जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More |
HTML-код
- Опубликовано: 5 май 2022
- महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर वादाची पार्श्वभूमी काय आहे? या वादात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्या भूमिका नक्की काय होत्या? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ब्राह्मणेतर चळवळीपासून दूर का राहिले? या वादावर तोडगा निघणे शक्य आहे की?
ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...
काळा नुसार स्वतःत लगेच बदल करण्यात दक्ष समाज म्हणजे ब्राह्मण समाज.आम्ही मात्र कायम त्यांचावर टीका करण्यात गुंतलो व मागे पडत गेलो....
खरंच काय 😂😂😂
🤣😂
अगदी तसं नाही मराठा समाज सुद्धा खुप प्रगत आहे आजचे डॉ. पैकी 70 % डॉ मराठा समाजातून येतात . आयटी मध्ये इंजिनीयर सुद्धा भरपूर मराठा समाजाचे तरुण आहेत . माळी समाजाचे डॉ इंजिनयर आहेत . हे जातिय खुळ सोडून व्यवहार करणे गरजेचे आहे .
B gradi pawar hijde tyanchya nafi lagu naka zatu loka
Jay shreeram Jay maharashtra
1st mover advantage होता... बिगर आरएसएस ब्राह्मण यातून बाहेर पडला पण .. आरएसएस सारख्या संस्था ह्या सतत कुटीलतेने समाजात मनुवाद कायम ठेवत राहिले ... त्यांच्या शी झुज देत रहावे लागले .. परत त्या त्या समाजात प्रस्थपित vs इतर संघर्ष आहेच ... .
खरंच अप्रतिम... समस्त बहुजन समाजाने समजून घ्यावंयास हवे.. उगाच राजकीय पुढऱ्यांच्या नादी लागून स्वतःचे आणि राष्ट्राचे नुकसान करू नये.
*मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*
@@bandubhosale मराठा समाजाचे वाडीलबंधु ब्राह्मण ?
@@subh2173 😌🤣
Karan shivaji maharajanni baji prabhu hyanna vadil manl hot@@subh2173
फुलेंच्या आधी कुणीच बहुजन, दलित,नव्हतं....हे शब्द फुलेंनीच पेरलेत
नमस्कार माननीय सदानंद मोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
निश्चितच तर्कशुद्ध विश्लेशण
Tilka babt v itar bricha mahiti khoti aahe
@@vivekerande6580 00⁸yyt4y
सत्ताधीश व उधोजक यांची अभद्र युती समाजाची हानी करत आहेत.. समाज bharkatvat आहेत...
आजचे राजकारणी जास्तंच जातीयवादी झाले आहेत हेच दुर्दैव आहे. मोरे साहेब, अप्रतिम विश्लेषण
खरे आहे पण निवडक राजकारणी तसे झाले आहेत
*ब्राह्मणांचा कर्दनकाळ - गोब्राप्र छ. शिवाजी महाराज*
Durdaivi vishleshan
@@shashankmore8532 हा बोध घेतला का तू ह्या व्हिडिओमधून चुत्या ??😆😆
आपला शत्रू ब्राह्मण नाही तर ब्राह्मणवाद हिदुत्व आहे आपण जो परियंत बहुजनवाद हिंदुत्व पुढे आणत नाही तो परियंत आपण धोक्यात आहोत देश धोक्यात आहे मूळ लोकशाही धोक्यात आहे
मा सदानंद मोरे साहेब खूप छान माहिती सांगितली महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात ब्राह्मण समाजाचे योगदान खुप मोठं आहे
अनेक शाळा महाविद्यालये बँक रुग्णालये समाजाने प्रतिकूल परिस्थितीत काढली यांचा लाभ सर्व समाजातील लोकांना मिळाला प्रत्येक राजवटीत काही दोष आहेत पण ते न सांगता ब्राह्मण चळवळीचे फायदे चांगले काम नसांगता फक्त दोष नवीन पिढीला सांगितले जातात
आता आपण च लक्ष्य घालून महाराष्ट्र विकासात ब्राह्मणांचे योगदान असे एक पुस्तक लिहा
Barobar ahe
Swatantra chalvalit bramhana che yogdan mothe & gharatil sarv paysa Swatantra sathi kharchun barbaad zale. Swatantra nantar Matra chor lafange bramhanetar lok sattevr jaaoun kotyadhish honyache kaam aaj paryant karun rahile aahet.
ह.मो.मराठे यांनी आठ खंडांचा ग्रंथ लिहिला आहे या विषयावर!
अप्रतिम विश्लेषण
वसंत नामजोशी
अहो , कुळकर्णी, ब्राह्मणांचे कुठल्याच क्षेत्रात काडीचेही योगदान नाही, जातीयवाद रुजविणे यातच त्यांचे योगदान आहे.
दिवा जर नाही राहीला तर "वात" काय कामाची....आणि धर्म जर नाही राहीला तर "जात" काय कामाची.....हिंदु म्हणुन एक होऊ या...हिंदु म्हणुनच ओळख सांगु या..🪷🚩🙏🇮🇳🌞 जय श्रीराम जय सनातन
काय झालंय हिंदू धर्माला... भाजपाला फायदा झाला तरच हिंदू का?
काय जबरदस्त विश्लेषण 🙏
अतिशय अभ्यासु माहितीत भर घालणारे...
सदानंद मोरे सर यांना सतत बोलावत रहा...आम्हाला बौद्धिक मेजवानी असेल ती...
Tumchyavar koni changal bolla ki to changla ka,,,, bhatukadya,,,, anya
@@snehalwakode5291 अरे अरे जरा बुध्दी तपासा जातीवादी आजारचे लक्षण दिसतात आहे तुझात....
मला जाती पाती बद्दल ना प्रेम आहे ना जिव्हाळा...
तुझा माहिती करिता सांगतोय..OBC आहे मी...एकदा फक्त त्या जातीवादी आजाराचा निदान करून घे...
@@vibhavanasane6551 Ambedkari ghan ahe hi r@nd Mahardi, gaava baher rahnari ach00t kutli. Sagdyanna aplya sarkhe asprishya samajtat he neech , ani Bahujan Bahujan mhanun aplya sobat jodtat.
@@ameya7723 जातीवाद कोणत्या ही स्वरूपाचा का असेना तो मान्य नाही..आणि स्पृश्य अस्पृश्य सगळ्या गोष्टी वाईटच...जातीभेद उभा गाडावा फक्त देव देश आणि धर्म वाढवावा...
@@vibhavanasane6551 maanya ahe pan jo he karto tyala Uttar dilach pahije.
सदानंद मोरे नेहमीच खूप छान माहिती देतात 👌👌👌
त्यांना नेहमी ऐकायला आवडेल.
*मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*
आपल्या समाजाला ,राज्याला आणि देशाला जातीयवाद फारच घातक आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, आपली वोट करण्याची शक्ती विचारपूर्वक निर्णय घेऊन वापर करून बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
डॉ साहेब very good and analytical approach placed-मना पासून धन्यवाद.
श्री वडनेरकर यांचे विचार खुप चांगले आहेत परंतु अधून मधून जेम्स लेन चे पुस्तक, मेधा खोले प्रकरण अशा काही घटना घडतात की मन व्यथित होतं.
@@rajendrabhosale6133 राजकारणामुळे असे प्रकरण जाणूनबुजून मोठे केले जातात, यातून समाज वाटणी होते पक्षा पक्षात, vote Bank पॉलिटिक्स होते
Unfortunately on the name of Democracy not in India wherever Democracy is there in world this kind of things are happening so it is not in individual control so that only power of voting is in ourselves can do.
Formula of divided and rule is very powerful for more then 600 years .
धन्यवाद श्री भोसले साहेब ,आभारी आहे आपल्या विचारांशी सहमत आहे
मराठा समाज शेतीकडे आणि ब्राह्मण समाज नोकरीकडे वळला हे सांगताना ब्राम्हणांची शेती कूळ कायद्यात गेली त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना पर्याय उरला नाही हे पण सांगायला हवं होतं.
कुळकायदा हा यशवंतरावनी आणला राहील त्याच घर आणि वाहिल त्याची शेती
राजा बळी पासून या ३.५ टक्के विदेशी DNA वाल्यांनी कोणते उद्योग धंदे केले..??? कळी लावून भांडणे लावायची व त्यांची वकिली करून लोकांना लुटायचे हाच एकमेव उद्योग म्हणजे वकिली व न्यायाधीश खुडची ची मलई खायाची ती आज पर्यंत चालू आहे.. संपूर्ण सुप्रीम कोर्टात ९९.९९ टक्के भागिदारी म्हणजे १०० टक्के आरक्षण कोणाचे आहे..??
म्हणून ब्रिटीश न्यायाधीशांनी लिहून ठेवले आहे की "न्यायाधीशाच्या कुर्सि वर ब्राह्मणाला बसवू नये.. कारण त्यांच्यात न्यायिक चारित्र्य नसते..!!" आणखी किती पुरावे हवेत..!
डोळे उघडा अंधभक्तीच्या लोकानो..?
ब्रामणांना उपजेवीकेचे साधन मंदीरात आरक्षण आहेच कि
@@TheNitin989 murkh aahat.
Kutlya mandirat.
Gavakadchya devlat gourav ahet.
Tuljapurla maratha.
Ase kiti mandirat Brahman aahet.
Tumchya sarkhe ahet mhanun hindu dharmat jati bhedh aahe.
Prakash s k
जे शेती कसत नव्हते ते कूळ ला शेती करायला देत होते, त्या बद्दल खंड घेत होते.....परंतु शेती कूळ ला देण्या पेक्षा स्वतः केली असती तर ही वेळ आली नसती...
कृपया, लोकमान्य ते महात्मा या विषयावर मोरे सरांची सीरिज आणवी, खूप व्यापक विषय आहे आणि मोरे सर फार छान सांगतात.
💯
Coep history channel vrti ahe ha vishay..
@@tejasdeshpande1471 .
..
.
बरोबर
अतिशय अभ्यासू आणि वास्तव विवेचन. पण राजकारणात आजसुध्दा एका ब्राम्हणाची धास्ती धटिंगणशाहीला वाटत आहे.
छान मुलाखत . मोरे सरांचे ज्ञान आणि विवेचन याला तोड नाही. विनायक तुझेही कौतुक . You are a very good anchor/ interviewer. मोरे सरांना पूर्ण बोलू दिलं . आताचे मुलाखतकार समोरच्याला पूर्णपणे बोलूही देत नाहीच वर स्वतः ची वाक्यं त्यांच्या तोंडात टाकतात
Good comments
या महाराष्ट्रात कोणवर विश्वास ठेवायचा असेल तर ते सदानंद मोरे साहेब 🙏
आणि शेषराव मोरे
@@satishkanade9507 🤣🤣🤣🤣
फारच सुंदर वैचारिक मंथन, ज्यामुळे हजारो प्रश्नाच्या ओजंळीत उतराचे अत्तर सापडते.
बढिया सरजी.....असेच मंगल मंथन मराठी मनाला प्रगल्भ करू दे
खरोखरच विचारवंत श्री मोरे ह्यांनी इतिहासात डोकावून सत्य मांडणी केली आहे. आता ह्यासाठी त्यांनी सर्वस्वी पुढाकार घेऊन सर्व समाज एकत्रीकरणासाठी प्रयत्न करावेत त्यांना सर्वजण मानतात .
अतिशय परखड आणि स्पष्टीकरण असणारी बाजू मांडताना आदरणीय मोरे सर कुठेही अडखळत नही... हीच महाराष्ट्रातील विचारवंत पिढी आहे... सुज्ञ अनुभवी आणि स्वतः ला बहुजनांचा नेता म्हणवणारे यांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी...
पाचलग आपले मनापासून आभार... 🙏🏼
इतिहासाचा प्रकांड अभ्यास या भागातून आम्हाला समजले मा. मोरेजींना खुप खुप धन्यवाद मा. पाचलग जी श्री मोरे जीन बरोबर 15 भागाची सेरीज आपण करावी ही नम्र विनंती तटस्थ पणे अभ्यास करणारे जे मोजकेच मान्यवर आहेत त्यापैकी श्री मोरेजीच आहेत. खुप खुप धन्यवाद 🌹🙏
डॉ. मोरे सरांनी खूप छान विश्लेषण आणि माहिती समोर आणली आहे. यशवंतराव चव्हाण यांचा मध्यममार्ग राजकारणासाठी पुढे जायला हवा.
*मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*
त्यांच्या महान शिष्यानेच तर सगळं नासवलं.
भांडारकरांसारख्या सुधारकावर तर सर्वात जास्त अन्याय झाला आहे.
अतिशय समर्पक आणि योग्य वेळी घेतलेली मुलाखत...श्री विनायक पाचलग यांचे हार्दिक अभिनंदन...इतका सर्व व्यापी आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आमच्यापुढे मांडल्याबद्दल श्रीयुत मोरे सरांचे आभार.
खूप खूप छान, माननीय मोरे सरांकडून खूप छान माहिती मिळाली ,सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अशी अभ्यासपूर्ण माहिती घेतली पाहिजे, म्हणजे समाजातही जातीय सलोखा राखण्यास मदत होईल, मला फक्त एकच मुद्दा नेहमीच खटकतो तो म्हणजे महाराष्ट्रापुरता बोलायचे झालेतर मराठा समाज वगळता इतर जातीची थोडी थोडीच टक्केवारी आहे, पण ते एकत्र येऊन स्वतःला बहुजन असे म्हणून घेतात आणि त्यामुळे त्यातून ब्राम्हण द्वेषच दिसतो, ब्राह्मणांच्या इतकीच लोकसंख्या असलेल्या इतर अनेक जाती आहेत, पण त्यांचे वर्गीकरण हे या बहुजन समाजामध्ये करायची पद्धत रूढ झालेली आहे, ती एक राजकीय खेळी सुद्धा असू शकेल, पण ते चुकीच आहे ,त्यामुळे सर्व जातीतील लोकांना समाज म्हणूनच ओळखले पाहिजे, म्हणजे भावी पिढीमध्ये जातीयवादाचे विष पसरण्याचे प्रमाण कमी होईल,
सर्व जातीतील लोकांना मराठा हेच म्हणणे योग्य होईल. जो महाराष्ट्रात जन्माला आला आणि जो मराठी मायबोली मानतो तो मराठा. शिवरायांच्या काळातही असेच होते. योगायोगाने टिळकांच्या वर्तमानपत्राचे नावही हेच होते.
@Chandrashekhar Kshirsagar, tumhi kontya aadhare he mhanat ahat ki Maratha samaj sarvaat jast aahe?
मी खूप खूप भाग्यवान आहे.. मोरे सरांनी सर्व सार एका तासात सांगितले,, किती अभ्यास .. नतमस्तक तुमच्या समोर
🙏 धन्य झालो मोरे सर! फार बरोबर आणि व्यवस्थित विचार मांडले.
महाराष्ट्रासारखं समृद्ध राष्ट्र नाही जगात .....आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीत ' महाराष्ट्र रत्नं ' आहेत ....महाराष्ट्र हा आपल्या सर्वांचा आत्मा आहे.😇😇😇😇अतिशय सुंदर विश्लेषण सर ....आपली मान उंचावेल हे ऐकून ....!!! महाराष्ट्र नाही तर देश नाही .....
Stupidity at its peak😂😂
California!!
Maharashtra he rashtra nahi ye, rajya ahe thodya basic concepts clear karun ghya
महाराष्ट्र हे राज्य 1961 ला अस्तित्वात आलेले घटनात्मक राज्य आहे, राष्ट्र नव्हे.. त्या आधी मराठा हिंदवी स्वराज्य हे अटक ते कटक होते.. 🚩🙏
महाराष्ट्र नाही तर देश नाही हे म्हणणं मराठी म्हणून भावनात्मक वाटत असेल पण ते सत्याला धरून नाही. देश खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्यातील छोटा भाग आहे. महाराष्ट्र गेल्याने देश थांबणार नाही पण देशापासून वेगळा विचार केला किंवा कोणत्याही राज्यांन वेगळं व्हायचा विचार केला तर त्याच फार मोठं नुकसान असेल. भारत हा खंडप्राय देश आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था ची size, आकार, स्केल यामध्ये फार मोठी आर्थिक, लष्करी, राजकीय व सामाजिक सुरक्षितता असते. त्यामुळे भारताचे खंडप्राय छत्र देशातल्या प्रत्येक राज्यासाठी कवचकुंडले सारखे काम करते. जर भारतीय संघराज्याचे विराट छत्र नसेल तर अमेरिका, चीन, पाकिस्तान, अरब राष्ट्रे , युरोप सारख्या महासत्ता च्या राजकारणात महाराष्ट्र , तामिळनाडू, पंजाब सारखी ही स्वतंत्र छोटे छोटे राज्ये पालापाचोळा बनून तुडवली जातील. आज भूतान, युक्रेन, नेपाळ, हॉंगकॉंग, तैवान, येमेन सारख्या छोट्या देशाची हालत मोठ्या मुजोर सत्ताच्या दादागिरी पुढे बहिरी ससाण्यासारखी झालीय. यातून टोकदार विभाजनवादी प्रांतीय अस्मिता बाळगणाऱ्या प्रत्येकाने खूप शिकण्याची गरज आहे. महाराष्ट्र आहे म्हणून भारत नाही. भारत आहे म्हणून हिंदू संस्कृती, महाराष्ट्र व प्रत्येक राज्याची संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकीय स्वतंत्र्य संरक्षित आहे. वेगळे झाल्यास ते धोक्यात यायला वेळ लागणार नाही
नमस्कार माननीय सदानंद साहेब आपण सखोल ज्ञान देणारे आम्हाला व्यक्ती आम्हाला मिळते हे आमचे भाग्य ते सर्व लोकांनी घ्यावे म्हणजे अनेक प्रश्न संपतील ब्राह्मण द्वेष संपूष्टात येईल हे आजकालच्या नेत्यांना कळले पाहिजे विशेष ताः शरदराव पवार त्यांची पार्टी.
Sakhol ??
Atyant uthal and casual.
This man is seems to be less/ mis informed.
ब्राह्मण द्वेष हा ब्राह्मणांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी स्वतः ओढाऊन घेतलेला आहे. सद्य स्थितीत ब्राह्मण समाज बहुजनांना योग्य वागणूक व संधी देतोय का..बहुजन पुढं येताना दिसला की त्याचं खाच्चिकरण केलं जातं आहे ..पवारांच्या नावाखाली किती लपविणार आहात अजून
@@MM-ue4ol you call him immature.....I pity your brains
@@MM-ue4olwhat is your education research and publications in this field.
!!श्री!! डॉ मोरे सरांना नमस्कार, राजा तू चकतोस,किंवा बरोबर आहेस अस कुणी सांगणार आणि ऐकणार राहील नाही म्हणून दिवसेंदिवस कठीण काळ असेल करिता श्री मोरे सर म्हणतात तसे लोक पुढे यायला पाहिजेत अस वाटत🙏
अतिशय सुंदर विश्लेषण Dr. मोरे सर .
खूप खूप आभिनंदन
मोरे सर खूप छान विवेचन.....इतिहासातील तथ्य निस्पृहतेने मांडलय....ज्यामुळे अनेक माहित नसलेल्या गोष्टी समजल्या..इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन आपण आपल्या विवेचनातून मांडलाय....आपल्याला धन्यवाद सर
खुपच छान एनालिसिस. मनापासून असे वाटत होते, आपल्याला असा नेता पाहिजे, ज्याची नजर अटकेपार असेल.
आत्ताच्या फार कमी नेत्यांमध्ये ही जाणिव दिसते. प्रत्येक नेत्याने हा एनालिसिस ऐकला पाहिजे.
मनापासून आभार.
मनामधली ही भावना शब्दबद्ध करता येत नव्हती. आपले समाजमन डबक्यासारखे झाले आहे, जर नेते सुधारले नाहीत तर लोक दुसरे नेते समजून घेतील. तेच ते बोलण्याचा अतिरेक झाला आहे.
बरेच नेते जुन्या विचारांचे वाटू लागले आहेत.
मी सन्मनिय मोरे सर ह्यांना खूप वर्षांपासून ऐकत आहे .ते अत्यंत परखडपणे वास्तवतेचे संदर्भ देत सर्व विश्लेषण करतात .
पण सध्या राजकीय हेतूने प्रेरीत सर्वच बहुतांश समाज झापड लावल्या प्रमाणे वागत आहे .
जो कोणी वास्तव सांगायला निघाला तर त्यांची आधी जात पाहून झोडपले जाते हीच खरी शोकांतिका आहे .
The same thing is happening with broad-minded people in Indian muslim community... They just cant speak out...so they have to be alone or with like minded people... ...🙏
@Ganesh Phadnis, Babasahebani suddh atyucch abhysane tumachya Hindu dharmache khare chitr mandale aahe. Kadhi wachale aahe??? Ani wachale asel tr mg jase hyanche khup patale aahe tase te patale aahe ka?
उत्कृष्ट. थिंक बँक दर व्हिडीओ गणिक नवीन उंची गाठत चाललं आहे त्यामागे विनायक यांचे उत्तम नियोजन आहे. त्यांचे विशेष अभिनंदन
मोरे साहेब ,
फार सुंदर अभ्यासू विवेचन ऐकावयास मिळाले.
मागील शंभर वर्षाची महाराष्ट्राची जडणघडण आज ऐकावयास मिळाली.
धन्यवाद.
Sundar vivechan by shri more sir
धर्माचे मूळ आर्थिक आहे अशी नवी दृष्टी देणारी ही मोरे सरांची ही मुलाखत आहे ! स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी वारकरी परंपरेच्या वैचारिक धारनेची आवश्यकताही सरांनी विषद केली आहे! धन्यवाद...
यासाठीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम ही भारतीय आहे हे जोपर्यंत प्रत्येक भारतीय समजार नाही तो पर्यंत भारत महासत्ता होणार नाही
Baba brahman dweshta hota
खुप छान विश्लेषण. शरद पवारांनी मोरे साहेबांकडून शिकायला पाहिजे.
Aale aukadivar
शरद पवार यांना मराठा म्हणून जास्त लक्ष केलं जातं असे नाही का वाटत.
मा. मोरे सर यांनी हिंदू धर्म हे बिना जिन्याच्या इमारती सारखे आहे. वरील माणूस खाली जाणार नाही खालील माणूस वरी जाणार नाही. हे पण सांगावेसे वाटते.
*मराठा समाजाचे वडीलबंधु ब्राह्मण समाजास अखील मराठा कुणबी समाजाचा पाठींबा*
आदरणीय श्री.सदानंद मोरे साहेब ,
तुमच्या सखोल अभ्यास पूर्ण विश्लेषण ला मानाचा मुजरा ! Hatsoff,
निरक्षिर विवेक बुध्दीने केलेले विश्लेषण.दादा धन्यवाद 🙏
मा मोरे सर आपण छान प्रकारे चळवळ समजुन सांगितली . आपण ब्राम्हण आणि ब्राम्हातेर । (जातीय - व्यवस्था )चळवळ ची आर्थिक आणि ऐतिहासिक बाजु सांगितली पण आपण शोषित आणि सामाजिक असमानता हि बाजु दुर्लक्षित केली
तो विषय नव्हता
कारण एखाद्या विशिष्ट जातीच्या/समाजाच्या शोषणाला आणि असमानतेला केवळ ब्राह्मण जबाबदार नाहीत त्यात ब्राह्मणेतर देखील अनेक जातींचा समावेश होता... हे वास्तव आहे. (जे हल्ली कुणी मान्य करत नाही.)
मोरे सर, तुम्हाला मनापासून नमस्कार!
अतिशय तटस्थ पणाने आपण विस्तृत
विश्लेषण केलं आहात!
तुमच्यासारखं मुद्देसुद मांडणी करणारं
नेत्तृत्व हवं आहे!
शिवाजी महाराजांनी,’ मराठा तितुका मेळवावा, स्वराज्य धर्म वाढवावा!’
म्हंटलं आहे.
त्यांचा विचारच हा आहे की
मराठा तितुका म्हणजे देशावर
मनापासून प्रेम करणारा, समाजाचा
सर्व बाजूंनी विचार करणारा, प्रत्येक
नागरीक,’ मराठा तितुका,’ आहे.
महाराजांच्या सैन्यात मुसलमान पण आहेत!
पण ते ही,’ मराठा मावळा,’ आहेत!
सर, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून
नमस्कार!
मराठा तितका मेळवावा हे त्यांचं नाही.
फारच उत्तम विश्लेषण डॉ सदानंद मोरे सर👍👍 🙏
सदानंद मोरे हे प्रवाहपतीत आहे.या विषयावर प्रवाहाविरुद्ध रोख ठोक भूमिका असणाऱ्या माणसाची मुलाखत योग्य ठरली असती.आणि ते धार्मिक विषयाला त्याच्या नेहेमीच्या bhumikenusaar जाणीपूर्वक बगल देतात. जोतिबांनी ह्या विषयावर संशोधन करून पाहिला सुरुंग लावला होता व सत्यशोधक समाजाची सच्ची वा ठाम व खूप महत्वपूर्ण भूमिका होती.त्यांचा उल्लेख फक्त तोंडी लवण्यापुरता.आणि ह्या सर्वाचे मूळ हिंदू धर्मात आहे.त्याला फक्त आर्थिक विषयात अडकवून मोरे नी त्यांची भूमिका चांगलीच चोखपणे निभावली.मुळात या विषयावर त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती कारण ते सत्यापासून दूर पळणाऱ्यानपैकी एक आहेत.
ही मुलाखत ही प्रवाहा विरुद्धच आहे
निष्कारण व तर्कहिन ब्राह्मण विरोध हाच खरा प्रवाह आहे. मोरे सर प्रवाहाविरुद्ध आहेत.
फुल्या मिशनरी होता हे काही लपलेले नाही.
@@ashutoshvilas5357 neet bolayla shik mitra
अगदी बरोबर
ज्ञानात मोलाची भर पडली. मोरे सरांचे धन्यवाद. थिंक बँक टीम ने असेच ज्ञान वर्धक कार्यक्रम आणावेत
छान माहिती सर ।। सत्यशोधक समाजाचे सुद्धा संपूर्ण विश्लेषण करावे ही विनंती
तुकोबारायांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांचे विश्लेषण अप्रतिम आहे !
Thank you so much More Sir & Vinayak Sir for taking this topic.
मानवी आयुष्यात इतिहास समजून घेणं का महत्त्वाचे आहे हे हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच कळेल. जातीयवाद हा शब्द किती खोल आणि व्यापक आहे हे आज खऱ्या अर्थाने समजलं. व्हिडिओ अंती वैचारिक पातळी किती तरी % वाढणार हे नक्की.
अतिशय अभ्यासपुर्ण विश्लेषण....... खुपच सुंदर
हे आदरणीय लोकांना गरजेच आहे,जे स्वतःला जगाचा बापाचा बाप समजतात
The more you learn history in a neutral way with a big picture view, most of problems will cease to exist. Because you already know what is right and what went wrong. Kudos to More sir !!!
जेवढं नुकसान पवार साहेब यांनी केलं तेव्हढे 10 औरंगजेबाने सुद्धा केले नसते . आज त्यांचे आयुष्याच्या या पडावावर टीका करावी लागतेय दुःख होत . योग्यता होती ,धाडस होत , जिद्द होती पण मनाचा मोठेपणा कमी पडला . स्वभाव नडला पवार साहेब .
Perfect
ब्राह्मण लोकांचा गुलाम हो मग कुत्र्या
comparing Pawar with Aurangjeb is
exaggeration and unrealistic and has its roots in extreme hate. Pawar is certainly not a selfless and ideal leader but his administrative power made him Agricultural minister in Congress government that he had opposed. The topic of this video is
Brahmin vs Non-Brahmin social divide of Maharastra.
Nakki.. Loni pahije sahebana fakt
@@lalsinhtawre9425 @Lalsinh Tawre
Why largest Maratha Community did not get reservation when he is chief of Maharashtra lobby..?? Whereas over a night 3.5% brahmins got 10% unrealistic reservation..?? What is contribution did he make for development of his own community..????? Pawars are Most unreliable persons..!!
The Indian na rather Hindustani
Politics can be defined as "the process of destruction of harmony among the people..!"
धन्यवाद मोरे सर आणि विनायक जी आपलेही आभार उत्कृष्ट चर्चा घडवून आणल्या बद्दल.
मी सरांना नेहमीच ऐकण्याचा प्रयत्न करतो अशी माणसं फार दुर्मिळ आहेत सर संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक आहेत आणि आणि विशेष म्हणजे ते आमच्या तुकोबा रायांचे वंशज आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻
खुप सुन्दर प्रस्तुति मोर Sir चे मनाहपूर्वक आभार।🙏🏻💐👏
जातींबद्दल चर्चा करताना आज जात रिलेवंट आहे का हा प्रश्न यायला पाहिजे...
जाती होत्या त्या व्यावसायिक होत्या,जुने भेद होते ते व्यवसायाने होते,
लग्न व्हायची तर एखाद्या सारख्याच व्यवसायाच्या घरातल्या मुलीची मदत होईल म्हणून लग्न व्हायची...
मुलाखत घेणाऱ्यांनी मध्ये सांगितलं की मी आयटी क्षेत्रात होतो असं तसं, तिथे सगळेच असतात असं तसं...
पण तेच आयटी क्षेत्रातले पोरं शादी डॉट कॉम वर जातींचे फिल्टर लावून स्थळं बघत आहेतच ना ?
हे किळसवाणे नाहीये का ?
माणसमाणसांना जन्मावरून वाटून टाकणारी ही धर्माची बेसिक डोक्ट्रिन पद्धत घाणेरडी आणि ओंगळवाणी आपल्याला वाटत नाही का ?
हा प्रश्न प्रत्येक विवेकी व्यक्तीने स्वतःला विचारायला हवा...!!
जात या देशाच्या एकतेला आणि अंतर्गत सुरक्षेसाठी असलेला धोका आहे, जात ही एलिफंट इन द रूम आहे तरी आपण मॉडर्न असल्याच्या नावाखाली तिला हसत हसत फार सहज इग्नोर करतो
जातीअंत हेच एका शिक्षित,विवेकी आणि देशप्रेमी समाजाचं इप्सित असायला हवं...
Exactly
Bramhan dwesh haphkt punyamadhech ahe ase watate gwalher indora badoda ethe nasawa
@@madhusudandeodhar3056 कोणी ब्राम्हणांचा द्वेष करत नाही...त्यांना असणाऱ्या आणि स्वतः धर्म लिहून स्वतः घेतलेल्या प्रिविलेजेस चा आणि जातींची उतरंड बनवणाऱ्या धर्माचा म्हणजेच ब्राम्हण्याचा राग आहे...
जातीअंतासाठी आता पूर्वजांच्या कृत्याची माफी मागून ब्राम्हणांनीच पुढाकार घ्यावा
जास्तीत जास्त आंतरजातीय लग्ने आणि त्यातून येणाऱ्या अपत्यांना जात न देणे हाच मार्ग आहे...
Sare bramhanetar bhatalalet karmakandat rutalet!😀😃😁😅🤣😂🙂🙃😉😍🤩😘😋😛😜🤪
ग्रेट थॉट
बघा मी बर्याच म्हणजे ९० % लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या
,
त्यावरून असे दिसते की , त्या एका ब्राम्हण समाजातील लोकांच्या मप्रतिक्रिया आहेत , आणि त्यात त्यांनी सदाशिवरांवांना एक चांगले वैचारिक वगैरे बोलुन गेले आहेत
मात्र
या सर्वा मधे आपली प्रतिक्रिया ही एकदम हटके आणि योग्य वाटली ,
असे या मोरेंच्या एककल्ली विचार कुणाला तरी झाकायच आहे कुणाला तरी वर आणायचे आहे असे वाटतात
या गदारोळात आपण धाडसाने विचार मांडले आहेत
मला इथे मोरेंचे किंवा अँकर चे इथे कौतुक करावेसे वाटत नाही , कदाचित आपण सांगीतलेला हा गाभा आहे , असे काहीतरी मोरेंच्या मुलाखतीतुन यायला हवे होते, मात्र तसे ते आले नाही , असे वाटते
True elite who explained exact situation 💯💯💯
खूपच सरळ व बोधक विश्लेषण, सनाथन धर्माचा स्वीकार करायला सर्व जातीवाद बाजूला ठेवून त्यावर आपण संस्कृती चा पाया मजबूत करावा।
Excellent interview✌️👌
Would like hear Dr. Sadanand More Sir with a new topic again on this platform.
डॉक्टर सदानंद मोरे यांना अनेक धन्यवाद ! त्यांनी अप्रतिम रित्या अनेक प्रश्नानाचा उलगडा केला. विशेषता जातीचा आणि आर्थिक गोष्टींचा संबंध काय होता त्याच्या बद्दल ची माहिती.... आजचे राजकारणी अभ्यासकांना जवळ येवू देत नाही हे आपले दुर्दैव ,,,, पुन्हा धन्यवाद !!
म्हणजे च सामान्य जनतेने आता तरी लक्षात घ्यायला हवे कि आपल्या तर जातीय तेढ ही सामाजिक नाही तर राजकीय विहीर निर्माण करणे आहे. म्हणून राजकीय पक्षांना अवाजवी महत्त्व जनतेनं देऊ नये. शेवटी आपल्या ला रोज काम धंदा च करून रोज आपले पोट भरायचे आहे. कट्टरता सोडून गुण्यागोविंदाने रहाण्याची गरज आहे.
एक चांगली दिशा दाखवणारे विवेचन.जग कुठे चाललंय आणि आपण कोणत्या दलदलीत अडकत आहोत.सर्वांच्या विकासात व्यक्ती विकास हे कधी समजेल तो सुदिन
आपले बोलणे योग्य आहे पण आपण जी मेहनत करतो, आपली कमाई कष्टाची असते, त्यातील एक भाग कर रुपात सरकारला, महानगरपालिकेत भरतो त्यातील भ्रष्टाचारच काय, म्हणजे आपली मेहनतीची कमाई हे फुकटे लोक लाटून घेतात यावर विचार व्हावयास हवा. हेच नाही तर अनेक ठिकाणी सामान्य माणूस नाडल्या जातोय.
301891
Knowledgeable things added in my memory..... thanks More Sir.
मोरे सरांच्या अतिशय उत्तम व्यासंग आहे. ऐकत रहावस वाटतं.
खुप छान मुलाखत!🙏
नेहमीप्रमाणे परत एकदा मोरेसरांनी त्रयस्थ नजरेने अत्यंत अभ्यासू अशी मुलाखत दिली आहे. सर्वच्या सर्व खरे खुरे व स्पष्ट करून सांगणारे असे जे थोडे लोक आता शिल्लक आहेत, त्यात मोरेसरांचा क्रमांक खूप वर आहे. सरांना धन्यवाद.
खुपच छान माहिती. आजच्या युवा पिढीने अवश्य पहावी, ऐकावी अशी माहिती. मोरे सर आपले मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏🙏
खूप दिवसांनी माहितीपूर्ण राजकारण न छेडता व्हिडिओ बघायला मिळाला... धन्यवाद 🙏🙏🙏
ऐतिहासिक एकजूट ब्राम्हण + मराठा 👍
शिवाजीमहाराज यांनी जोडलेली 😀
na ka ho sarkhe brahman brahman karu.. yach mule jatit tedh nirman hote, sagale sarkhe ahet.. baher ya jati chya rajkaranatun...
@@pravpund tya sathi rajya ghatana badlavi lagel chalel ka?
इतिहासातील अज्ञात गोष्टी सांगितल्या.फारच संतुलीत
निवेदन राम कृष्ण हरी
Excellent and studied information by Dr Sadanandji More. Perfect analysis. Thank you very much for sharing this 🙏🏼 It must reach all corners.
More Sir is an outstanding scholar. Great insights provided by him.
खूपच सुंदर विवेचन माननीय सदानंद मोरेजींनी केलय. काळजाला शीतलता लाभली. स्व यशवंतरावां बद्दल अधिक आदर उत्पन्न झाला. धन्यवाद या मुलाखती बद्दल पाचलगजी
सदानंद मोरे सर,खुप छान मार्गदर्शन केलेत. वैचारिक बैठक आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपले बहुमोल विचार सर्वांनी अनुसरावे आणि नवीन समस्येला सामोरे जाऊन देश,समाज एकजीव आणि बळकट करता येईल 🙏
Excellent analysis Sir..
You have very well explained how caste system was integrated with economy at ancient times. As you said - a complete new kind of economic pattern is further weakening tall walls of casteism within society but it also need political will...
The worst part is some political parties are working hard for polarization for their political gains - but in turn it is indirectly leading to faster dis-integration of our society...
Vinayak - thanks to you too..
P
अतिशय माहीतीपूर्ण,अभिनिवेशविरहीत , संतुलित व विद्वत्ताप्रचुर विवेचन. मोरे सरांचे अजून अनेक एपिसोड्स ( कोणत्याही विषयावरील) पाहायला आवडतील. यशवंतराव चव्हाणांवरील भाष्य मात्र पटले नाही. त्यांचा एक किलकिला डोळा उद्याच्या स्वतःच्या समाजाच्या वर्चस्वावर कायम होता.शेवटी यशवंतराव चव्हाण राजकारणी होते. त्यांची सर्वसमावेशकता आभासी होती व काही अपरिहार्यतेतून आली होती.मोरे सर म्हणतात त्याप्रमाणे या कर्त्या माणसाच्या काय अडचणी यामगे असाव्या हे समजून घेणे म्हणजे इतिहास समजून घेणे होय.मोरे सरांचे यावरचे भाष्य ऐकण्याची उत्सुकता आहे.थिंक बॅंकचे अभिनंदन.
फारच सुंदर विश्र्लेशन केले आहे
*ब्राह्मणांचा कर्दनकाळ - गोब्राप्र छ. शिवाजी महाराज*
@@shashankmore8532 javalichya more visru naka.
Prakash s k
What a brilliant discussion!! Hats off to the Dr. Sadanand More for his brilliant and truly detached analysis of this boiling issue. I wish todays politicians knew atleast half of what he knows
They don't know even 1/10 of it.
They know more than this. Hence they are in power. They know how to twist history.
1947 ला घरे जाळली, नंतर कुळकायदा करून उपजीविकेचे साधन काढले, तरी समाज आहे. यावर सर काही तरी सांगावे, नम्र विनंती
आजचा प्रॉब्लेम हे शरद पवरासारखे राजकारणी आहेत
खुप सुंदर आणि कुठल्याही जातिच्या आधिपत्याखाली न जाता निष्पक्ष विश्लेशण...
भारतीय संस्कृती वेद उपनिषदे पुराणे देव देश आणि धर्म हे सर्व शाश्वत ठेवण्याचे श्रेय सर्व बा्रम्हण समाजा कडे जाते
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
धन्यवाद माऊली
ह्या विश्वातील जीव खुप ज्ञान व विचार मुळे मन खुप दूखी आहे, कारण ईतिहास पाहीला तर त्याचा परिणाम अजून जाणवतात.. काही समाजातील लोकांनी दलित, गरीब, महीलांना खुप त्रास दिला आहे.. खुप संत, देव अवतार होऊन तरी काही बदल झाला नाही❌
This is seriously the most learning video I saw on current events , history of India, one video made me fan of Dr. Sadanand More, hats off to sir!
Very insightful and succinct analysis by More sir :)
Rightly pointed... salute to More Sir. Other should learn from this 👍
अप्रतिम आणि समय सूचक दृष्टीने सजलेले विश्लेषण. फक्त शेवटच्या भागातील एका प्रश्न वर माझं म्हणणे एवढेच की जबाबदारी फक्त राजकीय लोकांची म्हणुन बाकीच्यांची सुटका होत नाही. माझ्या मते खरे कारण वेगळेच आहे आणि ते म्हणजे लोकांच्यातिल अभ्यासूपणा ची जिद्द लोप पावत चालली आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.
Dr Sadanand ji I APPRECIATE YOUR DETAIL EXPLANATION ABOUT POLITICAL AND SOCIAL POLITICS ,AND BRAMHIN AND OTHER THAN BRAHMIN POLITICAL DISCUSSION.THANK YOU VERY MUCH 👍👆
Excellent information from the Authority on the subject 🙏
उत्तम बौद्धिक व्यायाम. ऐकल्यावर ज्ञानात व ऐतिहासिक माहितीत भर पडली. धन्यवाद.
Authority on subject ?
Really ?
अतिशय वस्तुनिष्ठ ! हा सदानंदजींबाबत
नेहमीचाच अनुभव आहे.
अतिशय छान !
खूप अर्थपूर्ण आणि सखोल चर्चा.
खूप छान विश्लेषण... माननीय श्री सदानंद मोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार...
Wonderful! Let’s keep it up.
Really appreciate your courage to put forward the facts.
Excellent interpretation by dr. Sadanand More Such interviews are always helpful to understand the historical facts.
ब्राह्मणांनी जो त्रास बिगर ब्राह्मणांना दिला महाभारत रामायण काळापासून तो निंदनीय आहे आणि माफीच्या लायक नाही..
मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जीस में मानव जातीको डिवाईड कीया है...
सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है...
*भगवान पोथी पुराण ब्राह्मणोके दिमाग की उपज है*
खुदका पेट भरनेके लिये सब पुराणोकी उत्पत्ती की, अंधविश्वास बढाया लोगो मे so-called Man made God's भगवान के बारेमे..पुजा पाठ होमहवन शांती पाठ सत्यनारायण करो और दक्षिणा दो....साले ये हरामी मादरचोद ब्राह्मण मरनेके बाद भी नहीं छोडते: पिंडदान करो श्राद करो *लेकीन इन भडवोको दक्षिणा दो*
नालायक मनुको इन ब्राह्मणोने पैदा किया ४ वर्ण बनाये और खुद को श्रेष्ठ बताया. भगवतगीता भी इन कपटी ब्राह्मणोने लीखी(अध्याय ४ श्लोक १३ पढो, ४ वर्ण बताये हैं:सब गलत).
हिंदू वोके १००% दुष्मन ये ब्राह्मण ही है, ब्राह्मण भारतीय नहीं है ये सब हायब्रीड है अंग्रेज पोर्तुगीज ईरानी.
अत्याचार सदीयोसे ये पाखंडी ब्राह्मण लोगो पर कर रहे है,, महाभारत में एकलव्य का अंगुठा ब्राह्मण द्रोणाचार्य ने ही कटवाया था > ता की आदिवासी एकलव्य १नंबर धनुर्धर ना बने..
भारत में आरक्षण इन पापी ब्राह्मणोकी देन है, जुल्म कीये , छुवाछुत की, उच नीच भेदभाव कीया, मंदिरोमे आने नहीं दीया,.... ब्राह्मण सर्वगुणसंपन्न है, ज्ञानी है, श्रेष्ठ है ये बताकर लोगो को चुतीया बनाया...
लोग धर्मपरीवर्तन जो कर रहे है इसके लिये यही ब्राह्मण जीम्मेदार है. मनुस्मृती ये वाह्याद गंदी कीताब है ..जी में मानव जातीको डिवाईड कीया है...
सब मानव एक है >>फिर ये बकवास ब्राह्मन क्षत्रीय वैश्य शुद्र >> गलत है
व्वा! जगद्गुरूंचे खरे वारसदार....असे सद्गुरु असतील तर समाज,देश नक्कीच विश्वगुरु आणि सुपर पॉवर बनेल....लक्ष प्रणाम.....
😂
The Respected Sir ,
Superb spech regarding history, economy , political view , Thanks
अप्रतिम व अतिशय अभ्यासपूर्ण आणि तटस्थ अभ्यास आणि मांडणी पटण्यासारखी.
सुंदर आणि नवा विचार अभ्यासाक आणि solution and way we all should take to get Maharashtra forward think big global solution.Thank you Mr. More
Excellent interview! Thank you very much for this one.
एक वेळेस खरा इतिहास आयुष्यभर नाही कळला तरी चालेल पण चुकीचा इतिहास कानावर पडण फार धोकादायक आहे....खुप छान विश्लेषण .!!🙏
छान माहितपूर्ण.
@Bhavi Mukhyamantri Buddhism did not comment on God... Don't propogate false information.. talk with facts
@Bhavi Mukhyamantri Buddha didn't spoke about God, He was just silent.. it doesn't mean he denied it completely..
@Bhavi Mukhyamantri ruclips.net/video/7XnF62Su2fw/видео.html
Well summarized over view
Thanks for interview 🙏
सदानंद मोरे यांनी काळानुसार " जातीयता " कशी निर्माण झाली, ते अभ्यासूवृत्ती सादर केले आहे, ते योग्य आहे!
अत्यंत उत्तम विश्लेषण. 🙏
Apratim, very interesting and informative interview. More saheb tumche khup aabhar.
धन्यवाद सर खूपच सुरेख विवेचन केलत। यातलं सगळं नाही परंतु काही अर्थ समाजातील लोकांनी आणि सगळ्यात जास्त राजकारणी लोकांनि घेतला तर कुठंतरी या वादाला पूर्णविराम मिळायला मदत होईल।