तमिळनाडूत नवा फुटीरतावाद जोपासला जातोय? | Avinash Dharmadhikari | EP - 2/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • समान नागरी कायद्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न करायला हवेत? भारतातल्या मुस्लिम समुदायाचा समान नागरी कायद्याला विरोध आहे? इंडिया हे नाव बदलून भारत असं नवीन नाव धारण करणं योग्य आहे? येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाईल?
    माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग २
    #narendramodi #IndiaVSBharat #ucc

Комментарии • 507

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 11 месяцев назад +5

    अतिशय मुद्देसुद भाषेत सांगितले

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 11 месяцев назад +20

    धन्यवाद सर, प्रत्येक मुद्द्याचे ऐतिहासिक महत्व आणि आजही ते कसे लागू पडते हे खुप छान सांगितले दोन्ही भागात.
    सुन्य मतदार नक्कीच तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @latamehta9241
    @latamehta9241 11 месяцев назад +21

    आदरणीय धर्माधिकारी साहेब, धन्यवाद. आपण इतकं वास्तव सांगत आहात तरी काही लोक ना समज आहेत.ते तसेच शंकाखोर राहणार. जय भारत

  • @swapnilrajgadkar8377
    @swapnilrajgadkar8377 11 месяцев назад +5

    वाह सर वाह....अप्रतिम....शत शत प्रणाम....

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 11 месяцев назад +13

    अतिशय समर्पक आणि दिशादर्शक विश्लेषण आदरणीय अविनाशजी आणि पाचलग साहेब

  • @ramu352011
    @ramu352011 11 месяцев назад +25

    अविनाश सर आपणास सदैव ऐकावं असे वाटते आभारी आहे

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 11 месяцев назад +7

    खूपच समर्पक....अप्रतिम.

  • @pavanchaudhari7976
    @pavanchaudhari7976 11 месяцев назад +9

    सर हे पांडित्य विचार सामान्य लोकांचं पोट आणि मूळ गरजा पूर्ण करत नाही हो..आणि तुम्हाला पैश्याची गणित आणि मार्केटमधील स्थान टिकवून ठेवणे किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय काय करतात हे उत्तम माहीत आहे😊

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      भिकारी कधीच सुधारणार नाही म्हणून बाकीच्यांनी आपले बोलणे थांबवावे काय ?
      कितीही कमी तिकीट केले म्हणून भिकमाग्यानी फुकट जायचे सोडले का ?
      ते तर फुकटच जयंत्या मयंत्या करतात ना ब्रिटिश पुत्राची

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 11 месяцев назад +5

    अतिशय माहितीपूर्ण, चिंतनीय आणि विचारप्रवर्तक..एकेका वाक्याचा खूप विचार करून समजून घ्यायला लागतं आणि मग स्पष्टता येते आणि वैचारिक गोंधळातून बाहेर पडता येते. मन:पूर्वक धन्यवाद अविनाश सर 🙏🙏🙏

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 11 месяцев назад +8

    दोन्हीही भाग अतिशय उत्तम...फार सुंदर विवेचन...पाचलग तुमचे खूप खूप ह्या मुलाखतीसाठी अभिनंदन...

  • @anildixit1536
    @anildixit1536 11 месяцев назад +31

    सनातन धर्मा बद्दाल विधान करून इंडिया आघाडीच्या परावभवला मदत केल्या बद्दल स्टॅलिन चे आम्ही आभारी आहोत 🙏🙏🙏🙏

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 11 месяцев назад +8

      Kaahihi bola pan BJP out honaar 2024 la

    • @maheshpatil1-u9
      @maheshpatil1-u9 11 месяцев назад +3

      ​@@user-re5ig8vc9xकाय पण😂

    • @siddhantkulkarni2894
      @siddhantkulkarni2894 11 месяцев назад

      ​@@user-re5ig8vc9xin your dreams

    • @ganeshmetkari7575
      @ganeshmetkari7575 11 месяцев назад

      ​@@user-re5ig8vc9x🔔

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 11 месяцев назад +1

      ​@ajinkyashinde6544 Alreday he lost Karnataka, Rajasthan, Chattisgadh....Big list is there

  • @madhukarmardolkar9684
    @madhukarmardolkar9684 11 месяцев назад +12

    Totally agree. This is in the interest of Bharat as a Nation🇮🇳

  • @manasshidore
    @manasshidore 11 месяцев назад +5

    Bharat🇮🇳🙏🏻

  • @rajeshjoshi3444
    @rajeshjoshi3444 11 месяцев назад +4

    मुद्देसुद विश्लेषण.

  • @deepam7572
    @deepam7572 11 месяцев назад +7

    समान नागरी कायदा आलाच पाहिजे

  • @mpscaspirants-nt2mk
    @mpscaspirants-nt2mk 11 месяцев назад +4

    Nice Avinash sir

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 11 месяцев назад +5

    अतिशय.अभ्यासपूर्ण.विश्लेषण.धन्यवाद.अविनाश.धर्माधिकारी.सर

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 11 месяцев назад +5

    Dhanyavad dharamadhikari ❤👍👍👍

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 11 месяцев назад +3

    अविनाश जी हरिओम. जरा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती आहे. सकाळी नास्त्याला चण्याची उसळ घ्या. शेवग्याच्या शेंगांचे सूप घ्या.❤

  • @devd582
    @devd582 11 месяцев назад +36

    अविनाश धर्माधिकारी यांचे परखड आणि रोखटोक विश्लेषण ऐकने हि एक पर्वणीच आहे.

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 11 месяцев назад +2

    Make in India, shining India हे शब्द कोणाचे.

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 11 месяцев назад +17

    खुपचं छान विश्लेषण धर्माधिकारी सर

  • @suvarnakarmarkar8930
    @suvarnakarmarkar8930 11 месяцев назад +1

    राष्ट़गितामधे आपण भारत असेच म्हणत आलो आहोत

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane6348 4 месяца назад

    One of the best precise,appropriate, justified,acceptable to all opinions and justification. ❤

  • @pandurangzore1586
    @pandurangzore1586 11 месяцев назад +31

    जे कोणी अती शहाणे हे बोलतात प्रत्येक बाबतीत मोदीजी काही नवीन करायला गेले की हे आत्ताच का हा प्रश्न असतो म्हणजे काही ही नवीन करू नये कारण हा देश कोणा एक परिवाराचा आहे आणि कुठलेही नवीन तोच करू शकतो असे आहे का?तुम्ही विरोधी पक्षांनी आपल्या संघटनेचे नाव देशाच्या नावावर का ठेवले?जर तो तुमचा अधिकार आहे पण तो देश चालवणाऱ्या सरकारला नाही? वाह काय 🙏

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 11 месяцев назад

      2016 मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये BJP सरकार ने एफिडेविट दिले की आमचा देशाचे नाव बदलन्याचा काहि उद्देश नाही म्हणून हे नवीन election पूर्वी का सुचले? 2016 मध्ये प्रोसीजर चालु का नाही केली? नरेंद्र मोदी सनकी हुकुमशाह आहे. नोटबंदी, लॉकडाउन चे निर्णय कोनालाही ना विचरता घेतले. मणिपुर चार महिन्यपासुन जलत आहे पण हया हलकट,असंवेदनशील P.M ला त्याबद्दल कही़ वाटत नाही. चीन मुद्द्यावर हा गप्प आहे. अदानीवर संसद मधये विचरलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. रुपया पड़तो म्हानुन बोबलनारा हा नीच आज रुपया 83 रूपये झाला गप्प आहे. किती स्मार्ट सिटी तयार झाली? किती IIT,IIM, झाले. महिला पहलवान चे शोषण करनारा ब्रजभूषण च्या पाठी मोदी, शाह उभे रहतात.
      अरे मुर्खा जर INDIA चे नाव भारत केले तर किती तरी इंस्टीट्यूशन, पासपोर्ट, आधार,election कार्ड, इतर देशा बरोबर झालेले india नावाने करार बदलावे लागतिल. 2 लाख कोटि पेक्षा जस्त खर्च होईल. त्यात 10 लोकसभा election होतील. Election खर्च कमी हवा म्हणून one nation one election करनारे हा खर्च बघत नाही?
      देश चलवायला जे EXPERT लगातात ते मोदीकड़े नाहीत हा problem आहे समजला का अंधभक्त 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ganeshhekade3076
    @ganeshhekade3076 11 месяцев назад +7

    मी काय म्हणतो आजपर्यंत आपला देश विकसित झाला नाही याचं कारण आपल्या देशाच नाव इंडिया होते. आता मोदी साहेबांना कळलं की आपल्या देशाचं नाव भारत करावं तरच विकास होईल, या महान शोधामुळे नामांतर सम्राट शेठजीचे मनापासून आभार

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 11 месяцев назад +4

    खूप नवीन माहिती मिळाली.

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 11 месяцев назад +5

    खूप परिणामकारक चर्चा

  • @villymalvan2147
    @villymalvan2147 11 месяцев назад +20

    Totally agreed with each explanation and analysis. I salute you Avinash ji. 😊

  • @santoshbhoirkar2284
    @santoshbhoirkar2284 11 месяцев назад +29

    साहेब अतिशय गोड बोलतात...
    एकाच बाजूने...😊😊😊

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 11 месяцев назад +4

      तुम्ही पण तुमचा अभ्यास सिद्ध करा,मग थिंकबँक वाले तुम्हाला पण बोलावतील,मग तुम्हाला जे ज्ञान पाजलायचे ते पाजला.

    • @unknownvideo5748
      @unknownvideo5748 11 месяцев назад

      ​@@jayantgarde4297tumhala. Mirchi ka lagali

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 месяцев назад +2

      Tumhla mukhati sathi bolwatat kay paha, tumhi akkal pajalu shakta

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 11 месяцев назад +1

      एक न 🤣🤣

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад +1

      हो पण ते भारताच्या बाजूने बोलतात
      निजामाकडून जमीन घेऊन निजामासाठी नाही बोलत

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 11 месяцев назад +4

    खरं तर भारत या देशाच्या संविधान मध्ये , देशाच्या सुरक्षा , विकास ,जातीयवाद , लोकसंख्या ,परिवारवाद , भ्रष्ट्राचार , यावर कायदेशीर कोणतीच व्यवस्था ,कायदे नाहीच.

  • @sanjaykumarsuslade414
    @sanjaykumarsuslade414 11 месяцев назад +3

    धन्यवाद

  • @vinayakgholkar2366
    @vinayakgholkar2366 11 месяцев назад +5

    अविनाश धर्माधिकारी साहेब -❤

  • @naren0078
    @naren0078 11 месяцев назад +3

    Great !!!

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 11 месяцев назад +3

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 11 месяцев назад +13

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 11 месяцев назад +6

    सोईचे बोलायचे यांची भूमिका

  • @dattatrayaaradhye7876
    @dattatrayaaradhye7876 11 месяцев назад +14

    बस एक बात पूछनी थी
    वो इंदिरा जी, राजीव जी,
    नेहरू जी को
    जो मिला था
    वो
    भारत रत्न था
    या
    इंडिया रत्न
    🤔🤔🤔🤔🤔🤔
    ❔❓❔❓❔❓
    ~बहस खत्म~

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 11 месяцев назад +2

      Masterstroke...bro

    • @sudhirg7825
      @sudhirg7825 11 месяцев назад +1

      मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, इंडिया अगेन्स्ट करप्शन.नोटपर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बात खत्म

    • @naam010
      @naam010 11 месяцев назад +1

      Shyning INDIA
      और
      Make in INDIA
      Skill INDIA Mission
      Mission for Digital INDIA
      START Up INDIA
      Stand Up INDIA
      Khelo INDIA
      ये सब बीजेपी कार्यकाल में नाम रखे हुए है
      INDIA

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 11 месяцев назад +7

    अविनाश सर इतके मुद्देसूद विषय मांडतात विलक्षण. तुम्हाला ऐकत रहावे. 💐🌹🙏

  • @dilipmuley4613
    @dilipmuley4613 11 месяцев назад +10

    खूप सुंदर विश्लेषण आणि माहिती..😊👌👍

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 11 месяцев назад +11

    सर,, धन्यवाद,,, सगळे बुध्दिजिवी हुकूमशाही नावाने गळा काढून रडतात, त्या पैकी एक विंश्वभर चौधरी सारखे लिब्रांडू जास्त च गळा काढतात,

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 11 месяцев назад +2

      त्यांचे narrative काही आंधळ्या ना दिसत नाही,खुपण्याची तर बातच सोडा.

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 11 месяцев назад +4

    हि व्यक्ती सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण करते. पण आज सामान्य माणूस आणि तरुणाई ज्या बेरोजगारी आणि महगाईने होरपळून निघत आहे त्यावर एक शब्दही बोलत नाही !!! सोईनुसार व्हिडिओ टाकले जातात. बाकी समजदार को इशारा काफी है . जय हिंद

  • @arunsangvikar7268
    @arunsangvikar7268 11 месяцев назад +4

    आपण इंग्रजाचे
    गुलामगिरीत असताना ते आपल्या भारत देशाला इंडिया आसे संबोधत आसत ते आजपर्यंत च्या राजवटीत प्रचलित झाले आहे.
    तर आपण आता स्वतंत्र झालो
    जग आदराने आपणा कडे पहात आहे तसेच सविधनात देखील इंडिया हाच भारत असे
    दर्शविले आहे. तर मग नाव बद लण्याचे कांहीं कारण नाही
    फक्त गुलामगिरीत परचलीत
    असलेले इंडिया हे नावाच्या जागी भारत आसे संबोधन
    करत आहेत यात काय वावगे
    उदा.. जर लहान पणी एखाद्याला गोट्टया म्हणत असतील आणि त्याचे नाव राम आसेल .मोठे पणी तो
    कलेक्टर झाला तर गोट्या
    प्रचलित नावा ऐवजी जर
    त्याला श्री राम मन्हणे जसे
    चुकीचे नाही .
    तसेच आता भारत संबोधन
    करणे हे सध्याच्या कारकिर्तीस शोभणारे च आहे

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 11 месяцев назад +4

    Sir नी राज्यसभेत जाण्यासाठी तयारी सुरू केली वाटत . Sir तुम्हाला सदा ,सर्वकाळ, सदैव खूप खूप शुभेच्छा आहेतच ...! 😂😂😂😂😂😂😂😂

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 11 месяцев назад +9

    सुंदर विलेशन धर्माधिकारी,🙏👌👌

  • @user-pg7gb8wn1v
    @user-pg7gb8wn1v 11 месяцев назад +7

    मोदी, भाजप आणि संघाने काहीही विषय आणला की ही बिनडोक फौज अभ्यास न करताच तो विषय रेटायला लागतात हा धर्माधिकारी मला खूप हुशार वाटायचा हा पण रोबोट निघाला

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 11 месяцев назад

      या फौजेचे या भुमीवर प्रेम नाही ही एक आरक्षणजीवी व दुसरे परभुमी आहेत . . .

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. 10 месяцев назад +1

      ये शिकलेले half pant वाले आहेत 🍉🍉🍉

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 11 месяцев назад +10

    अविनाशजी सुंदर!!

  • @vishnuambure5491
    @vishnuambure5491 10 месяцев назад

    खुप छान सर 👍

  • @rahulkumbhar1277
    @rahulkumbhar1277 10 месяцев назад

    Khup chhan sir

  • @gopaltandale4077
    @gopaltandale4077 11 месяцев назад +4

    खूप छान विश्लेषण केलेले आहे..

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 11 месяцев назад +3

    नेहमीप्रमाणेच आवडलं

  • @ravirajkamble9334
    @ravirajkamble9334 11 месяцев назад +4

    खाेटं बाेला पण रेटुन

  • @anmol9165
    @anmol9165 11 месяцев назад +1

    आम्हाला जर्मनीच आवडतो.... त्यांचाच आदर्श सांगण्या सारखा आहे

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 11 месяцев назад +9

    सर, एकदम परखड आणि प्रभावी, उत्कृष्ट विश्लेषण.

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 11 месяцев назад

    अतिशय सुंदर विश्लेषण केले

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 11 месяцев назад +2

    Khup chan mahiti🙏🏻

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 11 месяцев назад +2

    Nice

  • @naam010
    @naam010 11 месяцев назад

    ना हा संवाद आहे ना ही मुलाखत आहे
    हे सर्व एकतर्फी सुरू आहे
    गोदी मीडिया बॉयकॉट केला तसे काही यूट्यूब चॅनल ही बॉयकॉट करावे लागणार ही काळाची गरज आहे

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 11 месяцев назад +8

    भारत नावाला विरोध नाहीच पण आपल्या सोयीने वाटेल तेव्हा विरोध करायचा आणि आता भीती वाटतेय इंडिया ची म्हणून बदलायच ? आणि हो प्रत्येक योजनेचं नाव इंडिया कास ? शायनिंग इंडिया, स्टार्टअप, खेलो , ई. शेवटी देश तोच असणार आहे, नाव बदलून विकास होतो का? कशा कशावर नाव बदलणार ? परत नोटबदी? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? किं भारत?

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 месяцев назад

      Kon naav badlat ahe. Bharat jodo andolan koni chalu kela, bharat mata ki jay koni mhanata, bharat bhagyavidhata he kon mhanta. Ugach kahi pan tark kadhne murkhpana ahe.

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      नाव बदलून विकास होत नाही तर मग मराठवाडा विद्यापीठाचे नाव पीठ मागायला बदलले का ?

    • @gangadhardalvi4989
      @gangadhardalvi4989 11 месяцев назад

      @@Berar24365 मग २०१५ मध्ये मोदींनी का विरोध केला होता??

  • @umakantdaphal8062
    @umakantdaphal8062 11 месяцев назад +25

    What surprises all of us is his silence on important issues like manipur violence, hindenberg report, bulldozer politics, rising inflation , depreciating rupee...he tend to ignore failures of bjp government but never shy away from congratulating them for so called masterstrokes.....#deep rooted ideological bias😊😊

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 11 месяцев назад

      Inflation and depreciation are always used as agenda economics always support creeping inflation (basis of capitalism) and depreciation(for foreign investment)
      Bulldozer "politics" unless and until people stop reacting this type of poltics will not have dead end
      Manipur violence or any violence as such, should not be agenda to ask a question or accountability...An eternal humanism can only be answer... everyone have to ask him/herself are we on right path... Manipur is just limelight issue there are 'n' number of social taboos still prevailing in 21st century...So we have to ask always a question will we really going to be "Vishvaguru" by 2047...and that will be a answer for great society.Not just politics....

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 месяцев назад +4

      Discission is based on topic. He is not politician to speak the things which actually doesn't exist, no proofs.

    • @PositivelyPresent1
      @PositivelyPresent1 11 месяцев назад +4

      I was looking for this comment …
      Thank you… for rationality is not dead… I was afraid I will only find supporters ….!
      Yes, Mr. Avinash Dharmadhikari spoke about the no confidence motion against the government, it had to be brought in to Parliament because our PM would not open his mouth on Manipur, the opposition knew, they did not stand a chance against the majority of NDA, yet they went through it, and even despite of it, the PM went on to rant for more than 2 hours, and for most of the time he did not even touch the subject of Manipur, until the opposition had to walkout !
      And what is this whataboutery?
      If not BJP, then who?
      At this point, it can be anybody but BJP.
      And he is fuelling this nonsense India-Bharat issue even more?
      Why we have to choose? All names, India, Bharat, Hindustan are all dear to every Indian citizen. He was acting like Arnab not saying INDIA alliance … but I(dot),N (dot), D (dot)… what is this?
      Talk about Manipur, unemployment, corruption, our descending economy, China occupying Indian territory, our PM not giving a single press conference in 9 years !
      Yes UCC should be implemented but through proper talks, they are not ready to discuss anything… they only bring us this issue around elections and forget it for the next 5 years !
      And the most funny was .. he kept calling Shah Bano case as Saira Bano 😂😂😂, not once but everytime…
      I mean, it shows, he is really losing it…!

    • @akashgjoshi
      @akashgjoshi 11 месяцев назад

      None of your issues other than Manipur are failures of the Modi govt. Bulldozer politics is seen as a success.
      My reply to your questions:
      Manipur violence : Definitely a failure, but similar violence's in all states. Especially in West Bengal and Rajasthan.
      Hindenberg report: Such crony capitalism is not new to India. It has been happening in India since Independence. There are also reports which say that the report is sponsored by Soros as a part of his toolkit.
      Bulldozer politics: Popular support for this amongst law abiding citizens. It is not a failure, but a success of the Yogi government.
      Rising Inflation: It is a global phenomenon. It is linked to global supply chain imbalance after Covid reopening. Other countries, including developed countries like USA, Australia and many European countries are either on the brink of recession or stagflation. China is facing deflation, which is worse.
      Depreciating Rupee: US Dollar is the global currency. When US raises fed rates, as they have done in 2023(0.25% to 5% in 1 year), every other currency in the world has depreciated significantly. Now all the Pundits say that US will lower their rates in 2024 when inflation stabilizes there. INR, and all other currencies(AUD,EURO, CAD etc) will appreciate against the dollar then.

    • @sarthakpethe6638
      @sarthakpethe6638 6 месяцев назад

      ​@@PositivelyPresent1 it seems that you have plenty general knowledge but on the other hand I feel sorry for you that you are unaware of saira Bano case. I'll suggest you to do a research before commenting
      Get well soon

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 11 месяцев назад +23

    सर्व भारत नामकरण चे समर्थन करणार्यांना एकच प्रश्न....
    आज अचानक काय गरज पडली की, इंडिया चे नाव भारत व्हावे?
    मेक इन इंडिया
    खेलो इंडिया ही नावे तर मोदींचीच ना?

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 11 месяцев назад +2

      पहिले तर हा नामकरण सोहळा नाही...उलट मला तर वाटतं सविधन बनवून पहिल्या कलामाची implementation झाली नव्हती..ते होतंय...त्यामुळे अचानक तर काही होताच नाहीय..make in INDIA हे तर परदेशी गुंवणूकदारांना आकर्षित करत...खेलो INDIA... खेळाच नाव जगात व्हावं...कारण जग आज ही आपल्याला जग India म्हणूनच ओळखत.. त्यांची मीडिया या घटनेला हिंदू राष्ट्रवाद म्हणाते...प्रचींनव परत येतंय असं सांगते .... मी तर भारत माझा देश आहे असाच म्हणात आलोय...मग मी काय अर्वाचीन आहे...प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्यात काय अर्थ..I.N.D.I.A cha विरोध म्हणून ....(आणि तुम्हाला टीप फक्त thumbnail वाचून comment Karu नका...आपण या भांडणात पडतोय... आणि परदेशी.. किंबहुना educated भारती बाहेर जाऊन आपल्यासाठी ही technology banvtayat...त्याचा आपण सर्वच समाजाला नवी संजीवनी देऊ...असे आता कोणी कोणाला...विद्वान, बुद्धिमान म्हणू इच्छित नाही ...)...

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 11 месяцев назад +1

      Jay India

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 11 месяцев назад +1

      आता नाही तर कधी?? 😊❤

    • @prathameshshant2203
      @prathameshshant2203 11 месяцев назад +1

      इथ विरोधाची गरजच काय पडली अचानक विरोधकांना इंडिया च नाव भारत झालं तर ??....
      भारत छोडो पासून भारत जोडो ... आणि India that is भारत हे घटनेत असताना... काय अडचण आहे भारत नावाची...
      उगाच कशाला पण विरोध करायचा.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 11 месяцев назад +1

      @@prathameshshant2203 विरोध करायची गरज आहे विरोधी पक्षानी ऐक जुट होऊन सर्वाना मिलून इडिया आघाडी ठेवल तर सत्ता धारयाला नाव बदली करायची काय गरज इथे च समजत

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 11 месяцев назад +62

    Tamilnadu, kerla , Andhra Pradesh, Telangana, karnataka are far developed state. They are progressive.

    • @beingindian1335
      @beingindian1335 11 месяцев назад +19

      घंटा प्रोग्रेसिव्ह केरळ, तामिळनाडू तर अजिबात नाही

    • @user-ff4cd9tr5s
      @user-ff4cd9tr5s 11 месяцев назад +13

      शिक्षित आहे पण संस्कारी नाही.. बर का

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 11 месяцев назад

      It's a myth. All nonsense of world is cooked n served in these states under the name of progressive. Politics is too dirty and beyond low class there. Maharashtra is way much better.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +15

      केरळात मुस्लिमबहुल भागात जाऊन रहा, म्हणजे प्रोग्रेस कळेल 😂

    • @mayurchoudhari3705
      @mayurchoudhari3705 11 месяцев назад +4

      Haha.. this is pure ignorance..

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 11 месяцев назад

    पण इंडिया हे भारत आहे किंवा इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवा किंवा इंडिया नाही तर आपला देश भारत आहे. हे नेमकं निवडणुका यायचा आधी माहीत पडलं.

  • @hrupru1022
    @hrupru1022 11 месяцев назад

    Sir, आपलं विश्लेषण खूप प्रेरणा दायी आहे सध्याच्या देशातील घडामोडीवर.... भारत हे नाव आधीच का रुजावलं का गेलं नाही... विरोधक India वापरत म्हणून त्याला राजकीय काउंटर म्हणून सत्ताधाऱ्यांनी भारत हे राजकीय च खेळी चा भाग आहे. या त मला दुमत वाटत नाही.आपल्या मतानुसार आपण भारत च वापरायला हव यासाठी मी आशावादी आहे.

  • @harishsahare4528
    @harishsahare4528 11 месяцев назад +2

    आता जर का भारत म्हणायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत भारत शिवाय अन्य नाव आलं नाही पाहीजे! आणि जर हिन्दुस्थान कोणी जर म्हणेल तर त्याचे विरुध्द कारवाई होईल काय ?

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      आधी इंडिया नाव देणाऱ्या इंग्रजांच्या पैदाशिला शिक्षा झाली पाहिजे

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 11 месяцев назад +4

    जर तुम्हाला हे भारत नाव करणं तात्कालिक वाटत नाही तर मग याच बिजेपी सरकारने २०१५ वर्षी या नावाला विरोध करणं आणि आता इंडिया आघाडी झालिये म्हणून या भारत नावाचा प्रस्ताव आणण (जर आणला तर) यावर काय स्पष्टीकरण द्याल??

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 11 месяцев назад +6

    'भारत' हे नाव त्या काळातील घटना अध्यक्षांनी पुर्ण नाव 'भारत' करायला पाहीजे होते , इंडीया नव्हते लिहीयला पाहिजे, हि चुक केलेली वाटतीय...

    • @raj.....347
      @raj.....347 11 месяцев назад +1

      भारत किवा इंडिया मुळे तुज्या जीवनावर परिणाम ज़ाला का, शाळेचा दाखला निघट नाही काय...

    • @mandarjoshi4920
      @mandarjoshi4920 11 месяцев назад

      ​@@raj.....347तुला काय अडचण आहे भारत नाव ठेवलं तर, काही फरक पडेल का तुझ्या जीवनात

    • @raj.....347
      @raj.....347 11 месяцев назад

      नाही,मग बदलून बग नाव होतय का

    • @raj.....347
      @raj.....347 11 месяцев назад

      @@mandarjoshi4920 मग बदलून बग नाव होतय का....

    • @techzone_marathi5
      @techzone_marathi5 11 месяцев назад

      जाऊं दे भावा.... झाली चूक..😂😂😂😂 आता काय करनार......😂😂😂😂😂😂

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 11 месяцев назад +3

    इंडिया नाव् धरण केल्यावर यांना भारत नाव् आठवते. नाहीतर प्रत्येक घोषणा तपासून पाहा. कश्या जाहीर करून टाळ्या घेत असतात. लोकांना मूर्ख बनऊन. शब्द जंजाळ कोणी सुरु केले . खोट्या शब्द घोषणा कश्या रंगवून, मुलामा देऊन इंग्रजित सांगतात. हे ना भारताचे, ना इंडिया चे हे आहेत संघाचे. जनसंघाचे.

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      इंग्रजांचे असण्यापेक्षा बर नाही का ?
      आंबेडकर सारखे ?

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 11 месяцев назад +2

    🙏🙏

  • @dilippardeshi2599
    @dilippardeshi2599 10 месяцев назад +1

    Sir knows his national Duty Nation farst.

  • @aaspas24
    @aaspas24 11 месяцев назад +3

    तुमचा भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, you are a person with lost credebility ...
    तुम्ही होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता

  • @Connect-To-Ajit
    @Connect-To-Ajit 11 месяцев назад +3

    अपेक्षेप्रमाणे भाजपच्या समर्थकाने जसं बोलायला पाहिजे होतं, अगदी तसच बोललेत.

    • @govindwade9711
      @govindwade9711 11 месяцев назад

      म्हणजे खर बोललेत

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 9 месяцев назад

    good

  • @vishnudasbulbule1810
    @vishnudasbulbule1810 11 месяцев назад

    आपले विषलेशन ऐकले, देशाचे नाव भारत करावे असा आपला रोख दिसते, इंडिया हे नाव जागतिक पातळीवर खूप चांगले आहे, तसेच भारतात सुद्धा.तसेच आपण हिंदूस्थान या नावा बद्दल विषलेशन केले नाही उदा.हिंदूस्थान पेट्रोलियम, असे अनेक नावे हिंदूस्थान या नावाने सुरुवात करुन आहेत.तसेही आपण बोली भाषेत भारतच म्हणतो शाळेत प्रार्थना आम्ही सर्व भारतीय आहोत,लेख खूप मोठा होईल आपण सर्वांनी सामंजस्य दाखवून या तिन्ही नावाचा स्वीकार करावा उगाच नाव बदलून काही फायदा नाही.
    आपले विषलेशन एक तर्फी वाटते याचा विचार करावा, जय हिंद जय भारत ( जय हिंद जय इंडिया म्हणत नाही याचा विचार करून पुन्हा विषलेशन करावं
    जय हिंद जय भारत

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake 11 месяцев назад +1

    **बलात्कार.. बलात्कार.. मर्दांनो.. भावांनो.. गड्यांनो...मला वाचवा..***
    *** राजकारण म्हणजे लोकशाहीचा बलात्कार ***
    ***राजकारणी म्हणजे लोकशाहीचे मारेकरी व गुन्हेगार ***
    स्पष्टीकरण -
    १. राजकारण म्हणजे सत्तेसाठी चांगल्या लोकांची निवड.. लोकशाही म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य..
    २. पण प्रत्यक्षात होते काय..? सत्तेचा दुरुपयोग..
    ३. जनतेच्या इच्छेविरुद्ध होणारा सत्तेचा छळ व खेळ म्हणजे लोकशाहीचा बलात्कार नव्हे काय..?
    ***********************************
    आत्ताचे राजकारण बघितल्यावर राजकारणी हे लोकशाहीचा बलात्कारच करतायेत असंच वाटतं.. कोणतेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याशिवाय लोकांच्या हातात काहीच नाही...
    ***********************************
    ४. भारतामध्ये फक्त नेते आणि उद्योगपती श्रीमंत होताना दिसत आहे.. जनता मात्र गरीबच का राहते..?
    ५. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ?
    लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
    १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
    २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
    ३.घराणेशाही व वैयक्तिक स्वार्थ
    ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
    ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत पण त्याविरुद्ध कोणतेच कडक कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याभोळ होत आहे..
    ३. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो, जर जनता प्रामाणिकपणे काम करते तर मग सरकारला प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे..? ( अडचण आहे ती फक्त म्हणजे सत्ता, पैसा आणि स्वार्थ )
    उपाय-
    १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे आणि नेमका त्याचा गैरफायदा आपले लबाड राजकारणी घेतात...
    २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
    ३. आपल्याकडे जसे सराईत गुन्हेगारांना कडक कायदे आहेत.. त्याप्रमाणे राजकीय गुन्हेगारांसाठी व सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
    ***जोपर्यंत हे लोकांच्या लक्षात येत नाही.... तोपर्यंत लोकशाहीचा तमाशा, नाटक व संपत्तीची लुटमारच पाहायला मिळेल..***
    *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...***
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
    Sincere thoughts by
    Amit Pustake
    Who am I?(father of the nation)
    Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ud7wc3vf9m
    @user-ud7wc3vf9m 11 месяцев назад +10

    तसं बघायला गेलं तर,ONOE म्हणजे ५ वर्षातून १दाच मतदान ! पण इथे राज्यात “पोहोचलेल्या”राजकारण्यांनी त्याच्या काही परिणामांची ADVANCED झलक आधीच दाखवली आहे ! 😂मतदान १ दाच, २०१९ला,पण सरकारस्थापना मात्र ४/४ वेळा !!😂गमतीचा भाग सहजच मांडला,पण ONOE हा गांभीर्याने विचार करण्याचाच मुद्दा आहे !

  • @balajirakile3309
    @balajirakile3309 11 месяцев назад +5

    खुप छान विश्लेषण...

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 11 месяцев назад +12

    ब्राम्हण वादी RSS विचारसरणी आहे😂

    • @vinayakpatle75
      @vinayakpatle75 11 месяцев назад

      वस्तुनिष्ठ विश्लैषण

  • @Dkisap
    @Dkisap 9 месяцев назад

    धर्माधिकारी साहेब UP बिहारींनी EMI भरून property का विकत घेऊ नये!!! आम्ही भरतोय ना 25 वर्षासाठी EMI.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 5 месяцев назад

    जन मन गण सुध्दा बदलून टाका स्वतंत्र भारतात ईग्रजाची स्तुती कशाला

  • @user-ud7wc3vf9m
    @user-ud7wc3vf9m 11 месяцев назад +3

    पाचलग , आपण धर्माधिकारींना परत बोलवावे,जास्त गॅप न घालवता व परत depth मध्ये जरा बोलते करावे ! २रा भाग थोडा अर्धवट राहिल्यासारखा वाटला , धावती झलक असल्यासारखा.😊

  • @chandrakantveer9906
    @chandrakantveer9906 11 месяцев назад +4

    भारत म्हणजे जातीय आणि धार्मिकतेने बरबटलेला देश आणि महणूनच भारत काही वर्षे मुस्लिमान आणि इनगरेजाचा गुलाम झाला आणि असाच भारत या राजकारण्यांना हवाय

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 11 месяцев назад +3

    भारत नावच पाहीजे

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 11 месяцев назад +7

    सर आपल्या मताशी दुमत असणे नाही, परंतु देशात गेल्या अनेक वर्ष जी विषम परिस्थिती आहे, किंवा तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्या बद्दल आपण चकार शब्द बोलताना आढळून आलेले नाही, आपल्या सारख्या प्रज्ञावंताकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे तसे घडताना देखील दिसत नाही,

  • @vivekkumbhar3945
    @vivekkumbhar3945 11 месяцев назад +5

    महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र चालू आहे. आपण या क्षेत्रातील तज्ञ असूनसुध्दा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत त्यामुळे तुम्हाला serious घेणेचे बंद केलेले बरे.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 11 месяцев назад +1

      ते कुठे म्हणतायत,की मला seriously घ्या म्हणून?

  • @dattatraymohite9104
    @dattatraymohite9104 11 месяцев назад +3

    खूप च अभ्यासपर्वक विचार माडलेत सर

  • @amit0ful
    @amit0ful 11 месяцев назад +34

    साहेबांच भाजपा प्रेम २००८ पासून पाहिले आहे त्यामुळे त्यांना भाजपाच्या मुर्ख योजना मुर्ख नाही वाटणार.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 11 месяцев назад

      यात कुठल्या योजना bjp ने नवीन आणल्या सगळ्या जुन्या पूर्वीच्या पासून मागणीत असलेल्याच आहेत. तुला अक्कल नाही तर यात दुसर कोण काय करणार

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 11 месяцев назад +4

      Sahi re

    • @rahulkhule2071
      @rahulkhule2071 11 месяцев назад +4

      हे खर आहे

    • @nitinatre316
      @nitinatre316 11 месяцев назад +4

      कशा मूर्ख आहेत ते तुम्ही सांगा. आम्हाला तेही काळू द्या.

    • @beingindian1335
      @beingindian1335 11 месяцев назад

      काय मूर्ख योजना , तोंड उघडताच मुर्खपणा दिसला तुझा

  • @sahyaputra
    @sahyaputra 11 месяцев назад +10

    हा धर्माधिकारी BJP व RSS चा प्रचारक म्हणून चांगले काम करतो.

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      मग तुला काय मूळव्याध झालाय का ? तू एमआयएम चा म्हणून कर

    • @sahyaputra
      @sahyaputra 11 месяцев назад

      @@Berar24365 पप्पा ल काय म्हणाल्याव राग आला काय?

    • @netajijadhav3947
      @netajijadhav3947 11 месяцев назад

      तुम्ही पप्पुचा खाग्रेसचा करा

    • @sahyaputra
      @sahyaputra 11 месяцев назад

      @@netajijadhav3947 आम्ही कोणाची गुलामी नाही करत 😂

  • @ajitbhamre3369
    @ajitbhamre3369 11 месяцев назад +11

    मोदींना इंडियाचे नाव 5वर्षापूर्वी का केले नाही

    • @aniketyadav2270
      @aniketyadav2270 11 месяцев назад +1

      2019 la kele aste tar 2014 la ka ny kele as mhntla asta 😅

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 11 месяцев назад

      आता विरोधकांनी आघाडी चे नाव INDIA केल्याने..
      वीतभर फाटली ५६इंची छातीची😜🤣🤑 बाकी काही नाही.
      रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
      तोच प्रकार

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 11 месяцев назад +7

    INDIA ची ..........भिती,
    आणी भारत नावाची प्रिती.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 11 месяцев назад

      INDI अलायन्स.a for अलायन्स not India. I. N. D. I. A

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 11 месяцев назад

      Dotted is always painful...ask the opposition... how much. Bhokache alliance.... Congress is going to contest all seats of Rajasthan and punjab....no alliance with AAP.

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 11 месяцев назад +73

    एवढेच सर्व होते तर मग मागील दहा वर्षांत बरे मोदींना भारत नाव ठेवावे असे सुचले नाही, भारत नाव असायलाच हवे मात्र त्यात राजकारण नको

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 месяцев назад +24

      मग 55, 60, वर्षात झोपले होते काय?

    • @beingindian1335
      @beingindian1335 11 месяцев назад

      कोण करतय राजकारण आघाडी च इंडिया नाव ठेवणारे की भारत नाव ठेवणारे, सुरुवात कोणी केली, युपीए नाव चालत नाही तर देशाचं नाव का वापरता यूपीए वापरा ना, ते भडवे dmk वाले तर कट्टर भारत विरोधी फुटीरतावादी ते कशाला आघाडी च नाव इंडिया ठेवतात, मोदींना 9 वर्ष सुचलं का नाही विचारणारे हे कधी विचारणार की 70 वर्षें सत्ता भोगून अजून काँग्रेस गरिबी, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, मराठा आरक्षण हे विषय घेऊन मोदीला घेरताना लाज कशी वाटत नाही याना

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 11 месяцев назад +21

      दादा सिविधनात इंडिया आणि भारत दोन्ही आहेत..ज्याला जे आवडतं त्याने ते घ्यावा..वायफळ राजकारण नको.. अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांचा बघा.

    • @joshibuva1
      @joshibuva1 11 месяцев назад +5

      राजकारण कोण करते आहे?

    • @sarvesh9451
      @sarvesh9451 11 месяцев назад +5

      Article 1 India that is bharat..yacha arth president of India that is president of Bharat

  • @deepakyadav2755
    @deepakyadav2755 11 месяцев назад +10

    हे भलते विषय काडून बोलू नये, सध्याच्या विषयावर बोलावे , बेरोजगार, महागाई, सरकारचे चुकलेले निर्णय यावर धर्माधिकारी यांनी ज्ञान पाजळवे, याचे बोलणे one side आहे ....

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 11 месяцев назад +80

    His analysis is not at all impartial. It is purely inclined or surrendered to BJP.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +15

      Impartial असण्यासाठी भाजपला दोष देणे आवश्यक असते

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 11 месяцев назад +10

      it's rational and balance.

    • @ssk4115
      @ssk4115 11 месяцев назад +2

      त्यांनी BJP त प्रवेश

    • @ganeshbhate7064
      @ganeshbhate7064 11 месяцев назад +3

      Dara veles bjp dveshane prerit hone band kara ,value jatiyvadatun baher yeun yogya vichar kara.

    • @aaspas24
      @aaspas24 11 месяцев назад +8

      भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, he is a person with lost credebility ...
      he होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता

  • @dilipbhate134
    @dilipbhate134 11 месяцев назад +6

    अभ्यासू,मात्र एकांगी विश्लेषण.. विवेकता कमी आणी भाजपता जास्तच दिसुन येते.

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 11 месяцев назад +12

    हे संघी पात्र आहे त्यामुळे कायमच भाजपचं अप्रत्यक्षपणे समर्थन करतात, आव मात्र आणतात की मी निष्पक्षपाती आहे. शेवटी संकुचितपणा हा संघींच्या डीएनए मध्ये आहे, हेच खरं!

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +4

      योग्य बोलणारा संघी असतो हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
      द्वेष करणे हाच तुमचा एकमेव अजेंडा दिसतो 😀

    • @sunny57jo
      @sunny57jo 11 месяцев назад +2

      संकुचित पणा? कुठल्या अंगाने ? जरा स्पष्टीकरण करु शकाल?

  • @YashJunnarkar2121
    @YashJunnarkar2121 11 месяцев назад +16

    Honestly, I found the statements about DMK and Tamil Nadu to be exaggerated.

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 11 месяцев назад

    भाजपचा समर्थक धर्माधिकारी

  • @satyanarayanmanteri
    @satyanarayanmanteri 11 месяцев назад +1

    Nothing wrong india is only Bharat

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. 11 месяцев назад +27

    ' भारत ' हे नाव विष्णू पुराणात आलेलं आहे त्यामुळे राहुल च्या चाटयांनी उगाच भाजपा ला ज्ञान पेलू नये....संविधानात सुद्धा इंडिया आणि भारत असा उल्लेख केला गेला आहे ....हि श्रीरामचंद्र प्रभू ची जन्मभूमी आहे...भारत मे रेहना होगा तो भारत हि केहना होगा....

    • @rahulsasane5052
      @rahulsasane5052 11 месяцев назад +2

      Abhyas kara !

    • @Swapnil_KULKARNI.
      @Swapnil_KULKARNI. 11 месяцев назад +8

      @@rahulsasane5052 तुझं नाव पण राहुल च आहे का🤦🤦🙏🙏 राहुल राहुल क्या है राहुल मे... लप्पू सा राहुल है...बोलना ऊसको आवे ना...बोलता वो है ना... झींगूर सा लाडका है😁😁😉

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 11 месяцев назад

      अरे चू.... देशाला स्वतंत्र होन्याआधी सगले करार INDIA शी झाले भारताशी नाही. मोदी सरकारने 2016 मध्ये सुप्रीम कोर्टात एक एफिडेविट देऊन सांगितल की देशाचे नाव बदलन्याचे आमचे उद्देश नाही. देशाचे नाव भारत करावे लागले तर बिल्डिंग,instituion, डॉक्युमेंट्स सर्व बदलावे लागतील. अरे चू.... ह्याचा खर्च 1 लाख करोड़ पेक्शा जस्त असेल त्यात 10 लोकसभा निवडनुक होतिल.
      नोटबंदी पेक्षा भयानक होइल situation. डोकयात शेन एसेल तर एसेच होनार. समझला काय मोदीच्या ❤ ड्या 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Sp093
      @Sp093 11 месяцев назад

      तुझ नाव पण राहुल आहे बे चुटिया 😂😂जरा नीट वाचून पोस्ट करत जा, it cell वरून आल की पोस्ट केलं, आणि 40 पैश्यात कस भागत रे तुमचं

    • @vijaygadage8352
      @vijaygadage8352 11 месяцев назад +3

      भारत हे नाव आधीपासूनच आहेच मग,आताच त्या नावावर जोर जास्त का, नावांचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण केले तर बरे होईल.

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 11 месяцев назад +4

    Narration Setting in progress...its just beginning b4 2024....many more to come

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 11 месяцев назад

      इतरांच्या narrative वर आक्षेप नसेल,तर यांच्यावर का?