मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी काय केलं? | Dr. Sadanand More | Behind The Scenes
HTML-код
- Опубликовано: 15 июл 2024
- मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरंच गरज आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काय करायला हवं? आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटतील का? ५० टक्के एकूण आरक्षणाची संविधानिक मर्यादा रद्द करण्याची वेळ आलीय? मराठा समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी काय करायला हवं? सततच्या सामाजिक तणावामुळे महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान होतंय?
ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...
#marathareservation #reservation #maharashtrapolitics
0:00 : प्रोमो
02:35 - महाराष्ट्राची खालावलेली राजकीय संस्कृती
04:39 - भारतातील भाषा आणि संस्कृती घडवण्यात महाराष्ट्राचं योगदान
08:11 - चक्रधर आणि गांधींनी हेडक्वार्टर म्हणुन महाराष्ट्र का निवडला?
10:30 - नामदेव महाराजांचं उत्तरेतील संत परंपरेतील स्थान
12:15 - शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक, महाराष्ट्राचा इतिहास
14:56 - यशवंतराव चव्हाणांचं राजकीय संस्कृती घडवण्यातलं योगदान.
16:00 - महाराष्ट्राच्या संस्कृतीला तुकोबांचा दाखला
19:52 - महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचं उत्तर पेशवाईशी साम्य
21:42 - महाराष्ट्रातील सामाजिक घटकांची अस्वस्थता कशामुळे?
25:34 - महाराष्ट्राची सांस्कृतिक घसरण कशामुळे?
29:36 - महाराष्ट्रात जात एवढी प्रबळ का?
34:51 - मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी काय केलं?
39:48 - 'सारथी'च्या जन्माची कहाणी
41:15 - मविआ सरकार आल्यावर शासकीय पदांचा राजीनामा का दिला?
44:29 - कोर्टात हरल्यानंतर रिकव्हर करण्याच्या प्रक्रियेला दिरंगाई का?
46:39 - मराठा आरक्षण मिळालं तरी पुन्हा कोर्ट-कचेरी होणार?
48:31 - घटना आपल्यासाठी की आपण घटनेसाठी?
50:54 - यांत्रिकीकरणामुळे रिव्हर्स रिजर्वेशन होईल?
52:41 - सामाजिक काम करणारांची वानवा?
54:55 - मराठा आरक्षण दुष्टचक्रात अडकलंय?
सुंदर सत्य पांढरे सत्य॥
मुख्यमंत्री........
शरद पवार (मराठा)
अशोक चव्हाण (मराठा)
पृथ्वीराज चव्हाण (मराठा)
यशवंतराव चव्हाण (मराठा)
शंकरराव चव्हाण (मराठा)
विलासराव देशमुख (मराठा)
शिवाजीराव निलंगेकर (मराठा)
वसंतराव दादा पाटील (मराठा)
बाबासाहेब भोसले (मराठा)
नारायण राणे (मराठा)
एकनाथ शिंदे (मराठा)
यांनी आयुष्यभर मराठा समाजासाठी केले आणि शिव्या कोणाला तर देवेंद्र फडवीसला
😂😂😂
Hecich tar maharashtrachi shokantika shahu phule ambedkar bola ani jatiyavadi rajkaran kara
तु पिठमग्या तूझी तिकड घाल यांनी लाठीचार्ज च आदेश नाही दिला
हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव
हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव
हो???... मंडल आयोगांनी OBC सोडून मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होते कारण त्या काळी मुख्यमंत्री मराठा होऊन गेले ????????
सदानंद मोरे सर आपल्या सारख्या प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला गरज आहे
आरक्षण हे अपंग, अनाथ मुलांना, विधवा महिलांसाठी, सैनिकांच्या मुलांना आणि ज्यांची चूल पेटत नाही अशा अती गोरगरिबांना मिळालं पाहिजे
It is your view, Read Constitution of india, then your idea will clear
SC, ST, OBC, gareeb general EWS, Divyang total 95% lokansathi fakt 60% reservation already aahe.
मग गरीब, कंगाल मराठे आरक्षणाची मागणी करतात तर दिली जावी.
@@sudhirjadhav4705Ews aahe ki
वा वा मस्त संभाषण. अभ्यासपूर्ण व्यक्ती त्याची विचारधारा, आत्मचिंतन, स्वकृती, सामाजिक जाण, संत परंपरेला शोभतील असे व्यकतिमत्त्व.
फाळणीनंतर रिकाम्या हाताने भारतात आलेले हिंदू कधीही आरक्षण मागितले नाही, मिळाले पण नसते. तेच खरे श्रेष्ठ आहेत.
खूपच छान आपले विचार आहेत.
फक्त 1.5% असलेल्या अत्यल्प ब्राम्हण समाजाने कधी आरक्षण मागितले का ? मोर्चे काढले का ?
मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण लागू झालेच पाहिजे
@@rahulnagarkar8237 त्यानी सुद्धा प्रयत्न केले आहेत आरक्षणासाठी. Net वर info Avaibale आहे.
@@rahulnagarkar8237 त्यांना अप्रत्यक्ष आरक्षण आहे... वशिलेबाजी खूप करतात....
महाराष्ट्र ची सभ्यता टिकली पाहिजे , , , खुप चांगली मुलाखत आणि अभ्यासू विश्लेषण
मराठा आरक्षणासाठी फडणवीस साहेबांनी मनापासून प्रयत्न केले.
महाराष्ट्रा विषयी आशा निःपक्ष आणि वडीलधारी पद्धतीने बोलणारा हा शेवटचा माणूस असावा असं वाटतंय.
निष्पक्ष नाहीत हे त्यांच्या बोलण्यातून कळलं.
Right
आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*
आदरणीय गुरुवर्य सदानंद मोरे सरांची खूप जवळून ओळख झाली ती स्वरूप अपा. , नळ स्टॉप, कर्वे रोड येथे , हे माझे भाग्य. खूप अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आहे 🙏🙏🙏🙏 आणि महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रासाठी सरांचे विचारांची नितांत गरज आहे 🙏🙏🙏🙏
अतिसुंदर विचार ❤आज महाराष्ट्राला अशा व्यक्ती ची व विचारांची खूप गरज आहे ❤
संत तुकाराम महाराजांच्या वंशाचे मोरे सर यांना साष्टांग नमस्कार खुप छान संवाद 🎉🎉❤
महाराष्ट्रातील समाजापुढे अशाच समाजिक विषय हाताळणाऱ्या लोकांच्या मुलाखती जास्तीत जास्त घ्या आज गरज आहे... खूप छान 👌
Reservation must on EWS without caste
सदानंद मोरे सर यांचा आदर राखून मी हे सांगू इच्छितो की, सदानंद मोरे हे मुद्दा थोडक्यात सांगायचा सोडून वेगळंच काहीतरी बोलत आहेत. भरकटलेल्या सारखे वाटले. आणि सकाळमध्ये लिहलेल्या लेखाबद्दल वारंवार उल्लेख करून ते स्वतःच स्वताची पाठ थोपटून घेत आहेत असं वाटलं. बोलण्यात लयबद्धता सुद्धा वाटली नाही त्यामुळे खूप कंटाळवाणे वाटले. पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र यामधील फरक हा प्रश्नावर सुद्धा त्यांना व्यवस्थीत उत्तर देता आलं नाही असं मला वाटतं. सॉरी !
स्वतःची पाठ थोपटून घेणे हे विचारवंताचे कामच आहे. त्यांचे विचार खरच progressive वाटले नाहीत.
तो विचार सूर्य पाहून तुमचे डोळे दिपून गेले... त्याला त्यांचा काय दोष?
अचूक आणि अत्यंत योग्य प्रकाशझोत टाकून "सर्वच" राजकारण्यांना झोपेतून जाग आणणार विश्लेषण 🙏🏻 आदरणीय मोरे सर 🙏🏻
शरद पवार आसे पर्यन्त मराठा आरक्षण मिळणे कधीच शक्य नाहीत ...
यम देवाला पर्थाना करा. लवकर घेऊन जा 😂😂
संत तुकाराम महाराज यांचे वंशज म्हणून वैचारिक, सामाजिक पातळीवर शोभलात.
Agdi brober
गरीब मराठ्यांना खरोखर आरक्षण दिले पाहिजे खरं म्हणजे सर्वच जाती धर्मामधील गरिबांना आरक्षण द्यावे जाती आणि धर्मानुसार असलेल्या आरक्षण काढून टाकावे
MANDAL AYOGACHA SAKHOL ABHYAS KARA PLEASE .MAGACH COMMENTS KARA .
@@shivnathshinde1395ज्यांची अक्कल गुढघ्यात असते ते कशाला अभ्यास करणार बरे
@@shivnathshinde1395 जे 75 वर्षात सुधारले नाहीत तेच आरक्षण मागतात
@@rahulnagarkar8237 I agree.
आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*
५० टक्के आरक्षण आहे . सर्वाना मिळून ५०% आरक्षणं भरपूर आहे त्याच्यातच याना सुद्धा सामावून घ्यायचं. १००% आरक्षण दिल तर खुल्या समाजातल्या लोकांनी काय परदेशी जायचं का ?? त्याऐवजी सर्व आरक्षणं रद्द करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणं योग्य ठरेल जातीवर आधारित नाही ..
एखादी व्यक्ती अथवा कुटुंब गरीब असेल तर त्याला आर्थिक मदत दिली जाऊ शकते, आरक्षण नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. इतिहासात ज्या जाती, जमाती वर अन्याय, अत्याचार झालेला आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली गेली. संविधानाप्रमाणे आर्थिक आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही.
आरक्षण सामाजिक समतेसाठी असते. आर्थिक दुर्बल घटकांना सवलती देता येतात.
जाणारे गेलेच सर.. Braindrain चं सर्वात महत्वाचं कारण हीच जाती -पातीची व्यवस्था आहे. मेरिट चा शून्य संबंध.. फक्त जातीचं कार्ड खेळायचं..
खरोखर 99 टक्के लोकाना पटणारे विचार !
मिडीयानी नालायक सत्ताधाऱ्यांच्या बातम्या देण्याऐवजी अशा तळागाळातील विद्वान व्यक्तिंच्या मनोगतावर बातम्या द्याव्यात!
जातीचे आरक्षण हे देशाच्या आधोगतीचे लक्षण आहे ते रद् करून आर्थीक निकषावर आरक्षण दिले पाहिजे!
आरक्षणामुळे कार्यक्षम बुद्धीमाण मनुष्यबळाचा कुजत असून देशात अराजकता माजण्याची शक्यता आहे
सर्व जातीतील श्रीमंत आरक्षणाचा गैरफायदा घेत असून गरिब आणि श्रीमंत दरी वाढत असून श्रीमंतांच्या कटकारस्थानामुळे सर्व जाती गरिब भरडला जात आहे ! येत्या अल्प काळात सर्व जाती गरिबांचा उद्रेक अटळ असून श्रीमंतांची श्रीमंती लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही! अनंत त्रास सहन करून घेतलेल्या उच्चशिक्षणाचा वापर श्रीमंतांची श्रींमती उद्ध्वस्त करण्यात होत असेल तर नवल वाटणार नाही!
उच्च शिक्षणाचा गैरवापर
ज्यांना जायचं ते गेले कधीच...शोषण,गरिबी,नाकारणे हे जर जाती मूळे आहे ,असेल तर आरक्षण पण जाती च्या आधारेच मिळाले पाहिजे...जे मिळते ते योग्यच आहे...ज्यांनी इथे..प्राथमिक,एसएससी,HSC,IIT इथून केले तो जॉब साठी गेले ..त्यांना ग्रीन कार्ड पाहिजे होतं ते गेले..
आज भारत 76 वर्ष पुर्वीचा राहिलेला नाही आणि आजच्या आधुनिक जगामध्ये जाती किंवा जमाती काय बरेच धर्म सुद्धा बदलला आहे. मात्र राजकीय नेते आणि भ्रष्टाचारी मिळुन आरक्षणाच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा पैसे खात आहेत. हे सर्व आता बंद करण्यात आले नाही तर अराजकता, महागाई,बेरोजगार वाढणार हे निश्चित आहे.
Ho kharai
सॉरी .... हा माणूस ग्रेट असेल परंतु बोलताना मूळ मुद्दा सोडून उपकथानकात रमतात ... भरकटतात ... सर पक्षांच्या गैर वागणुकी बाबत बोलताना ... आपण हे हि मांडायला पाहिजे की ... राजकारणाचं गजकरण ज्याने केलं त्याच सरळ नाव का नाही घेतलं ... साहित्यिक वकील विचारवंत यांना हा क लून पैलवान गावगुंड हप्ता गोळा करणारे यांना राजकारणात ज्या जाणत्या राजाने आणले त्यांना दोषी का नाही धरलं ? आज त्यांचे आमदार बघा ... एकेक नमुना .. सामान्य माणसाला घरी बोलावून ठोकून काढणे , स्फोटके ठेवणे , .... इत्यादी
खरं आहे. मोरे सर विद्वान,अभ्यासक आहेत यात वाद नाही पण मूळ मुद्दा इतका भरकटला आहे की चर्चेचा विषय काय आहे आणि बोलणं कशावर चाललय ते थोड्या वेळानं उमजेनासं झालं. यातून झालय काय की हा कार्यक्रम कंटाळवाणा झालाय
👍🏻👍🏻🏆
अंधभक्त
जातीसाठी खावी माती... शेवटी माती खाल्लीच मोरेंनी
Right
खरे तर कोणालाच गरज नाही....भारतात जर सगळे धर्म, जाती समान आहेत तर कशाला पाहिजे आरक्षण..आरक्षणामुळे आरक्षण असणारी मंडळी च दुबळी होत आहेत...जय श्रीराम!
साहेब, सर्वांनाच शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत करा, आरक्षणाची गरजच उरणार नाही.
नेतेमंडळी च्या शाळा कालेज मेडीकल ईजिनिअरिंग कालेज आहे. ते उपाशी राहतील
अगदी बरोबर आरोग्य आणि शिक्षण
@@AnilRathod-kx3ml sagla fukat kasa milel mitra
मिळेल, पण मग ४०% कर भरायची सर्वांनी तयारी ठेवा
@@Johnwick-fg7le उठसूट फुकट, दलिंदर तोंड, टॅक्स काय अमेरिका जनता देते का?
मी मराठा आहे..मी आरक्षण घेणार नाही...पण माझा समाजात जे गरीब आहेत त्यांना द्या. सरकार का विनंती आहे❤
मग त्यांना श्रीमंत मराठ्यांनी दयावे ना? बारामती पासून सुरवात करा ...क्षत्रियांना कसला आरक्षण ?
सगळ्याच समाजात गरीब लोक असतात भाऊ.. समान नागरीक कायदा लागू करावा
@@hindvirashtra7865 हे पण छान आहे
@@jiti5034 श्रीमंत bimatya बुद्धिस्ट चा पण अररक्षण काढून घ्या मग ...महार मांग श्रीमंत कशाला आरक्षण पाहिजे ,, आंबेडकर गेला वरती १० वर्ष सांगून मेला...
@@lokpalofficer8909 10 varsh aarakshan he kothun vachal tu?....
Ani tuch he knowledge baghun tujhi buddhi samjali......ani tumhala sarkari nokari ka bhetat nahi te hi samajl. 🤣
सत्य परिस्थिती सांगितले सर
समान नागरी कायदे लागू करावे आणि आरक्षण जातिआधारीत नसावे तर आर्थिक निकषांवर आधारित हवे, मात्र त्याच वेळी देशातील जनतेचे आयुष्य सुसह्य होण्यासाठी, राहणीमान आणि जीवनशैली उंचावण्यासाठी आवश्यक असेल , त्याच क्षेत्रात गुंतवणूक हवी.
Yes आर्थिक तथा ज्यांची जेवढी संख्या तेवढ्यामध्ये आर्थिक. म्हणजे ब्राम्हीन १०टक्के त्यांना १० टक्के पण आर्थिक ,मराठा 30 टक्के 30 टक्के आर्थिक
आजही महाराष्ट्रात विचारवंत आहेत म्हणून महाराष्ट्र तरलाआहे मोरे साहेब ❤
देवेन्द्र यांना साथ दिली़ पाहीजे.. एकमेव अद्वितीय उत्तम नेता...बाकी आपले स्वहित सांभाळून काम करणारे... सर्वानीच याला साथ दिली़ पाहिजे...
धनगर आदिवासी नाहीत... आणि मराठा मागास नाहीत..... हे कोर्ट म्हणते... आणि तेच खरं आहे... बाकी सर्व राजकारण सुरु आहे..
😂😂
He courtane kityek vela sangitlay pn yana te patat nahi
गेले कित्येक वर्ष आरक्षण घेऊन तू बरा मागास आहेस?
होय मागास तो एकटा तूच.
Dhanagr adivasi...bapu vategaonkar Ani birsa munda adivasichya hakkasathi ladhle
विषय वेगळा, भाषण वेगळेच! 😳🤔🤔
सर,लोकसंख्येचा सुनियोजित वापर केला तर आरक्षण कोणी मागणार नाही.सर्वांना मोफत शिक्षण,आरोग्य सुविधा देऊन हाताला काम,व शेती उत्पादनाला योग्य मूल्य दिलं तर बाकी प्रश्न कमीत कमी निर्माण होतील.पण ज्याच्याकडे सर्व आहे ते त्याला दुसऱ्याला शेअर करायची इच्छा नाही
डाॅ.मोर साहेब यांचे विचार आपल्या आवडते
जटील प्रश्नाचे उत्तम विश्लेषण व नीट उकल! धन्यवाद मोरे सर, विनायकजी व थिंक बॅंक!
नमस्कार आदरणीय सदांनंदजी यांनी वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीचे वर्णन केले आहे. त्यामुळेच हे कथन पटवुन धेतले पाहिजे. धन्यवाद 🎉
अतिशय सुंदर विश्लेषण सन्मा. More सर 🙏
अतिशय विचारी माणूस आहे हा!
सगानंद मोरे, ही व्यक्ती इतका साधक बाधक विचार करते!
आता मोरे साहेब आत्ताच म्हणाले की एका जातिला, आरक्षण मिळालं, की दुसरा लगेच आंदोलनाला बसतो!
आता धनगरांनीही आंदोलनाला सुरवात केली आहे!
महाराष्ट्राचे ऐंशी टक्के मुख्यमंत्री मराठाच राहिले. पण त्यांनी काही केलं का? मागणीही गरीब मराठ्यांसाठी करीत नाहीत. नेत्यांना फक्त इतर मागासवर्गीयांची राजकीय खच्चीकरण करायचे आहे. नाही तर मराठ्यांसाठी वेगळे आरक्षण त्यांनी मागितले असते.
OBC PM aahe mhatalyavar tyanche Arakshan band karayache ka
श्रीमंत मराठ्यांना मराठ्यांच्या उत्कर्षातल्या दायित्वापासून हात झटकायचेत, म्हणून आरक्षणाचा घाट घातलाय. एकदा आरक्षण मिळालं, की श्रीमंत मराठे त्याकडे बोट दाखवून हात झटकायला मोकळे होतील.
प्रगतीचे निकष ठरवा. ज्या जातींनी त्यानुसार प्रगती केली आहे हे सिद्ध झाले तर आरक्षण कमी करण्याची सोय हवी . ज्यां जातींनी आधीच प्रगतीचे निकष पूर्ण केले आहेत त्यांना आरक्षण देणे आवश्यक आहे का?
@@ashutoshkulkarni551 फुकटच्या गोष्टी कुणीबी सोडत नसतो. आरक्ष्ण हा नवा जातीभेद आहे. जाती त्यावर साधकबाधक विचार करतील असं तुम्हाला वाटतं, ह्याचं मला नवल वाटतं. नव्या जातीभेदाने वरच्या जातींना पिडावे, अशी खालच्या जातींची सुप्त आसुरी इच्छा आहे. वरच्या जाती तिच्या बळी आहेत. आलीया भोगासी असावे सादर!
@@ashutoshkulkarni551aarakshan he jaatichya bhedbhavamule aalele aahe bhedbhavach mul jaatich samplya paahijet ani mg economic basis vr aarakshan deyave pn pahilya jaati samplyach paahijet
देशातील सर्व जातींना चालू कोट्यात सामावून घेऊन कायमचा विषय संपवून टाकावा. राजकीय पक्षांची पंचाईत होऊ दया!
100% आरक्षण देऊन टाका.
विषय मिटवा.
ब्राह्मण लोक जातील जिकडे पोट भरेल त्या देशात.
Not possible
Income based reservation will improve status of many people, and maximum people can be happy.
@@ashwinis1562Implementation will not be done properly by the political parties.
@@ashwinis1562 आरक्षण बंद करा कायमचे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक स्तरावर फी सवलत द्या, गुणवत्तेशी अजिबात तडजोड नको.
मोरे सर खूप चांगले विस्लेशन केले आहे. मनापासून धन्यवाद 🙏
मी ह्याला चांगला समजत होतो हा तर प्रतिगामी आहे फक्त मराठा जाती पुरता मर्यादीत विचार करणारा आहे . अजून मागास बनवा महाराष्ट्राला आणि बघत बसा इतर राज्यांचा विकास
वा वा एकदम अभ्यासु व्यक्ती महत्व ची मुलाखत . संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. आभारी आहोत.
अतिशय अभ्यासू वृत्ती आणि वैचारिक मंथन ग्रेट मोरे सर धन्यवाद
खूप छान विश्लेषण, धन्यवाद
म्हणून तर जनसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे. कोण न्यायालय म्हणतो त्याच्यातच सगळं आलं, वेगळी ओळख करायची गरज नाही.
डाॅ सदानंद मोरे साहेब आपणास विनंती आहे की मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मार्ग असल्यास आपण शासनास मदत करावी
Excellent ...critics is absolutely best and true to history
I am a philosophy student of Dr More sir.
Great Sir !
🙏🙏
मोरे सर आपण योग्यच महिती दिली आहे 🎉🎉🎉 मी आपल्या मताशी सहमत आहे धन्यवाद
महाराष्ट्रतील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने राज्यातील नोकऱ्या 90% भूमिपुत्रांना देण्याचा कायदा करावा.👍
अजित दादा पवार 2019 ला बोलले होते आम्ही सत्तेत आलो की 70 टक्के भूमी पुत्रांना नोकरी देणार
Noncompetitive vatavaran tayar hoil. Industry yenar nahi, Industry valyanna rojgar dyayla tevhach parwadta jevha tithe competition aste. Samja punyatlya rahivasi asnaryala mahinyala 40,000 pagar lagat asel jagayla, ani tasach jar koni koknatun ala tar to 30,000 madhye pan kam karu shakel, tasach jar koni bihar madhun ala tar to 20,000 madhye kam karel, he jar band kel tar Industry kashala yeil, te mhantil quality tich milun 20,000 jast dyave lagat astil tar kay upayog, karnatak ani gujrat madhye jaun industry taku.
bhumiputra kon?
नोकरी, खास करुन सरकारी नोकरीवरअवलंबून राहणे टाळा. व्यवसाय आणि विज्ञानाने प्रगत शेती सुध्दा समृध्दी आणू शकेल.
ज्यान भूमी आहे त्यांनी मस्त शेती उन्नत करावी त्याचे शिक्षण घ्यावे । बिना भूमी वाल्यानं नोकऱ्या ओपन ठेवाव्यात ।धनाढ्य शेती असणाऱयांनी उद्योग लावावेत।
लोकसंख्या बाबत केवळ एका धर्माची लोकसंख्या वाढली त्यामुळं असुंतलन झाले त्या बाबत कोणीच बोलत नाही
ती मुळ समस्या आहे
जो पर्यंत त्या वर कोणी विचार करत नाही त्या मुळ खरी समस्या निर्माण झाली जर लोकसंख्या बाबत विचार करता
Govt systems varacha load ham do hamare dus mule vadhala ahe
महाराष्ट्र मधे ब्राम्हण समाजाची संख्या हि प्रथम 6 % वरून 3 % व आता तर ती अवघी 1.5% आहे व पुढे ती 1 % पर्यंत घसणार आहे कारण त्यांचा जन्मदर घसरत आहे (लग्ना नंतर परवडत नाही म्हणुन फक्त एकच मुल जन्मास येत )
SC ST NT मधे जन्मदर हा आजही 4 ते 6 असा आहे
सर्वच आरक्षणे बंद करा आणि एकच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य द्यावे.
आरक्षण सामाजिक समतेसाठी असते. आर्थिक मदत म्हणून सवलती देता येतात.
Jaati sampva jaati adharit aarakshan automatically sampel pn jaaticha faaltu maaj ani apnach ucch aahot hi andhshraddha tar sutat nahi pn aarakshanavr pahile boltil
@@adnyatho na 75 yr pasan pahatach ahot kiti kuth faayda jhala konala..
@@Whocaress20 आरक्षणाचा फायदा नक्कीच झाला आहे, होत आहे. उगाच का सगळ्या जाती आम्हालाही आरक्षण हवे म्हणून आंदोलन करतायेत 😂
@@adnyat reservation madhun nokri bhetali manun deshala faayda nahi jhala.. Reservation madhun education ghevun kiti lokani innovation devun deshala fayada dila.. Dr abdul kalam yana kai reservation hot ka.. Aaj deshala neuckear weapon bhetal te tyanchya shikshana mul..
मी मराठा आहे पण मला आरकसण नको ते गरीब लोकाना दया
गरीब मराठ्यांना
खुप छान👌🌹
विश्लेषण व विवेचन केले आहे
मराठा समाजाला आरक्षण ची गरज नाही. मराठा आमदारांनी भ्रष्टाचार कमी करून मराठा समाजासाठी काम केले पाहिजे
मराठा माणसाने मराठा माणसाला मराठा माणसासाठी प्रामाणिक प्रयत्न मराठा स्वाभिमान टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतींत एकजुटीने उभे राहिले तर उत्तम नाहीतर भविष्यात प्रत्येक मराठा स्वतःला माफ करू शकणार नाही.
Tyanchya mulabalansathi London madhye sarv soy karun thevli ahe. Tyana jantechi seva nahi karaichi swarth sadhaicha ahe.
Thanks for performing your own duty which is the need of the day.
मोरे सर जुन्या काळात लोकसंख्या कमी होती.आता देशाची लोकसंख्या १३०कोटीच्या वर गेलीय.यांत अनेक धर्म,जाती,जमाती आहेत.महाराष्ट्रात पण तिचं परिस्थिती आहे.IT घ्या युगात मानवी श्रमाचे काम यंत्र🎉 करू लागले आहे.त्यामुळे प्रत्येक समाजात बेकारी आली आहे.आधीच्या आरक्षणाच्या सवयी मुळे लोक आळशी बनले त्यांच्यातील गुणवत्ता कमी झाली आहे त्याचा थेट परिणाम कोणत्याही कामातील कामाचा दर्जा व गुणवत्ता कमी झाले असून राष्ट्रीय नितीमत्ता व गुणवत्तेचा गुणांक खाली आला आहे.त्यामुळे सर्वआरक्षण बंद करून सर्व जातीना समान कायदा म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण मंजूर करा व महाराष्ट्र वाचवा.
देवेंद्र साहेब यांनी च16'टक्के आरक्षण दिले होते खरेच मनापासून दिले होते
देवेंद्र फडणवीस यांच्या शिरोडकर नावाच्या मित्राने मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती,हाही इतिहास आहे.
ते तकलादू आरक्षण कोर्टात पडले आणि त्याचे खापर फोडले गेले ठाकरे सरकार वर.
आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*
@@prasad8 अनाजीपंताच्या दाखवणे व करण्यात फरक असतो, हा इतिहास जुना आहे.
@@milindmachale7645 aani marathe sardar sagle aadilshahi nijamshahi chi chatayla jayche, maharajana 26 ladhaya tar fakt maratha sardara virdudh ladhayla laglya.
Jijamatanchya vadilana bhavala aadilshah ne marun takal tari marathe sardar aadilshahi chi chatat basle hote
Dr More’s clarity and upfront approach needs to be amplified better and in other networks too. Thankyou to the anchor and Thiink bank 🙏🙏
निव्वळ राजकारण प्रत्येक. शब्दात दिसते.
डॉ.सदानंद मोरे हे खरच अभ्यासू आहेत.खर म्हणजे इतका मोठा माणूस मराठा समाजात आहे याचा त्यांना अभिमान असला पाहिजे पण मला वाईट याचे वाटते की देवेंद्र फडणवीस ब्राम्हण आहेत यांना मदत केल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनी यांना शिव्या दिल्या...अरे रे किती वाईट गोष्ट...यावरून सिद्ध होते आहे की मराठा समाज हा अती मागासलेला आहे..म्हणून त्यांना त्वरित आरक्षण द्यावे.
Very good analysis
You have to give way
By your knowledge.
Thanku More sir.
श्रीमंत bimatya बुद्धिस्ट चा पण अररक्षण काढून घ्या मग ...महार मांग श्रीमंत कशाला आरक्षण पाहिजे ,, आंबेडकर गेला वरती १० वर्ष सांगून मेला...
@@lokpalofficer8909madarchot ramtya dukar bhikardya amcha guu khava shivaji gela varti tumhala mughalanchya bullya Khali sodun😂
@@lokpalofficer8909 अकलेच्या कांद्या!
कधी संधी मिळाली तर मोरे सरांना नक्की भेटायला आवडेल.
डॉ . सदानंद मोरे व शेषराव मोरे सर ही दोन महान व्यक्तिमत्वे महाराष्ट्र भूषण आहेत . महाराष्ट्राच्या वैचारिक व्यासपीठाचे त्यांना सर्व स्तरावर नेतृत्व देणे ही काळाची गरज आहे .
सदानंद मोरेंनी जातीपायी माती खाल्ली, नि आरक्षणाची कड धरली. त्यामुळे त्यांना भूषण, गौरव म्हणता येत नाही.
Beautiful and informative article and dialogue by the speaker and congratulations to shri. Pachlag
महाराष्ट्राचं राजकरण गढूळ करण्यामागे सिंहाचा वाटा कोणाचा आहे हे “काका” सर्वांना माहीत आहे.
If Devandra phadnavis goes away reservation will not be required to Marathas. This is what is seen in the past.
I will blame the Marathas to support the Maratha politician lobby.
आरक्षण हा देशासाठी भस्मासूर पणे काम करित आहे.आरक्षण हे सविधानप्रमाणे मर्यादित काला विधी साठी होते.परुंतु पुढे आरक्षणा मुळे जाती मध्ये धर्मा मध्ये संघर्ष निर्माण झाले.कायदा सु्य्ववस्था ठेवणे कठीण झाले.अशा वेळी एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांना शिक्षण रोजगार आरोग्य मूलभूत गरजा सरकारने पूर्ण कराव्या.
छान मुलाखत. अशा मुलाखती घ्याव्यात.
बारामती चे काका नी 55-60 वर्षे काय केले
32:08 हे खरे आहे, जाती व्यवस्था ही व्यवसायावर (आर्थिक) आधारित आहे, त्याचे उच्चनीचतेशी काही देणे घेणे नव्हते, परंतु त्या विशिष्ट उद्योगाच्या उत्पादित मालाच्या किंमती वरुन जेव्हा त्या उद्योगाचा दर्जा ठरवायला सुरुवात केली गेली त्यावेळी त्याचा संबंध जातीशी जोडला गेला आणि तेव्हा पासून जाती व्यवस्थेचा दूषित आणि द्वेषित प्रकार (उच्च-नीच) अस्तित्वात आला.
तुमचा अभ्यास तोकडा आहे,ऐकीव माहितीवर आधारित तुमचे ज्ञान आहे, तुम्हाला खूप अभ्यास करणे गरजेचे आहे, सदानंद मोरे यांनी ज्या लेखकांचा उल्लेख केला त्यांची पुस्तके वाचली की, जातिव्यवस्था कशी निर्माण झाली हे कळेल
@@milindmachale7645 pustake lihili mhanaje sagale kharech asate asha bhramat pan rahu naka.
@@kavishwarmokal124 तुम्हीच भ्रमात आहात,याचा अर्थ सदानंद मोरे यांनी सुध्दा लिहिलेली पुस्तके बरोबर आहे असे म्हणता येणार नाही.वेदात लिहिले ते सुद्धा चुकीचे म्हणावे लागेल,तुमची ऐकीव माहिती तेवढी खरी, बाकी सर्व खोटे असे म्हणायचे का?
आरक्षण आरक्षण हे कुठपर्यंत चालायचं त्याला काही कालमर्यादा आहे कि नाही 75 वर्षे झाली आता तरी थांबा आणि आर्थिक निकर्षाचा विचार करा आणि आर्थिक निकरशावर आधारित विचार करून त्या आधारित त्यात जात पात वगळून सर्वाना समान मानून आरक्षण ठरविण्यात यावे असा विचार व्हावा
DR SADANAN MORE Sirji ...the Great
More Sir, it's always a pleasure to hear you.
ज्यांना शेती, जमीन नाही त्याना तर मिळायला पायजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरं तर मराठा समाज हा श्रीमंत समाज आहे त्यामुळे त्यांना आरक्षणाची काही च गरज नाही गरीबांना त्याची आवश्यकता आहे
प्रेरक मुलाखत.
मोरे एक सांगा , दलितांवर सर्वात जास्त अत्याचार कोणी केले ब्रान्हान की मराठा? खरच सामाजिक मागास आहेत का मराठे. आर्थिक मागास नक्कीच आहेत काही बंधु पण मग आर्थिक विषयावर आरक्षण मागा ना सामाजिक कशाला बोलता?
खर म्हणजे विषयच इतका ज्वलंत व गंभीर घेतला, म्हणून मन:पूर्वक अभिनंदन!
Heard once again to clerify my doubts. Thanks
आरक्षण जर फक्त दोन पिढ्यांपुरते दिले तर आरक्षणाच्या मागणीतली तिक्ष्णता निघून जाईल, आरक्षणाची गरज कमी राहील.
ठिक आहे. पण जाती जातीतील भेदभाव/सामाजीक विषमता कधी संपणार ?
संत तुकाराम महाराज यांचे वंशज,मोरे साहेब,तुम्हे आदरपूर्वक नमस्कार.
You rightly said sir that both the Government & opposition should jointly tackle the reservation issue & give justice to Marathas!
You mean only economically backward Marathas!
खरोखरच जे अर्थिक परिस्थितीने कमकुवत आहेत अशा सर्व समाजाला आरक्षण द्यावे असे मला वाटते.
मोरे सरांनी सध्याच्या परिस्थितीवर समर्पक आणि संयमित शब्दात पण सडेतोड पणे प्रकाश
टाकला आहे.
सर्व जातीचे आरक्षण रद्द करून समान नागरी कायदा लागू करावा
अतिशय परखड,वास्तव,अभ्यासपूर्ण भुमिका मांडली.
अत्यंत सुंदर विवेचन..... समाज व्यवस्थेचं प्रामाणिक विचार आणि योग्य शब्दात संगतलेत त्याबद्दल आभार...लोकांसाठी विधानसभेत गेलेले, त्यासाठीच लोकांनी निवडलेले प्रतिनिधी असा विचार का करत नाहीत?
इंग्रजांच्या सत्तेमुळे कोणत्याच राजाचं, बादशाहीचं काही चाललं नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.
आर्थिक निकष लावून सर्वांना आरक्षण
नाहीतर सर्वांनाच नको 🙏
शाहू महाराजांचे आरक्षण धोरण अभ्यासा मग कळेल,त्यांनी ब्राम्हण सोडून सर्व बहुजन समाजातील लोकांना आरक्षण दिले होते.
राजकारण चे रंग आणि माणसांची विचार ज्या वेगाने बदलतात त्याला अनुसरून जातीचे आरक्षण कसे द्यायचे हे सांगणे अवघड आहे.
आरक्षण हे असूच नये. गरजेप्रमाणे सवलत असावी. कुणावरही कधीही वाईट वेळ येऊ शकते. आरक्षण वैयक्तिक जीवनात भिनल तरच यशस्वी होऊ शकतं. मी माझ्या ब्राम्हण मित्रांना 3 टक्के वेळ राखू शकत नाही.
नमस्कार,
लोकसंख्या नियंत्रणातच राहिली पाहिजे.
आर्थिक निकषावर आरक्षण.
नोकरी व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत.
सामाजिक एकता. मोडतोड करून देशाच नुकसान. फुकट कुणाला काही दिल तर त्याची किंमत रहात नाही.
🙏👌🌷👍
Headline का चुकीची दिलीय? मोरे सर महाराष्ट्राचे अभ्यासक आहेत. कुठल्या राजकारण्याचे नव्हेत 😡
Aare ha host useless aahe fadya
बरोबर observation
@@Commonman007चमच्या दिसतोय फडवणीसचा
Think Bank sarkhya channel cha dhanda ahe to, Ase title dilyavarch loka click kartat, ani search kela tar video sapadto. Tumcha mudda barobar asla tari te headline badlnar nahit.
आजही गावात जमीन कोणाची विकायला निघाली असेल तर मराठा समाजाचे लोक जमीन घेतेत वाटेल ती किंमत देऊन व्यवहार होत नसेल तर त्याचा सजसहजी विक्री होऊ देत नाहीत
योग्य वैचारिक मंथन. अभिमान
मोरेसर, आपण खूप मोठे विचारवंत आहात. तेव्हा सद्या जे जातीपातीचे राजकारण चालू आहे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जर सद्या अस्तित्वात असलेले आरक्षण रद्द करून जर "आर्थिक निकषावर आरक्षण" दिले गेले तर खरोखरची गरीबी दूर होऊन देशाच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. याबद्दल आपले विचार व्यक्त करावेत.
जसा समाजवादाच्या आहारी जाऊन देश कर्जबाजारी झाला, तशीच परिस्थिती आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याने होईल
Devendra Fadnvis ❤❤❤
कोर्टात जाण्याचा मूलभूत अधिकार OBC किंवा तस्तंम नक्कीच आहे.
Supreme कोर्टात टिकेल असे आणले पाहिजे.
कोर्टाने सांगितले आहे की घटनेतील दुरुस्ती च पण आम्ही समीक्षण करु शकतो.
तसेच schedule 9 मध्ये पण supreme कोर्ट आता हस्तक्षेप करू शकतो.
दुसरे म्हणजे आरक्षण मिळाले नाही तर यादवी माजेल असे मोरे सर म्हणतात ,
पण मुळात विरिधकांचा हेतूच हा आहे, की हिंदू लोकांच्यात फूट पाडणे.
आरक्षण मिळाले नाही म्हणून यादवी माजेल हे म्हणणे ,समाजाला सुचवणे आहे की काय करा.आरक्षण पाहिजे पण कायद्याचा मान राखूनच.
एका लिमिट च्या पुढे यादवी च्या भीती ला पण इतर समाज घसबरतील का?
अहो मंडल आयोग आला आणि ओबीसी ना आरक्षण मिळाले तेव्हा तार मुडदे पडलेले. पूर्ण दिल्ली बंद होती. कित्येक लोकांचे जीव गेले तरी फरक पडला नाही आणि आता काय पडणारे.
कोर्ट केस वर्षानुवर्षे चालते. फडणवीसांनी परत एकदा आरक्षण दिलं आणि पुढच्या वेळेस चुकून जरी मविआ आली, तर विसरा मग आरक्षण...
@@adnyat युती सरकार असल की च आंदोलन होतात. म्हणजे जर ब्राह्मण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असला तर च मराठा समाज आंदोलन करतो मात्र महविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र शांत होता.
@@akshaytaralkar3058 Tumcha mhatna, kahi anshi yogya asla tari, MVA chya kalat COVID aslyamule tyanna benifit of doubt dyayla harkat nahi.
नक्कीच मनातील भावना व्यक्त केल्यात!
मोरे साहेब तुम्ही चांगल्या कामात पक्षाचा काय संबंध येतो अस एका ठिकाणी म्हणता, पण दुसऱ्या वेळेला सरकार बदललं की तुम्ही राजीनामा देता. ही मला विसंगत भूमिका वाटते. चांगलंच समाजोपयोगी कार्य करायचंय तर ते कुठलेही सरकार असू दे, तुम्ही करू शकता, राजीनामा द्यायची गरज नव्हती.
आरक्षण संपवलं पाहिजे.
जोडून जातीही संपवा.त्या अगोदर द्वेष संपवा.
का??
हे शक्य नाही कारण हा सत्ते तल्या सहभाग चा विषय आहे लोकशाही देशात प्रत्येक समाज घटकाला समान सहभाग असलाच पाहिजे
जातीभेद संपवा, आरक्षण आपोआप संपेल
आरक्षण का संपवा यच