१८५७ ते फाळणी: कसा घडला स्वतंत्र भारत? | Dr. Sadanand More |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • १८५७ ते १९४७: भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता? भारतीयांना आपण स्वतंत्र व्हावे असे कधी वाटले? स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्राचे योगदान काय? टिळक आणि गांधी राजकारणी कसे झाले? स्वातंत्र लढ्यात टिळक, गांधी नसते तर तर भारत स्वतंत्र झाला असता का? स्वातंत्र्यानंतर देखील भारतातून जातीव्यवस्था का जात नाही? महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि गांधींच्या स्वातंत्र्यच्या संकल्पना वेगळ्या का?
    ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.

Комментарии • 259

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Год назад +2

    हा माणूस आयत्या स्वातंत्र्याची फळे आरक्षणातुन मिळवून लोकमान्य टिळक यांना नावे ठेवतोय.तुझा वंशज वाढविण्यास ते आले होते का??

  • @observer7454
    @observer7454 3 года назад +57

    गेल्या काही वर्षांमध्ये असा हा जातीभेद दुसऱ्या जातींबद्दलचा उगीचच द्वेष करण्याची प्रवृत्ती, जुने इतिहास शोधून कल्पित घटना गोष्टींची चर्चा विनाकारण केल्या जातात. म्हणूनच आदरणीय राज ठाकरे यांचे विचार खरे आहेत. आपण महाराष्ट्र धर्म मानून एकत्र का राहू शकत नाही. आधुनिकतेकडे जातांना आमचे विचार अधिक बुरसटलेले का होत आहेत. नेते विचारवंत लेखक ह्यांनी गांभीर्याने हे लक्षात घेतलं पाहिजे

    • @himanshulele5280
      @himanshulele5280 2 года назад +1

      बरोबर

    • @narayandeshmukh6081
      @narayandeshmukh6081 Год назад +1

      Correct

    • @rahulvmundwadkar2556
      @rahulvmundwadkar2556 7 месяцев назад

      Fakt Maharashtra Dhrm ha Sankuchitpna watto mla.
      Bhartiy level tri vichar krayla hwa.
      More Sirani Sangitlyapramane aapan tika. N krta aaplyaparine kay kru shakto te kel pahije

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 месяца назад

      Ya jatiyvadi pravuttimule marashtrcha pradhnmmantri hote nahi up Gujrat karnataka andhapradsh Punjab haryana chepradhanmantri jale pan maharshtracha nahi bramhandwesh dalitdweshi rajkaran band kara terrace maharashtrachavikashil

  • @mmtmarathi6589
    @mmtmarathi6589 2 года назад +5

    राजे वेगवेगळे असले तरी सनातन धर्मीय संस्कृती एकच होती. राजांचे वागणे सनातन धर्माला सुसंगत होते कि नाही याचे काम चाणक्याच्या काळापर्यंत तरी ब्राह्मण पाहत होते. आणि त्यावेळी ब्राह्मण हा वर्ण होता जात नव्हती. त्यामुळे भारत हा कधीच एक राष्ट्र नव्हता हि कल्पना चुकीची आहे.

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 3 года назад +18

    खूपच छान मुलाखत. शाळेत इतिहासाचा अभ्यासक्रम असा असायला हवा होता आणि अशा तऱ्हेने शिकवायला पाहिजे होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीने जरी धर्मनिरपेक्षतेची कास पकडली होती तरी हिंदू व मुस्लिमांतील सांप्रदायिक एकजूट ठेवण्यात कमी पडली.

  • @Randomstumptalk
    @Randomstumptalk 3 года назад +52

    उत्तम विश्लेषण...
    महाराष्ट्राची अस्सल बौद्धिक परंपरा...

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 года назад +13

    खूपच समाधान देणार विवेचन. तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज भारताला.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 года назад +7

    How we can say that Lokmanya Tilak was for only Brahmins when he has given thoughts of " Swarajya ha maza Janmasiddhha hakk aahe aani to mi milavanarach " to whole India . Swatahachi vakili sodun te swatantryasathich zatale na.

  • @vijaynirgude540
    @vijaynirgude540 3 года назад +10

    या मुलाखतीनंतर think bank चा subscriber १० पटीने वाढेल.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 7 месяцев назад +1

    स्पष्ट सांगायच तर हे विचार अभ्यास पूर्ण म्हणायला भिती वाटते. इग्रजानं लोकशाही शिकवली हे साफ चूक आहे.

  • @himanshulele5280
    @himanshulele5280 2 года назад +16

    पुरोगामी महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा पुढे नेणारे सध्याच्या महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासु व तटस्थ विचारवंत, इतिहासकार व लेखक. अनेक शंकांचे व प्रश्नांचे योग्य कारणांसह परिपूर्ण समाधान करणारी संग्राह्य मुलाखत. सुंदर शैलीत विचारलेल्या नेमक्या प्रश्नांना सोप्या भाषेतील अचूक उत्तरे. मुलाखतकार, वक्ते आणि थिंक बॅंक टिमला धन्यवाद.

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 7 месяцев назад

      ब्राम्हणी शेडी चोळतो म्हणून वाहवा वाहवा।

  • @stoic304
    @stoic304 2 года назад +3

    सर मी जातीचा उल्लेख नसणाऱ्या कागद पत्र मिळविण्यासाठी अर्ज करणार आहे.

  • @sharadsabnis8269
    @sharadsabnis8269 2 месяца назад +1

    टिळक जर पुण्यातल्या ब्राह्मणांचे पुढारी होते तर देशभर यूट्यूब नसताना त्यांना मान्यता कशी मिळाली.

  • @nitinchandrapchaudhari6657
    @nitinchandrapchaudhari6657 6 месяцев назад +1

    जर दिळक ब्राहणांचे नेते होते सदानंद नावाचे किती मराठा आहेत उगीच काही तरी गे ले rry दिवस Think Bank चं thinking किले चुकलंय ते समजतेय मला वाटत you tube पैसे कमवायचं साधन झालंय Content ला काही महत्व असे वा नसो निव्वळ शिक्षित चॅनेल म्हणून बघू लागलो तर उगाच वेळ वाया गेला वाटू लागलं आणि घर करत चालंलय अजून तरी शकडो मित्रमधून कोणाचाच Thinkank बद्दल +ve Report नाही

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 2 года назад +15

    अलौकिक, अत्यंत माहितीपूर्ण, प्रत्येक भारतीयाने ऐकावी, चिंतन करावी व बोध घ्यावा अशीच मुलाखत..खूप खूप धन्यवाद डाॅ. सदानंद मोरेसाहेब व आयोजकांचे..कदाचित जात्यंध शक्ती देश टिकवण्यासाठी पाॅलिसीत समजूतदारपणा दाखवतील..माणूसधर्म जपून ख-या अर्थाने भारत ही अत्यंत सुसंस्कृत भूमी आहे हे दाखवून देतील..

    • @ssk4115
      @ssk4115 Год назад

      धार्मिक राजकारणाने उंची गाठली की जातीय राजकारण सुरू होणार. कारण जन्मावर आधारित राजकारणाची सवय लागते. हयात देशाचे नकसनाच आहे त्यामुळे जन्मवर श्रेठ कनिष्ठ भेद नसावा

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 Месяц назад +1

    इंग्रज गेल्यावर जनता शहाणी होईल ह्या मताचे आत्मे जेव्हा आजच्या भारतातील शहाणपण जोखतील, खात्रीपूर्वक सांगतो,त्या पूण्यात्म्यांचं स्थलांतर भारतातील जनतेवरील प्रेम व अति आत्मविश्वासामुळे नाहक पस्तावतील.

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 2 года назад +11

    डॉक्टर सदानंद मोरे यांच्या ज्ञानाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
    पाचलगे यांचे सुद्धा आभार.. छान ऐतिहासिक मुलाखत.

  • @balkrishna3939
    @balkrishna3939 3 года назад +11

    त्मुलाखत ऐकताना,त्या कालखंडातील इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.धन्यवाद

  • @vinodbhurke3352
    @vinodbhurke3352 3 года назад +32

    अतिशय सुंदर ऐतिहासिक मुलाखत ऐकायला मिळाली आम्हाला शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास समजला नव्हता तोच या मुलाखतीतून कळला धन्यवाद

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 2 года назад +8

    अतिशय अप्रतिम अशी त्रयस्थ व अत्यंत अभ्यासू मते मोरे सरांनी मांडली आहेत. सरांचे खूप आभार.
    खूप काही समजले, बरेच गैरसमज दूर झाले.
    सदानंदजी,
    तुमचा सखोल अभ्यास या मुलाखतीतून दिसतो.
    पाचलगजी, आपले आभार.

  • @ajaysuryawanshi8653
    @ajaysuryawanshi8653 3 года назад +17

    मला वाटतं आहे अशा प्रकारच्या मुलाखतीचा सध्याच्या युवा पिढीला खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो ...

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 3 месяца назад +1

    कोणकोणते मराठा सरदार ब्रितिशाना जावुन मिळाले ,फितुर झाले होते अथवा जे लढलेच नाही आणी मराठी स्वराज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेले
    कोणते पेशवे आज संस्थानिक म्हणून शिल्लक आहेत की ज्यांच्या कडे आज खुप मोठी प्रॉपर्टी जमिनी आहेत आणी किती मांडलीक राजे आहेत जे आजही स्वता ला राजे राजे म्हणून मिरवतात

  • @jiti5034
    @jiti5034 Год назад +1

    मोरे साहेब आपण एकदाच का हे सांगत नाही कि आज २०२३ साली राज्यातील फक्त ३.% असलेलं ब्राह्मण कोणाचे वाकडे करू म्हणाले तरी एवढया कमी लोकसंख्येच्या समाजाला हे करणे सहकाय नाही , ना राजकीय शक्ती ( जोशी आणि फडणवीस अपवाद) ना सहकारातील शक्ती ना शेती

  • @nileshkhalikar9356
    @nileshkhalikar9356 3 года назад +24

    सरांना ऐकणं नेहमीच वैचारिक मेजवानी असते.. सरांचे आणखी व्हिडिओ आपण बनवावेत..श्री. पाचलग तुम्ही खूप छान काम करताय.. खूप शुभेच्छा 🎶💐👍

  • @mayurberde1172
    @mayurberde1172 3 года назад +42

    Reservation आणि त्याचं आत्ताचं स्वरूप आणि गरज या वर चर्चा घडून अणा कारण संसदेत चर्चा नाही झाली म्हणावी तेवढी दोन्ही बाजूचे लोक असावेत जे हवे म्हणणारे आणि नको म्हणणारे सुद्धा

    • @mahendrab8810
      @mahendrab8810 3 года назад +7

      Jo paryant Jaati Vyavastha aahe to paryant Reservation asnar ...... Annihilate the Caste from Indian Society

    • @anupmuley7702
      @anupmuley7702 3 года назад +5

      @@mahendrab8810 बरोबर....जो पर्यंत जातीव्यवस्था आहे तो पर्यंत आरक्षण राहणार कारण...आरक्षण उपभोगण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र लागते..म्हणून जात आणि जात व्यवस्था कधीच जाणार नाही.

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 3 года назад +4

      @@mahendrab8810 Exactly! India's caste system is among the world's oldest forms of surviving social stratification. It is a hidious system which is against the feeling of equality, fraternity and justice. Once the caste system is annihilated, people will decide on their own that they don't need reservation.

    • @apurvmahajan32
      @apurvmahajan32 3 года назад +2

      Atleast after 100 years of independence we must abolish current reservation and only physically handicapped people should have seats reserved for them but they should score the prescribed marks.

    • @vishalideokar5176
      @vishalideokar5176 2 года назад

      @@mahendrab8810
      बरोबर 👍

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 3 года назад +13

    राज ठाकरेला स्पेस नाही म्हणून काहीतरी बडबड करत असतात,मग कशाला जाणता ची मुलाखत च नाटक केलं लोकांना मूर्ख समजू नका,जरा ग्राऊंडवर येऊन काम करा

  • @prasad107666
    @prasad107666 3 года назад +5

    Why title of the video is so misleading? To earn higher views?

  • @prakashgudale5622
    @prakashgudale5622 Год назад +1

    मुसलमानांना कोरा चेक देतो..असे टिळक म्हणाले याला काही आधार आहे का?

    • @prakashgudale5622
      @prakashgudale5622 Год назад

      भाष्य करताना पुरावे असावेत हीच माफक अपेक्षा.

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 2 года назад +3

    उद्या हे म्हणतील शरद जोशी ब्राम्हणांचे नेते होते

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 Год назад +2

    आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये... 👌 मस्त सल्ला दिलात Sir 🙏. अप्रतिम मुलाखत.. अप्रतिम सल्ला.. Last ला सल्ला दिला नवीन पिढीला तो एकदम छान.. मस्त कान टोचलेत आपण..👍

  • @satishdalvi8339
    @satishdalvi8339 2 месяца назад

    छान अभ्यासू प्रश्न...उत्कृष्ट विवेचन उत्तम विश्लेषण.....ग्रेट

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 7 месяцев назад +1

    हा मोरे जवळकरापेक्षा शहाणा आहे.जवळकरांनी टीका का केली.टीळकावर .गुणीबाळ होता म्हणून केली का?

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 2 месяца назад

      हा भटाळलेली औलाद आहे.

    • @sacchitmhalgi954
      @sacchitmhalgi954 Месяц назад

      जवळकर ब्राह्मणद्वेष्टा होता म्हणून त्याने टिका केली

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 Месяц назад

    डॉक्टरसाहेबांचं बोलणं ऐकता असं वाटतं कि साक्षात त्यांच्या मुखे तुकोबाच बोलतात 🙏🏻🙏🏻

  • @kedarkurlekar1707
    @kedarkurlekar1707 3 года назад +7

    खूपच सुंदर मुलाखत. आजच्या तरुण पिढीला बरेच काही शिकवणारी. धन्यवाद मोरे सर आणि पाचलग 🙏🙏🙏

  • @yogeshbhoir3288
    @yogeshbhoir3288 11 месяцев назад +2

    जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची सर्वोत्कृष्ट वैचारिक परंपरा लाभळेले व्यक्तीमत्व सुंदर मुलाखत आणी सखोल विश्लेषण .

  • @janardhanjagtap8275
    @janardhanjagtap8275 3 года назад +5

    राष्ट्रवाद , चन्द्रगुप्त काळात होता.

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 2 года назад +11

    Thanks for balanced analysis of History .This study and legacy should be carried forward by next generation so this will be remembered after in next centuries.

  • @rajarampokharkar6114
    @rajarampokharkar6114 2 года назад +4

    सदानंद मोरे सरांचा इतिहासाचा अभ्यास फार दांडगा आहे हे आजच्या मुलाखतीतुन पुन्हा एकदा सिद्ध झाले,फारच छान विश्लेषण एकूणच त्या त्या परिस्थितीत किंवा काळाच सरानी केलं, सरांना मनापासून धन्यवाद...

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Год назад +3

    उत्कृष्ट विश्लेषण. हल्लीच्या पिढीला स्वातंत्र्याचे महत्व समजत नाही. आपल्या भारतीयांचे प्रेम फक्त स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी पुरते मर्यादित नको तर ते सदैव पाहिजे. फार मोठ्या प्रयासाने, खूप लोकांच्या बलिदानातून ते मिळाले याची जाण प्रत्त्येक ठेवली पाहिजे, तसेच हक्कावर बरोबर करस्त्याची जाणीव ठेवणे ,एवढेजरी केले देश प्रगतिपथावर जाईल.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 года назад +15

    तुमची मते पूर्वग्रहदुषित व ब्राम्हणविरोधी वाटतात

    • @dilipthombre4806
      @dilipthombre4806 3 года назад +2

      सदानंद मोरेसरांना
      ते भटाळलेले आहेत म्हणुन शिव्या घालणारे बरेचजण आहेत

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp Месяц назад

    महाराष्ट्रात मराठ्यांनी चालवलेल्या जातीयवाद बद्दल मोरे सरांचा विचार काय आहे ते आवर्जून एक व्हिडिओ करा.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 года назад +6

    आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम व माहितीपूर्ण मुलाखत. सदानंद मोरे सरांना ऐकणे ही नेहमीच आनंदाची पर्वणी असते. 🙏🙏🙏

  • @kaushalendraphatak3853
    @kaushalendraphatak3853 3 года назад +12

    Very well explained transition with thought provoking perspective 👏

  • @sagarpilare4230
    @sagarpilare4230 3 месяца назад

    G. M.Pawar and Adv. P.K. Chougule have proved that Shinde never supported cooption of representatives of depressed classes. Neither his written testimony before Southborough Commission nor minutes of the commission about Maharshi's oral testimony show that it was his demand. Dr. Ambedkar hurled an innuendo at Maharshi and unfortunately it stuck for a long time. Prof. G.M.Pawar has done a yeoman service by pointing out the fact.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 года назад +12

    नमस्कार लोकमान्य टिळक खुपच छान पध्दतीने सोप करून सांगितले. तसेच महात्मा गांधी ची ओळख नव्या पध्दतीने करून दिली. धन्यवाद

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 Год назад +1

    Bhramanana Vividh angane namoharam karne wa Swatantrya ladyatil yogdan nakarne Sobatach Bahujan nethani jatiawada aad kelela bhratachara hun laksya dusrikade valawne.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Год назад +2

    इतका गंभीर विषय फार सुंदर रीतीने वर्णन केले.. प्रत्येकाला आपला ईतिहास माहिती असायलाच पाहिजे .पूर्वग्रह न ठेवता.. धन्यवाद

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 месяца назад

    हे विद्वान लोक पण साहेब लोकांचे agenda चालवतात . बाळासाहेब बरोबर बोलत होते. आप्लि च लोक यास जबाबदार

  • @abhayteli-xl4zw
    @abhayteli-xl4zw 2 месяца назад

    " DESHACHE DUSHMAN " ya pustakavar ek video banavaa

  • @jayantdeodhar
    @jayantdeodhar 2 месяца назад

    टिळक यांना तेल्या तांबोळी यांचे पुढारी म्हणतात ते खोटे म्हणायचे का?

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 месяца назад

    सरांनी अतीशय उत्तम माहीती दीली परंतु ब्राह्मण संखेने खुपच कमी होत आणी क्षेत्रीय लोकांनी अत्यंत जातीभेद केला आणी राज्य करते तर तेच होते राजे लोक क्षत्रिय होते आणी आजही तीच परीस्थीति आहे. मुळ नीवासींना कोणीही जवळ करीत नाही.

  • @pranavpranavkul
    @pranavpranavkul 2 года назад +3

    Nice Interview, thumbnail madhe janun bujun lihila aahe ..jast views milave mhanun...more sir ni sangitla aahe jati cha fayda kase ghetay loka..tyacha implementation distay...just an observation. Otherwise khoop chhan learning zali
    Thank you thinkbank

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 6 месяцев назад

    गांधींचे मोठेपण मान्य करताना कायम दुसऱ्यांचा आधार का

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 2 года назад +3

    धन्य ती विचारधारा आणी आहे ती स्पष्टता
    असे अचूक विसलेषण समजले तर देशातील बरेच संभ्रम दूर होतील

  • @smruti0105
    @smruti0105 3 года назад +9

    Abhyaspurna analysis! Great . Thank you. 🙏

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 2 года назад +1

    अक्कल विकत भेटत नाही नाही तर तुला दिली अस्ती घेउन सावरकर, टिळक यांना देश स्वातंत्र्य झाल्या नंतर पेशवाई आणायची होती आणि देश स्वातंत्र्य झाल्या नंतर मुसलमान ने देशाचे तुकडे करुण आपला देश वेगळा कसा केला संविधान हे सांप्रदायिक कसे झाले

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +4

    You both are just great👍

  • @sharadsabnis8269
    @sharadsabnis8269 10 дней назад

    लेखक विचारवंत नसल्याचे लक्षण आहे

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 года назад +3

    तंजाउर चे राजे खूपच महान होते ही माहिती तुम्ही दिली धन्यवाद

  • @vasantshinge4083
    @vasantshinge4083 2 месяца назад

    टिळकांनी शिवजयंती वगणेशोत्सव सुरूकेले हे चुकीच आहे . शिवजयंती ला खो घालण्यासाठी फक्त सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले .

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 года назад +3

    माननीय श्री सदानंद मोरे सर म्हणजे एक अतिशय अभ्यासु, आणि सात्विक विचारांची बैठक असलेले व्यक्तीमत्व आहे.
    "अत्यंत आवश्यक अशा विषयावरची बौध्दिक परंतु सोप्या भाषेत संपूर्ण भारतीयच नव्हे तर, जगाचा ईतिहास या मुलाखतीतून उलगडत आहे................
    खूप धन्यवाद.... दोघांनाही !!👌👌👌

  • @Devanand2910
    @Devanand2910 3 года назад +5

    भारतीय ऐतिहासिक राजकारणाचा आणि सामाजिक बदलाच एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह पहायला मिळाला . 👍👍 खूप खूप धन्यवाद .

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 2 года назад +1

    Sadya... politics cha tujha abhyas Kami ahe ...
    Brahman ha..chamacha ahe

  • @bhushang8525
    @bhushang8525 3 года назад +10

    डॉ. सदानंद मोरे सरांच्या लेखनाचा मी सदैव ऋणी राहिलेलो आहे जो यापुढेही राहीन. विनायक, खरोखर हा वसा यापुढेही असाच चालू राहायलाच हवा. Hatts Off To BOTH. ☺️

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    Avery analytical and informative panel discussion on Brahmin non Brahmin issue by Dr.More.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @abhimanyumohite1455
    @abhimanyumohite1455 2 года назад +4

    This is the beauty of think bank it not one perspective

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Год назад +2

    छान मुलाखत घेतली..सरांचे ज्ञान अगाध आहे

  • @maziz6237
    @maziz6237 2 года назад +4

    Thanks for historical analysis..India is still in transition .Unfortunately seems V r moving toward a more conflict zones. Hope these movements are rational and just and are not the results of ONLY hatred. V should eliminate divisors and haters from mainstream. Hope and pray for a gr8 united nation who lead the world with JUSTICE .

  • @subhashkulkarni8164
    @subhashkulkarni8164 10 месяцев назад

    त्यांना तेल्या तांबोळ्याचे
    पुढारी म्हणत

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 25 дней назад

    अपघाताने संकुचित विचारी नेते..

  • @agpclub1961
    @agpclub1961 2 месяца назад

    ह्यांच्यामुळे obc ची वाट्टाहात झाली. माकड म्हणते माझाच ---------लाल

  • @rupeshsalunke9770
    @rupeshsalunke9770 3 месяца назад

    Video zandu bam ahe,asa video banavnara c. Phosphate ahe

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 года назад +1

    लोकहितवादी सुद्धा ब्राह्मण च होते म्हणजे कोणतेही सुजन ता आहे

  • @virendradhawale1398
    @virendradhawale1398 2 месяца назад

    मला कधीच असं वाटलं नाही ते भारताचे नेते होते

  • @kamalshaikh1613
    @kamalshaikh1613 3 года назад +3

    More sir absolutely very knowledgeable person,Thanks Think tank.

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 3 года назад +4

    ब्राह्मण व इतर ह्या वादाचे जनक कोण ??

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 года назад +2

      स्वता ब्राह्मणच कारण जर त्यांनी स्वतःला देव समजून जी काही जातीवादी बिजे पेरली. जर ती पेरली नसती , शिक्षणाचा प्रसार केला असता तर नक्कीच आज हा वाद नसता.

    • @rajanraje9390
      @rajanraje9390 2 года назад

      @@tejasgund9617 murkh panacha kalas ahes zal.

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 года назад

      @@rajanraje9390 म्हणजे काय म्हणायच आहे अजुन

    • @rajanraje9390
      @rajanraje9390 2 года назад

      @@tejasgund9617 mala asa mhanaychy ki ata kal badalala tari hich radgani gaat basalo apan ter aaple kahi khare nahi. Baki kalach tharvel. Ani dole asun andhale tyat murkh, mag bolaylach nako.

  • @officialtribe93
    @officialtribe93 2 месяца назад

    Gore ingraj gele kale ingraj aahet ... 😅😅😅😂😂😂

  • @rajendrajoshi983
    @rajendrajoshi983 3 года назад +11

    अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद, आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.
    मोरे सर अभ्यासक आहेत, विद्वान आहेत. त्यामुळे या विषयावर महत्वपूर्ण माहिती मिळाली.
    पण माझा एक प्रश्न आहे.
    ब्राह्मणांचा वरचष्मा नको - म्हणून स्वातंत्र्याची मागणी पुढे ढकलली गेली / नाकारली गेली, की
    स्वातंत्र्याची मागणी होऊ नये - म्हणून ब्राह्मणांचा बाऊ केला गेला?
    1818 मध्ये राज्य ताब्यात आल्यावर सातारकर छत्रपतीं संबंधी निर्णय घेताना कंपनीचा गव्हर्नर Marquis Hastings ने ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये फूट पाडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते - याचा स्पष्ट उल्लेख ग्रँट डफ याने केला आहे. त्यावरून ब्रिटिश नीतीचा थोडाफार अंदाज यायला हरकत नाही.
    ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बंगालमध्ये आणि तमिळनाडूमध्ये सर्वात आधी आले, तिथे त्यांनी जे मॉडेल राबवले - तेच थोड्याफार फरकाने महाराष्ट्रातही राबवलेले दिसते. मिशनच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन तयार झालेली मुले, सरकारचे चाकर, सरकारवर अवलंबून असलेले कंत्राटदार मिरासदार यांच्याकरवी सामाजिक व वैचारिक मांडणी केली गेलेली दिसते. महाराष्ट्रामध्ये या कामात गुंतलेल्या थॉमस कॅंडी, रेव्हरंड जे मरे मिचेल, सिंथिया फेरार - यांचा फारसा उल्लेख केला जात नाही, बहुधा त्यांनी पडद्याआड राहूनच काम केले असू शकते. पण काही नेमक्या प्रसंगी - नेमक्या ठिकाणी - नेमक्या प्रकाशनांमध्ये हे लोक उपस्थित दिसतात.
    जपानमध्येही सरंजामशाही होती, वर्ण होते अस्पृश्यता होती. तिथे ब्रिटिशांविना समाजसुधारणा झाली - द्वेषाच्या पायावर जातींची राजकीय बांधणीही झाली नाही. तशी सुधारणा भारतात झाली नसती का? समाज सुधारायला ब्रिटिशांचे राज्यच असावे लागते का?

    • @yashasreepolytechnicmaths8430
      @yashasreepolytechnicmaths8430 3 года назад +5

      मोरे सरांचे विवेचन खूपच विवेक वादी व सर्वच युग पुरुषांना न्याय देणारे आहे..खूपच सोप्या भाषेत त्यांचे विवेचन होते !! अजूनही काही वेळ हवे होते..
      राजेंद्र जोशींनी जे लिहिले त्यावरून ब्रिटिश लोकांनी जो भारतीय समाज माणसाचा अभ्यास केला त्याला तोड नाहीये.त्यामुळेच एव्हढ्या मोठया देशाला ते नियंत्रणात ठेवू शकले..
      ब्रिटिशांचे वैशिष्ट्य महसूल/मुलकी व्यवस्था त्यांनी इथे चांगल्या प्रकारे निर्माण केली .
      जे काही वाचनात आलंय त्यावरून शिवाजी महाराजांनी युद्धांच्या धुमश्चक्रीत अल्पकाळात जी व्यवस्था उभी केली. त्याची पुढची पायरी 17 व्या शतकातील शासकांना गाठता आली नाही असे खेदाने म्हणावे वाटते.
      आपल्या राजधानीला सुद्धा काही वेळा असुरक्षितेचा अनुभव पुढच्या काळात आला..एकूणच व्यवस्थापन ,न्याय,शिक्षण यांच्या चौकटी आपल्या शासकांना घालून देता आल्या नाहीत.ती पोकळी ब्रिटिश व्यवस्थेने भरून काढली..असे वाटते. ज्ञानी अभ्यासकांनी यावर प्रकाश झोत टाकावा..
      विनायक पाचलग यांचे खुप आभार !! व श्री सदानंद मोरे सरांना प्रणाम

    • @dilipthombre4806
      @dilipthombre4806 3 года назад +7

      Rajendra joshi
      अर्थातच ब्रिटीश
      हे
      हिंदुमुस्लीम
      मराठाब्राह्मण
      सवर्णदलित
      आर्यद्रविड असे वाद पेटवण्यात भडकविण्यासाठी
      काही मर्यादेपर्यंत जबाबदार आहेत
      पण
      आपल्या भारतीयांचेही काही दोष होते
      कमालीचे स्वार्थी मत्सरी राजेसरंजमदार
      मुत्सदी
      अन
      जातीजातीत विभागलेला गेलेला अडाणी अज्ञानी समाज
      त्यात ब्राह्मणाकडे
      ज्ञान होते शिक्षण होते
      पण समाजापासुन तुटले होते
      त्यामुळेच
      स्वामी विवेकानंद अन
      स्वामी दयानंद सरस्वती यांनी
      वेगळा विचार केला
      शंकराचार्य हे
      डाॅ आबेडकरांच्या मंदीरप्रवेशाबाबत अन धर्मांतराबाबत बरिच भुमिका बजावु शकले असते
      पण पादपुजा स्वीकारणे अन
      समाजापासुन विमुख झाले
      त्यातुन
      पुरोगामी विरुध्द प्रतिगामी असा मोठा झगडा सुरु झाला
      त्यात शंकराचार्यानी
      अनेक बाबतीत सुधारणा केल्या असत्या तर संघर्ष टळला असता
      आद्य शंकराचार्य कुठे अन
      त्यांचा व्यापक द्दष्टीकोन कुठे
      ज्यांनी विविध संप्रदाय तत्वज्ञान ऊपासनाचा
      समन्वय ऐक्य साधले
      त्यातुन समाजात ऐक्य आणु शकलो नाही
      ख्रिश्चन धर्मगुरु थेट ओरीसा झारखंड आसाम ईत्यादी राज्यात पोहचले
      अन
      आपण आपआपसात झगडे करीत बसलो

    • @dilipthombre4806
      @dilipthombre4806 3 года назад

      ruclips.net/video/r2kKsjZPrVI/видео.html

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 3 года назад +1

      नमस्कार आपण खुप छान माहिती दिली आहे
      तसेच आपल्या कथांप्रमाणे जर जपानच्या सामिजक व्यवस्थेत जे बदल झाले त्याची माहिती मिळाली तर नक्कीच फायदा होईल. धन्यवाद

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 3 года назад +1

      @@dilipthombre4806 Apan atyant marmik mat mandalat. Aj jatiy sangharsh evdha vadhla aahe ki lok atyant khalchya patalila jaun tika tippani kartat. Kuthe tari ghaneradya rajkarnamule hi dari anakhi vadhli aahe.

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 2 года назад +1

    येणाऱ्या भावी पिढीसाठी हे चर्चासत्र म्हणजे खरया आधुनिक ज्ञान महर्षी नी सांगितलेला खराखुरा इतिहास आहे..अमूल्य ज्ञान ठेवा!

  • @rgkulkarni56
    @rgkulkarni56 3 месяца назад

    ब्राह्णण आणि मराठा हा विषय आता कशाला ?

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 7 месяцев назад

    महात्मा फुलेंना पण UCC हवा होता

  • @nayanparulekar2362
    @nayanparulekar2362 11 месяцев назад

    Aajkaal konihi bindok historian hoto

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 3 года назад +3

    आजगावकर सारस्वत नसतात कुडाळदेशस्थ असतात.

  • @vijaynirgude540
    @vijaynirgude540 3 года назад +5

    आदरणीय व्यक्तिमत्व🙏🙏

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 2 года назад +2

    Simply, Aprateem...Tilakji is my everything. Simply loved your speech. Unfortunately, some are going to die dissatisfied. God Bless all....

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 2 года назад +1

    चांगली व साधकबाधक चर्चा... मोरे सर हे नेहमीच अभ्यासपूर्ण बोलतात अभिनिवेश बाजूला ठेवून हे पुन्हा एकदा प्रत्ययास आले.. सर्व संबंधितांचे धन्यवाद

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar Год назад +1

    Hats off knowledge !!

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 2 года назад +1

    मी साप्ताहिक सकाळ मध्ये मोरे सरांचे लेख वाचले. लेखात छान विवेचन केलेले आहे. आता ही या चर्चेत तसे आहे.

  • @ani0582
    @ani0582 3 года назад +2

    खूप छान. शीर्षक दुसरे कुठले चालले असते.

  • @abhimanyumohite1455
    @abhimanyumohite1455 2 года назад +1

    Think bank सर्व विचारधारा समजावून महाराष्ट्रात वैचारिक क्रांती करत आहे

  • @jagdishsable5278
    @jagdishsable5278 2 года назад +1

    आदरणीय सदानंद मोरे सर म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत. सरांच्या अजून मुलाखती घेऊन आमच्या ज्ञानात वाढ करावी.

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 3 года назад +2

    नाही, ते सर्वांना सामावूंन घेत होते, आणि मी पण 'मराठा' आहे....👍

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 года назад +1

    tumche vay kay hote pl paid tilak sawarkar never paid peple pl

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 3 года назад +10

    Well aware person from historial events to even current affairs. Glad to be able to hear him. Though he can talk a lot more and in lot more in detail ofcourse which is the real need in current times I think.

    • @wamanmore6641
      @wamanmore6641 3 года назад

      हे खरे आहे की, राष्ट्र ही कल्पना ब्रिटिशां कडून आंम्ही उचलली. तथापि हे तथाकथीत विद्वान ब्राह्मण धर्मातील तथाकथित नेते,समाजसेवक यांचे बाबत खोटे सांगतात व त्यांचे गोडवे गातात. या माणसास त्यामूळे ब्राह्मण धर्मीय मिडिया चांगली प्रसिध्दी देतो.

  • @MrPrasadsoman
    @MrPrasadsoman Год назад +1

    Nice and great analysis, but can you please also explain still today if Brahmans are at a negligible population and percentage, still are they only responsible for castism ??

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 2 месяца назад

    देशाचे दुष्मन पुस्तंकं वाचा.

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 2 месяца назад

      @@sudhakardisale7374 it is conspiracy theory

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 месяца назад

    tumhi bdave paid ahat

  • @shubhambidave4624
    @shubhambidave4624 3 года назад +4

    खुप भारी मुलाखत 👌

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 3 года назад +6

    छान माणूस किती ही शिकला तरी जात ही काही जात नाही डोक्यातून..

  • @savitakure8086
    @savitakure8086 2 года назад +1

    अतिशय विलक्षण वास्तववादी मुलाखत.सुंदर विचार

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 3 месяца назад

    ज्याने सर्व भारतासाठी समर्पण केलं त्याला जतीपूर्ता सीमित करायची clickbit थबनील आणि ज्याने फक्त एका समाजासाठी आयुष्यभर लढा दिला त्या बाबासाहेबां बद्दल चकार शब्द नाही.