महाराष्ट्राचं पुरोगामीत्व सोवळ्यात अडकलंय? । Dr. Sadanand More | EP - 2/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • स्वातंत्र्यानंतर दिल्लीतला महाराष्ट्राचा दबदबा का कमी झाला? गांधींचे अनुयायी असलेले महाराष्ट्रातील विचारवंत नक्की कुठे कमी पडले? सध्या महाराष्ट्रात उत्तर पेशवाईसारखी अराजकाची परिस्थिती आहे का? महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का आहे?
    डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २...

Комментарии • 171