रामदास आणि शिवरायांची भेटच झाली नाही I Hari Narke I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • रामदास आणि शिवाजी महाराजांची जिथे भेटच झाली नाही तिथे हरामखोर बामन लेखक मात्र त्यांची भेट झाल्याचे दाखवूनच थांबत नाहीत तर रामदासाची स्थापना शिवरायांच्या गुरुपदी करून मोकळे होतात..... सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कालपरवाच साठे, सहस्रबुद्धे या भटी लेखकांनी परत एकदा शिवरायांच्या डोक्यावर साराज्याद्रोही रामदास बसवला......... परंतु सत्य काय आहे हे या व्याख्यानातून लोकांच्या समोर येईल....... म्हणून आम्ही प्रा. हरी नरके पुणे यांचे हे दुर्मिळ व्याख्यान खास पंचफुलाच्या सभासदांसाठी उपलब्ध करून देत आहोत....... कृपया आपण सर्वांनी या व्हिडीओ चा जास्तीत जास्त प्रचार करावा........
    नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चाफळ सनदेविषयी श्री गजानन मेहेंदळे सरांची प्रतिक्रिया
    =============================================
    प्रति
    श्री अजित पटवर्धन
    नमस्कार
    मला आपण "श्री कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी "इतिहासाच्या पाऊलखुणा" वर आज चाफळ सनदे विषयी लिहीलेला विस्तृत लेख" हा लेख इ-मेलने पाठविलात. याविषयी मला आणखीही काही फोन आले आणि दोन बातम्यांची छायाचित्रेही मेलने आली. मी सध्या दुसऱ्या पुस्तकाच्या कामात गुंतलो आहे. म्हणून या पत्राविषयी सविस्तर लिहिण्यास सवड नाही, पण त्या संबंधीचे माझे म्हणणे थोडक्यात सांगतो. आणखी तीन-चार जणांना ही मेल फॉरवर्ड करीत आहे. कोणीही ही मेल फॉरवर्ड करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास माझी काही हरकत नाही. माझे म्हणणे थोडक्यात असे आहे:
    पत्राचा प्रारंभ "श्री सद्गुरुवर्य श्री सकळतीर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे" असा असल्याचे बातमीत म्हटले आहे. बातमीसोबत जे छायाचित्र छापले आहे त्यात पत्राच्या शेवटच्या काही ओळी आहेत आणि मोर्तबही आहे. या मायन्याचे, किंवा साधारण अशा मायन्याचे, पत्र यापूर्वी प्रकाशित झाले आहे आणि त्याच्या काही नकलांची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत.तेच हे पत्र आहे असे मी तूर्त गृहीत धरतो. पत्राच्या खरेपणाविषयीचे काही आक्षेप असे आहेत:
    १. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी तपशील पत्राच्या प्रारंभी मायन्यातच असतो. प्रस्तुत पत्रात तो पत्राच्या शेवटी आहे. ही गोष्ट छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
    २. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी जो तपशील असतो त्यात वारही असतोच.प्रस्तुत पत्रात राज्याभिषेक शक आहे, पण वार मात्र नाही. ही गोष्टही छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
    ३. प्रस्तुत पत्राची भाषा शिवकालीन पत्रांच्या भाषेशी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेशी जुळणारी नाही. मी या विषयावर पुढे केव्हातरी अधिक सविस्तर लिहीन, सध्या लिहायला वेळ नाही.
    ४. छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे, किंवा त्यांच्या अस्सल पत्रांची जी छायाचित्रे, आजवर प्रकाशित झाली आहेत त्यांच्याशी प्रस्तुत पत्रावरील मोर्तब जुळत नाही असे वाटते. हे मी वृत्तपत्रातील छायाचित्रावरून बोलत आहे. माझ्या दृष्टीने वरील तीन आक्षेप या आक्षेपांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते आक्षेप विचारात घेतले की याही आक्षेपाचे महत्त्व वाढते.
    या पत्रावर यदाकदाचित शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांवरील मोर्तबाशी मिळता-जुळता मोर्तब असता तरीही हे पत्र खरे ठरले नसते इतके पहिले तीन आक्षेप बलवत्तर आहेत. श्री राजा शिवछत्रपती या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पृष्ठ ६७ वर मी म्हटलेच आहे की: " एखाद्या पत्रावरील शिक्का जरी खरा असला तरी केवळ तेवढ्यावरून ते पत्र खरे असेलच अशी ग्वाही देता येत नाही." या वाक्यात "खरा असला" या शब्दांच्या जागी "खरा असला किंवा खरा वाटला " असे शब्द घालण्यासही हरकत नाही.
    हे सर्व आक्षेप विचारात घेतल्यावर हे पत्र बनावट आहे अशी माझी खात्री पटली आहे. "या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले" असे एका बातमीत म्हटले आहे. त्यांना तसे मनापासून वाटत असेलही. त्यांचा जुनी मोडी कागदपत्रे वाचण्याचा अनुभव जसजसा वाढेल तसतसा त्यांचा या बाबतीत भ्रमनिरास होईल असे वाटते.
    या निमित्ताने आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांविषयी आदर होता असेच उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हणण्यास कोणताही विश्वसनीय पुरावा नाही; ते शिवाजी महाराजांचे गुरू होते असे ज्या कागदपत्रांवरून काहीजणांना वाटते ती कागदपत्रे बनावट आहेत, किंवा विश्वसनीय नाहीत.
    श्री कार्लेकर यांचा पत्राविषयीचा लेख भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत वाचला गेला, मात्र त्याचा अर्थ त्यातील प्रतिपादनाला भारत इतिहास संशोधक मंडळाची मान्यता आहे असा होत नाही. ते एक व्यासपीठ आहे इतकेच.
    गजानन भास्कर मेहेंदळे
    ======================================
    सदरील पोस्ट ही "भारत इतिहास संशोधन मंडळा"च्या ग्रुपवरून घेतली आहे. खाली लिंक दिली आहे.
    m.facebook.com...

Комментарии • 2 тыс.

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan  5 лет назад +105

    ruclips.net/video/jrPN5DgWqOw/видео.html
    रामदासाला लाथांचा प्रसाद आणि दारूचा अभिषेक
    नक्की पाहा

    • @mlenchhantakyavanantak4321
      @mlenchhantakyavanantak4321 5 лет назад +27

      Shevti ale aplya aukativar !!! are gandit dum asel tar Sajjangadavar asle kahi karun dakhva. Ani Khedekar viruddha Sindhudurga jilhyat Bapat baini police complaint keli ahe tyachi mahiti ghya. Khedekar viruddha courtachya tarkhana tumhi suddha hajar raha .

    • @atharvadeshpande7755
      @atharvadeshpande7755 5 лет назад

      .

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад +23

      @@atharvadeshpande7755 नरके दुसरे काय बोलणार येऊन जाऊन नरक वासी साले गु खाणार

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +7

      @@mlenchhantakyavanantak4321 : सज्जन गड ? तो काय असतो? जिथे दुर्जनांचा निवास होता ते का? बरे सज्जन गडापासून कोल्हापूर फार लांब आहे का? मग ज्यांनी हे आंदोलन केले त्यांचे काय केले तुम्ही??

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +16

      @@ramkrishnautpat4699 : देशपांडे तू स्वर्गातून पडलास की थेट ब्रह्मदेवाच्या तोंडातून?

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 3 года назад +6

    हरी नरके सर खूपच छान... बहुजनांना तुम्ही योग्य दिशा देत आहात...

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 3 года назад +27

    व्वा!! काय बिंधास्त आणि खरं बोलणं आहे!!!!! हरी नरके भारी माणूस!!!!👌👌👌

  • @bhimraosirsat603
    @bhimraosirsat603 2 года назад +7

    आदरणीय नरके सर, आपण बहुजन हितकारक जागृती कार्यात स्वतःला वाहुन घेतलेले कार्य आजही करत आहात आपले आभारी आहोत आपणास या कार्यासाठी भरपूर सूध्रृड आयुष्य लाभो हिच सदिच्छा.

  • @ashokshinde1562
    @ashokshinde1562 22 часа назад

    प्राध्यापक हरी नरके यांनी बहुजनांना खरा इतिहास सांगितला. त्यांना त्रिवार प्रणाम.

  • @savitarokade153
    @savitarokade153 Год назад +2

    आज मी धन्य झाले.ऐकुनी सत्य बोल आपुले.किती हा खोल अभ्यास खरच आताच्या काळाला आपल्या सारख्या भावांची खूप खूप गरज आहे.समानतेचा सुर्य किरण आपल्या सारख्यां मूळे नक्किच उगवेल.आम्ही नक्कीच जमेल तसे आपल्या सोबत आहोत खूप आभार....

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 3 года назад +15

    बाकिचं जाऊद्या पण भारताच्या पहिल्या महिला doctorआनंदि बाई जोशी ,यांना तीव्र ईच्छा असुनही तब्येतीच्या कारणामुले पेशंट तपासता आला नाही ,याची तुम्ही ज्या प्रकारे खिल्ली उडवली ना त्यावरून तुमचे विचार किती दरीद्री आहेत हे समजलं,माणसांचा आदर करता येत नसेल तर नका करु पण त्यांची खिल्ली तरी नका ऊडवू
    जय शिवराय 🚩

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 3 года назад

      मित्रा रखमाबाई सावे - राऊत या खर्या भारतीय महिला डा्ँक्टर आहेत माहिती घे

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 3 года назад +4

      @@nileshkhapre3296 पण तरीही इथे 🖕आनंदीबाईंचा अपमान केलाय ,खिल्ली उडवलीय हे खरंय ना??

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 2 года назад +1

      हे चॅनेल इन्फॉटेनमेंट आहे हो. ह्याला seriously घेऊ नका. Enjoy

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 Год назад

      @@ankitjadhav4404 खिल्ली उडवली गेली नसती तर तुला सत्य कळलंच नसत ।

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 Год назад

      @@thermodynamics10 mhnje ..kay samajal naste

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 3 года назад +16

    मी हिंदु मराठा आहे ,पण मला तुमच्या बोलण्यातून आणि इतरांच्या commentsला तुम्ही दिलेल्या replys वरून तीव्रपणे जाणवलं की तुम्ही ब्राह्मण वर्गाला कमी लेखताय ,
    आणि छत्रपती शिवराय आणी शंभुराजेंचा एकेरी उल्लेख करताय ,तो नका करू
    जय शिवराय 🚩🚩

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +4

      He yedzave Kay boltat hyanche hyanlach kalat nahi.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 года назад +3

      हि सगळी येड्यांची जत्रा आहे भावा, सुधारणार नाहीत कधी

    • @arvindjadhav6211
      @arvindjadhav6211 3 года назад +3

      I entirely agree with you.

    • @bhauraoborde3453
      @bhauraoborde3453 3 года назад +1

      म्हणजे ब्राह्मण जात भारतातल्या ३७४३ जातींना कमी लेखले तर चालते ? फक्त ब्राह्मणाला कमी लेखू नाही !ही तर ब्राह्मणाची गुलामी झाली !
      पण एक सांगतो ! ब्राह्मण विदेशी आहे बरं का ! अगदी इंग्रजांन सारखे ! इंग्रज गेले परंतु त्यांचेही अगोदर आलेले ब्राह्मण भारतावर राज्य करीत आहे !त्यांच्या ही जोखडातून मुक्त होणे आवश्यक आहे !
      जय मूलनिवासी ! ब्राह्मण विदेशी !

    • @satyasheelgaekwad2726
      @satyasheelgaekwad2726 2 года назад

      @@bhauraoborde3453 khare ahe bramhan ureshia manhun ale

  • @humansandaliens8245
    @humansandaliens8245 3 года назад +18

    शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली,
    शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +4

      अगदी बरोबर

    • @humansandaliens8245
      @humansandaliens8245 3 года назад +1

      @@PanchfulaPrakashan तुम्ही पण सांगत नाहीत,तुमचा नंबर द्या

    • @drawinash
      @drawinash 3 года назад +1

      Excellent information

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +1

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @ratishauti969
      @ratishauti969 2 года назад

      @@maheshsamant4623 Barobar bolla

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 Год назад +2

    खरंच सत्य आहे.. भट कंपनीने हे विचार.फार पूर्वी पासून लिहिलेत त्यावेळी बहुजन समाज पूर्ण अशिक्षित..तर काय कळणार हे झूत...

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад +7

    फार सुंदर विवेचन. अनेक आभार.

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 3 года назад +7

    काही कमेंट मध्ये मा.फुले बद्दल वाईट शब्द वापरले जात आहे पण त्यांना एकच सांगतो शिवरायांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी करणारे हे मा. फुलेच होते

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 Месяц назад

      Hari narke la purave dya mna....ekhi assal purava uplbdh nahi ki fuleni ni maharaja chi samadhi shodhali.

  • @omkarkank8556
    @omkarkank8556 3 года назад +5

    छत्रपती शिवरायांचे गुरू
    संत तुकाराम महाराज किंवा संत रामदास असतील पण त्यांची तुलना करणारे तुम्ही कोण
    ४ गोष्टींचा अभ्यास केला की संत कळत नसतात
    मुळात तुम्हाला छत्रपती शिवराय समजलेच नाहीत .🙏🏻🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे

  • @savitapawar5285
    @savitapawar5285 4 года назад +23

    सत्य इतिहास सांगितल्या बद्दल आभार

  • @vaibhavkokanache2522
    @vaibhavkokanache2522 Год назад +3

    नरके....याला नरकात सुध्दा जागा मिळणार नाही हे सत्य आहे

    • @ashokvaidya2590
      @ashokvaidya2590 Год назад

      नरक नाही,. कुठे आहे नरक ? खरे आगाला बोचते का. ?

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +2

    जबरदस्त सर पुरावे अप्रतिम अभ्यास पूर्ण विवेचन सत्य इतिहास ,आपल्या सारखी व्यक्ती महत्व या भारत भूमीत जन्माला येतात हे आमचं भाग्य समजतो,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध,,

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 года назад +4

    प्रा हरि नरके सरं प्रथम सप्रेम जयभिंम !
    आपलं बोलणं सुर्याइतकं सत्य आहे तरीही,
    सत्य सांगणं म्हत्वाचे आसले तरीही,
    सत्य हे जनसामान्याच्या मंना मंना प्रेरण्याचे कार्य मराठे व आपल्या सारख्या विचारवंतांनी केले नाही ?
    म्हणून मराठे असत्याला सत्य समजतात .?
    जय शिवराय जय भिंम

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 года назад +21

    प्रथम गुरु मातृपितृ हे सत्य आहे।

  • @tanajikhapre88
    @tanajikhapre88 4 года назад +11

    आमच्यासमोर खरा इतिहास आणल्याबद्दल धन्यवाद🙏🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      धन्यवाद । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Dennis Kincaid Chae Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 🇮🇳👍🌷📢✍️

  • @mahendran5161
    @mahendran5161 Месяц назад +1

    नागपूर उच्च न्यायालयात, रामदास गुरु नव्हते, हे यापूर्वी सिध्द झालेले आहे.

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k Год назад +1

    गुरु नसताना किंबहुना कधीही भेट झालेली नसताना शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना सज्जनगड किल्ला राहण्यास बहाल करून टाकला हे एक महान आश्चर्य आहे! का रामदासांनी महाराजांशी युद्ध करून तो जिंकला?🤣

  • @sanjayshelke7819
    @sanjayshelke7819 3 года назад +17

    Great speach 👍👍 True history of Shivaji Maharaj 🙏🙏
    काही वर्षांपूर्वी जांनी हेतुपुरस्कर खोटा इतिहास लिहिला ते आता उघड होत आहेत.

  • @marathidanaka1
    @marathidanaka1 4 года назад +10

    माझ्या वाचनात कधीही आलं नाही की राज्यभिषेकात राजगुरू का नव्हते. कारण आजपर्यंत राजगुरू नसताना राज्यभिषेक कसा होतो. रामदास हा संन्यासी होता तो सतत फिरत असे असं म्हणून वेळ मारून नेऊ नका अंध भक्तांनो. कारण रामदास हा आदिलशाही हेर होता हे खरंच आहे. अन जातीच म्हणाल तर आम्ही 96कुळी आहोत. म्हणून रामदास हा महाराजांचा गुरु नव्हता. महाराजांचे आद्य गुरु राजमाता जिजाऊ अन स्वबुद्धी. जय जिजाऊ जय शिवराय.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      अगदी बरोबर ।

    • @marathidanaka1
      @marathidanaka1 4 года назад +3

      @@PanchfulaPrakashan सर खरं हे न पटण्यासारखं असत त्यामुळं असल्या दोन चार भामट्यांकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम चांगलं आहे निसंकोच पणे करत रहा.

    • @marathidanaka1
      @marathidanaka1 4 года назад

      @@ajitgaikwad5707 बहुतेक अभ्यास करून प्रश्न विचारलाय वाटतं आपण कृपा करून तुम्हीच उत्तर दयावे.

    • @psyc_aniket
      @psyc_aniket 3 года назад +1

      रामदास अदिल शाही हेर अरे लवड्या कशाला मराठ्यांच नाव खराब करता आहेत

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 года назад

      तुम्ही 96 कुळी म्हणत आहात यात बदल करा थोडा ,रामदास स्वामी संन्याशी वृत्तीचे होते कोणत्याही एकाजागी संन्यासी थांबत नसतात, आणि सुखाच्या क्षणाक्षणाला हि लांब ठेवावे हिच वृत्ती असते संन्याश्याची , आणि जे तुम्ही आदिलशाही चे हेर म्हणता ते कुठे वाचनात आले आहे हे हि सांगा समकालीन

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад +7

    अनेक भटांच्या संगनमताने असेच चाणक्याचे बुजगावणे उभे राहीले आहे.

  • @tanvibane928
    @tanvibane928 3 года назад +1

    नरके सर, आपले कष्ट वाया जाणार नाहीत. अतिशय मोलाची माहिती ती सुद्धा confidently ठाम पणे puravya सहित त्यामुळे आमची जबाबदारी घरोघरी pohochavnyavhe आहे. प्रत्येकाला कळलेच पाहिजे.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 3 года назад +17

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण व वस्तुनिष्ठ व्याख्यान!

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +2

      धन्यवाद

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +2

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @amitkadam9313
      @amitkadam9313 2 года назад

      @Mahesh Samant,
      please educate yourself.
      if you disagree with the statements, then provide your version of history with evidences as this speaker is providing all evidences

    • @akashdabholkar9661
      @akashdabholkar9661 2 года назад

      @@maheshsamant4623 Lokanchya tondala haat lau shakat nahit....he loka tyaveli hoti mhanun samarthanbaddal asa bolat astil 😂😂😂

  • @ravibarate6783
    @ravibarate6783 5 лет назад +29

    मित्रांनो , बंधू, भगिनींनो मी शिवाजी महाराजांना सर्व प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो,, आपल्या महाराजांमद्धे कित्त्येक गुण होते,, त्यातला एक गुण म्हणजे 18पगड पेक्षा जास्त जातींना एकत्र घेऊन स्वराज्य व देशप्रेम निर्माण करणारे एकमेव राजे,, पण आत्ता गुरुवाद का,, निश्चितच तुकोबा हेच शिवरायांचे गुरू,, जय जिजाऊ, जय शिवराय,जय महाराष्ट्र

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +6

      +Ravi Barate : बरोबर बोललात, रामदास सारख्या गोसावड्याचे मोठेपण केवळ शिवरायांचा गुरु बनवला की ठरते बाकी कर्तव्य शून्य माणूस होता तो.... म्हणून बामनं असा आटापिटा करत आहेत

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +4

      +vilas pathak : ह्या ह्या ह्या ह्या अरे पाठका किमान कंमेन्ट वाचायची तरी तसदी घे.... शिवरायांचे गुरु रामदास नसून तुकोबा आहेत असे वरील कंमेन्ट कर्त्याने म्हटले आहे..... आणि नरके पण तेच म्हणतात की रामदास गुरु नसून तुकोबा हेच शिवरायांचे गुरु.... प्रश्न असा आहे की हे वास्तव तुम्हा भटांना कधी कळणार?

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +4

      +Ravi Barate : निश्चितच तुकोबा, आई जिजाऊ आणि राजे शहाजी हेच शिवरायांचे गुरु... बाकी लंगोट्या ची महाराजांच्या पायाजवळ थांबायची लायकी पण नव्हती

    • @vilaspathak5937
      @vilaspathak5937 5 лет назад +3

      Shivaji maharajanche guru shree samarth ramdas swami hote, tumhi lok kiti retun khote bola kahi fayada nahi

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +7

      @@vilaspathak5937 : समर्थ? लग्नाच्या बोहल्यावरून जो बाईला घाबरून पळाला तो कसला समर्थ?? तो तर असमर्थ

  • @bipinkulkarni8377
    @bipinkulkarni8377 5 лет назад +16

    समर्थ रामदासांचा आदर करणारे असंख्य लोक महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ahet, त्यांचे असे चित्र दाखविणे योग्य नाही.
    गुरु मानायचे नसेल तर मानू नका.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      शंभूराजे शिवराय तुकोबा याना माननारे कोट्यवधी लोक आहेत कृपया त्यांना वारंवार बदनाम करू नका

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 4 года назад +4

      @@PanchfulaPrakashan त्यांना बदनाम कोणी करत नाही आहे पण तुला संत सज्जनांचा आदर करायला नाही शिकवलं का रे कुत्र्या सत्य हे सत्य आहे आणि समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेच असला खोटा इतिहास आम्हाला शिकवू नकोस संत तुकाराम महाराजांनीच महाराजांना समर्थांकडे पाठवले एवढे आणि थोडा इतिहास वाच

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      @@pareshchaudhari1463 रामदास ना संत होता ना सज्जन होता ।

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 4 года назад +5

      @@PanchfulaPrakashan जगाला उपदेश करणारे आणि मनावर नियंत्रण ठेवणारे श्री मनाचे श्लोक , श्रीमद् दासबोध लिहिले आहेत तुझ्या मानल्या न मानण्याने काही फरक पडत नाही

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 лет назад +14

    समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांना जर पाहिले नाही तर त्यांचे वर्णन करणारे पत्र संभाजी महाराज यांना कसे केले शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावेस्वरूप शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देने कैसे असे

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +6

      दिसण्याचे वर्णन केले म्हणून तो शिवरायांचा गुरु ठरतो का?

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +7

      @Kishor Satam ज्यावेळी रामदासाने रामदासी संप्रदाय स्थापन केला तेव्हा त्याला आश्रय दिला तो बाजी घोरपडे ने ज्याला शिवरायांनी कापून काढला होता । जेव्हा शिवराय वरचढ ठरू लागले तेव्हा रामदासाची फाटली आणि मग त्याने स्तुती करणारे काव्य रचले

    • @subhashdhere8439
      @subhashdhere8439 3 года назад +2

      @Kishor Satam यावर पंचफुला प्रकाशन किंवा जे कुणी ऊतर देत आहेत , त्यांच्या कडुन ऊतर अपेक्षित आहे ..

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 2 года назад +2

      रामदास स्वामींनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना लिहिलेले पत्रे हाच रामदास स्वामीचे शिवाजी महाराजां सोबत असलेल्या संबंधाचा सर्वात मोठा पुरावा आहे. विनाकारण लोकांची दिशाभूल करणारे video बनवणे अतिशय चुकीचे आहे.

    • @ganeshpune258
      @ganeshpune258 Год назад

      @Bhuvanesh Satam हे सर्व अर्धवट आहेत यांचा इतिहासाचा अभ्यास नाही संशोधन नाही. हे फक्त विकृत इतिहास पसरवन्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत.

  • @maheshsamant4623
    @maheshsamant4623 2 года назад +2

    जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
    जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @Jacksparrow0212
      @Jacksparrow0212 2 года назад

      Tu kay supari ghetlis ka pratyek video madhe jaun comments karaychi?

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +1

      @@Jacksparrow0212 जेव्हा सत्याला विरोध होईल तेव्हा माझ्यासारखे शिवभक्त बोलणारच 😡🤬🤬🚩🚩

    • @Jacksparrow0212
      @Jacksparrow0212 2 года назад

      @@maheshsamant4623 tech mhantoy saty kadu ahe mhanun te swikaru naye as karu naka. Nahi tr siddh karun dakhva. Kara case open punha. Ya assal purave gheun. Shevti satych te kadhi prynt lapnar. Je siddh hoil te karu swikar

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 3 года назад +11

    फक्त वेदांबददल चुकीचे बोलले!! महाराजांचा राज्याभिषेक वेदानुसार झाला होता हे विसरून चालणार नाही

    • @bhauraoborde3453
      @bhauraoborde3453 3 года назад

      वेदा नुसार झाला होता पण कोणत्या वेदा नुसार झाला होता ? महाराजांच्या राज्यभिषेक च्या वेळी प्रचंड लाच घेऊनही वैदिक मंत्र म्हणण्यात आले नव्हते !

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 3 года назад

      @@bhauraoborde3453 दोन राज्यभिषेक झाले होते एक वैदीक आणि दुसरा तांत्रिक!!! कृपया इतिहासाचा अभ्यास करावा!!!🙏

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 3 года назад +2

      @@bhauraoborde3453 वेद एकच आहे पण जनमानसांच्या सोई साठी त्याचे तीन विभाग करण्यात आले आहेत!!!! त्यापैकी यजुर्वेद हा यज्ञ कसा करावा हे सांगतो!!!! सर्व विधी या यजुर्वेदात सांगितल्या आहेत!!!!

  • @nagsen4921
    @nagsen4921 5 лет назад +7

    अगदी बरोबर आहे. रामदासाची अणि आमचा राजा शिवछत्रपतींची कधी भेटच झाली नव्हती. इथले लोक सांगतात रामदासाची आणि छत्रपतींची भेट झाली म्हणून हे सर्व थोतांड आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान होते.शिवछत्रपतींना वेळच नव्हता कोणाची भेट घ्यायला.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +2

      +Nagsen Wavhale : अगदी बरोबर..... स्वराज्य निर्मितीचा उद्योग सोडून नको त्या गोसावड्याचे भेट घेणारे महाराज नव्हते....

    • @nirajsapkale7825
      @nirajsapkale7825 5 лет назад

      😂कसला बावळट अभ्यास आहे कोण होते तुमचे इतिहासाचे शिक्षक

  • @dasbodhabhyas
    @dasbodhabhyas 5 лет назад +20

    समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती की नाही यांवर त्या उभयतांचे मोठेपण ठरत नाहीत. दोघेही आपापल्या ठिकाणी मोठे आहेतच! समर्थांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी पूरक काम केले हे ही खरेच. शिव-समर्थ हे एकाच कालखंडात जन्माला आले हे महाराष्ट्राचे सद्भाग्यच होय! आणि त्यांनी परस्परांना पूरक काम केले हे भाग्यच !
    बाकी पंचफुल प्रकाशन आणि तत्सम मंडळींना ना शिवाजी महाराजांचा गुण घ्यायचा आहे ना समर्थांचा ! त्यांना फक्त अर्वाच्य भाषा वापरून ब्राह्मणद्वेष पेटता ठेवायचा आहे, क्षुद्र राजकारण करायचे आहे ! बाकी काही नाही. कालौघात संशोधन होईल , नवे पुरावे बाहेर येतील पण म्हणून हा वाद संपेल असे नाही , तो पेटता राहावा, आपली दुकानदारी चालू राहावी म्हणून हे नवीन काहीतरी काढतील , हा त्यांचा धंदा आहे, यांचे मालक लोक यासाठीच त्यांना पोसतात !
    दुही , घरबुडवे हा हिंदू समाजाला शाप आहे , सूर्याजी पिसाळ काही नि:संतान मेला नाही ! त्याच्या औलादी महाराष्ट्रभर आहेतच की !

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +2

      +Dhanu Vitekar : विटेकर याच व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये मी गजानन मेहेंदळे यांचे रामदास व शिवराय यांच्या संबंधाबद्दलचा एक लेख दिलेला आहे...... तो लेख वाचण्याचे कष्ट घे.... गजानन मेहेंदळे हा स्वतः ब्राह्मण आहे, त्याला कोणता ब्राह्मणद्वेष पेटता ठेवायचा आहे? कोणते राजकारण करायचे आहे?
      रामदासाने स्वराज्यासाठी कधीच पूरक असे काम केलेले नाही, उलट तो आदिलशहाचा हेर होता......आणि ज्या बाजी घोरपड्याला शिवरायांनी कापला त्याचा तो गुरु होता...... रामदासाने ब्राह्मण लोकांचे संघटन उभारण्याचे मोठे कार्य केले म्हणून भटांनी खुशाल त्याला डोक्यावर घेऊन नाचावे पण कारण नसताना आमच्या बोकांडी बसवू नये.......
      घरबुडवेपणा त्याकाळी रामदास, कृष्णया कुलकर्णी, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ यांनी केला ...... आणि तुझ्या सारखे लोक म्हणजे त्यांच्या अनौरस औलादी आहेत

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      +Dhanu Vitekar : विटेकर याच व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये मी गजानन मेहेंदळे यांचे रामदास व शिवराय यांच्या संबंधाबद्दलचा एक लेख दिलेला आहे...... तो लेख वाचण्याचे कष्ट घे.... गजानन मेहेंदळे हा स्वतः ब्राह्मण आहे, त्याला कोणता ब्राह्मणद्वेष पेटता ठेवायचा आहे? कोणते राजकारण करायचे आहे?
      रामदासाने स्वराज्यासाठी कधीच पूरक असे काम केलेले नाही, उलट तो आदिलशहाचा हेर होता......आणि ज्या बाजी घोरपड्याला शिवरायांनी कापला त्याचा तो गुरु होता...... रामदासाने ब्राह्मण लोकांचे संघटन उभारण्याचे मोठे कार्य केले म्हणून भटांनी खुशाल त्याला डोक्यावर घेऊन नाचावे पण कारण नसताना आमच्या बोकांडी बसवू नये.......
      घरबुडवेपणा त्याकाळी रामदास, कृष्णया कुलकर्णी, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ यांनी केला ...... आणि तुझ्या सारखे लोक म्हणजे त्यांच्या अनौरस औलादी आहेत

    • @dasbodhabhyas
      @dasbodhabhyas 5 лет назад +1

      😊 मज्जाच मज्जा !
      समजा समर्थ आणि शिवाजी महाराज यांचा संबंध नव्हता असे सिद्ध झाले तर तुम्हांला त्याचा कोणता लाभ होणार आहे ?

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +4

      +Dhanu Vitekar : असे सिद्ध झाले तर?? अरे तसे सिद्ध झाले आहे आणि हे वास्तव बहुलकर, मेहेंदळे, शेजवलकर, बेंद्रे, कुलकर्णी इतकेच काय तर खुद्द बाबा पुरंदरेने सुद्धा मान्य केले आहे.... पण तुम्हा नपुंसक लोकांना माहित आहे की शिवरायांचा संबंध सोडला की रामदास संपतो म्हणून तुम्ही वारंवार त्याला महाराजांच्या डोक्यावर बसवता

    • @captaintractorspandharpur8426
      @captaintractorspandharpur8426 5 лет назад

      Amhi brahman dvesh petata thevto ki bhide, ekbote sarkhe haramkhor muslim dvesh ithalya tarun bahujan mulan madhe petata thevtat tyacha vichar tumhi kara. Shivrayana muslimani sampavle ki bamanani? Shambhu Raje yanchya viruddha karasthan bamnani keli ki ajun koni? Shambhaji Raje yani hattichya paykhali kontya lokana dile? Ha vichar tumhi kara. Amhi baman dveshte nahich. Ulat amchi atta pan magani ahe ki shahid Hemant Karkare yana Bharat Ratna dya. Pan kahi baman lokanche ase ahe ki fakt samajat duhi pasravaychi. Pan amhi Shiv, Shahu, Phule, Ambedkar yanchya vicharane samaj ek karto. Ani amhi bamnanche khote ughad kartoy ani khara itihas mandatoy jasa pr. Narke yani mandla tar amhi samaja dveshte? Va re tumcha haramkhor pana

  • @brand5720
    @brand5720 5 лет назад +20

    ruclips.net/video/b4i7u95cJ6E/видео.html
    हे बग नतर हिंदुन मंदे वाद लाव
    जय.शिवराय जय जय रघुवीर समर्थ
    तमी कीती पण भुका सत्य बदलता नाय येणार

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 Год назад

    सागायचे इतिहास हा पूर्ण बरोबर नाही तो इतिहास कारवर अवलंबून असतो , तिखट मीठ घालून आपला मोठेपणा मिरवण्यासाठी लिखाण केले असते, नरके सराना अभिनंदन .

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 3 года назад +3

    अतिशय छान माहिती दिली आहे सर आपण आता हळू हळू खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचत आहे, या लोकांनी स्वतःच्या हितासाठी खोटा इतिहास लिहला आहे,

  • @virenphadtaredeshmukh5697
    @virenphadtaredeshmukh5697 3 года назад +20

    जय जय रघुवीर सामर्थ....🙏

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 5 лет назад +19

    सत्य इतिहास समोर आला पाहिजे, जातीय वाद संपला पाहिजे, हिंदू म्हणून येक झाले पाहिजे,

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +8

      सत्य इतिहास आता कुठे समोर येत आहे परंतु तो भटांच्या सोयीचा नसल्याने भट तो इतिहास मान्य करत नाहीत....

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +2

      @@PanchfulaPrakashan
      Dennis Kincaid Chae Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 📢👌🆗🆒🇮🇳

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад

      @@jayBharatiraanga6425 आम्ही ठरवू काय वाचायचे ते । तू सांगू नकोस

    • @sanjaykhedekar6388
      @sanjaykhedekar6388 3 года назад

      @@PanchfulaPrakashan Tula je soiche tuzya vicharache te vach ho

    • @sanjaykhedekar6388
      @sanjaykhedekar6388 3 года назад

      @@PanchfulaPrakashan brahman dwesh etaka raktat bhinla aahe ki je je brahman te sarv vait mag te dnyaneshwar asot ki ramdas swami ki gajanan Maharaj ki swami samarth ki tilak savarkar asot sanatan dharm premini jage hvave blasfeny mhanje eshninda kayda Muslim deshat aahe tasa kayda yadeshat asayla hava hota. Pudhe mage to hoilach .

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 3 года назад +15

    तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरू होते

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +2

      अगदी बरोबर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +2

      @@Mayur-mu4en गाढवा हा अभंग रांडदास शिष्याने घुसडलेला आहे

    • @humansandaliens8245
      @humansandaliens8245 3 года назад

      शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली,
      शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु

  • @bairagithor1
    @bairagithor1 4 года назад +1

    रामदास स्वामींबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र. हे पत्र महाराजांनी आबाजी मोरदेव, देशाधिकारी, प्रांत जावळी यास लिहिले आहे. तारीख ३१ मार्च १६७६
    “ पेशजी सुभे मजकुरास सनद सादर केली आहे. श्री. रामदासस्वामी गोसावी शिवथरी असता सनदेप्रमाणे पावत होते. त्याउपरी सांगोन पाठविले की, जे रघुनाथकारणे दिल्हे ते सर्व पावले, याउपरी आपणास काही न पाहिजे. पूर्वी श्रीरामदासस्वामींची व आमची भेटी चाफळी जाहली ते समई आम्ही विनंती केली होती की श्रीचे पूजेस जे देणे कोणा स्वाधीन करावे. ते समई श्री रामदासस्वामींची आज्ञा की जे देणे ते दिवाकर गोसावी याचे स्वाधीन करीत जाणे. म्हणून राजश्री दत्ताजीपंत यास पत्र पाठवून पनालियास बोलाऊन आणिले व विचारले. त्यांनी सांगितले की पूर्वीपासून श्रीरामदासस्वामींच्या पूर्वील आज्ञेवरून दिवाकर गोसावी यांच्या स्वाधीन करणे. श्रीच्या कार्यभारास हरकरा व राजपूत पाहिजेत ते प्रयोजनानुसार येकदोनी सुभे मजकूरचे देत जाणे. वेदमूर्ती दिवाकर गोसावी यासी घोडी बैसावयास दिली तिचा दाणा रोज पाईलप्रमाणे देत जाणे. श्रीकडील मोईन पावल्याचे जाब वेदमूर्ती दिवाकर गोसावीचे घेत जाणे.”
    संदर्भ : शिवछत्रपतींची पत्रे, खंड १, संपादक - डॉ. अनुराधा कुलकर्णी, पृ. ३५०

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      हे असले गोसावडे भरपूर भेटायचे राजेंना । म्हणून कुणी गुरु होत नाही ।

    • @pankajpendse2026
      @pankajpendse2026 4 года назад

      @@PanchfulaPrakashan ramdas swami hech shivray nche guru hote ani majehi ahet ani majaya pudhcya pidhi che suddha tech guru asnar ahet.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      @@pankajpendse2026 रंडीदासाची शिवरायांच्या पायाजवळ बसण्याची सुद्धा लायकी नव्हती

    • @pankajpendse2026
      @pankajpendse2026 4 года назад

      @@PanchfulaPrakashan khamossshhh jaban sambhala swatchi swathala vakte pradhyapk mhnta ani devala shivya ghlta are are are kay re he tumch lakshn are are jalo tumcha to abhyas ani jalo tumchi ti budhi

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад

      @@pankajpendse2026 हा हा हा हा

  • @parvatigobade7086
    @parvatigobade7086 2 года назад +2

    Thank you sir for information 🙏

  • @manishdalvi1686
    @manishdalvi1686 4 года назад +4

    काय नरके साहेब, तुमच्या बुद्धीची कीव येते आम्हाला, समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना तोडण्याचा प्रयत्न गेले 400/450 वर्ष चालू आहे, पण काय मिळवले, आयुष्याची माती झाली, पण कोणालाच ही सद्गुरू शिष्य ही जोडी तोडता आली नाही, तुम्ही कोण, अरे चार बूक काय वाचली, चालले इतिहास बदलायला,

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 3 года назад +5

    ब्राह्मण विदेशी आहेत आम्ही मूलनिवासी

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 года назад +10

    इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे सरांना 🙏

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +2

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Год назад +1

    रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते कि नव्हते याने आज काहीच फरक,पडत नाही. पण हे नरके सारखे लोक फक्त काही स्वार्था करिता समाजात तेढ माजवण्याची कसरत करत आहेत.सामान्यांनी यांच्या नादी लागून उगाचच महत्व देऊ नये. हा हिंदु,धर्मात फुट,पाडण्याचा,प्रयत्न आहे.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  Год назад

      अबे देशपांड्या.... शेकडो वर्ष हा हरामखोर नंग्या गुरू म्हणूनच महाराजांच्या माथी थोपवला ना.... लाज वाटत नाही का?

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 Год назад

    समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधीही भेट झाली नव्हती असे जरी क्षणभर मान्य केले तरी दोघांच्या ही कर्तृत्वात फरक पडत नाही. पण समर्थ रामदासांचा आपण केलेला एकेरी उल्लेख अशोभनीय आहे. शिवाय एकेरी उल्लेख तुमच्या मनात असलेला द्वेष दर्शवतो. समतेचा झेंडा विषमतेच्या काठीला बांधून कसा फडकवता येईल?

  • @hrushidawange2182
    @hrushidawange2182 5 лет назад +16

    संभाजी महाराज नी आम्हाला शिकवला आहे कोणत्या ब्राह्मण ना ला हाथीच्या पाया खाली द्याच आणि कोणाचे पाई डोक्यावर ग्याचे

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +6

      +Hrushikesh Dawange : महाराजांनी कोणत्याही भटांचे पाय डोक्यावर घेतले नव्हते.... त्यांची जागा महाराजांच्य पायाजवळ होती....

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 3 года назад +5

    तुज्या पण आई आणि बापाची भेट झाली नाही तु असाच पैदा झाला सबुत म्हणुन विडिओ किंवा फोटो आहेत का

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +3

      तुझ्या आई बापाने काय तुला पैदा करतानाचे फोटो काढून पाठवले की काय?

    • @rajdg1655
      @rajdg1655 3 года назад

      ह्याचं नाव आई वडिलांनी हरी ठेवले पण आडनाव नरके आहे.आडनावाचं सार्थक करतोय आता.भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतोय.थुंकी कोणाच्या तोंडावर पडेल?

    • @indian8619
      @indian8619 3 года назад +1

      ह्या नासक्या रामदासी गांजाला महाराजांपेक्षा पळकूट रामदास मोठा वाटतो,हीच पिलावळ घोरपडे ची ,रामदास ची आणि आता पुरंदरे,भाडखावू भिडेची.

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 3 года назад

      @@rajdg1655 त्यांनी संपूर्ण नाव दिले आहे तुझे राज Dog आहे ना 😳

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 3 года назад +9

    मना विट मानू नको बोलण्याचा।
    पुढे मागुता राम जोडेल कैसा।
    दुखाची घडी लोटता सुख आहे।
    पुढे सर्व जाईल काहि न राहे।
    जय जय रघुवीर समर्थ।

  • @maheshthorat1150
    @maheshthorat1150 2 года назад +2

    Apratim.

  • @marotiasampelli9308
    @marotiasampelli9308 3 года назад +6

    Great speech
    Great information sir
    Thank you🙏
    All the best

  • @shnkB446
    @shnkB446 4 года назад +9

    श्रीमान नरके सर संत रामदास अाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीबाबत अापण सांगीतल्यबद्दल धन्यवाद! अाज ब्रीटीश असते तर त्यांनी तुम्हाला पारीतोषीक दिले असते.
    सर अापण इतिहास "जातीयवादी" चष्म्यातुन अभ्यासता याबद्दल अापले अाभार कारण अामचच समाज अाजही शिक्षणापासुन वंचीत अाहे त्यामुळे अामच्या समाजाला "जातीयवादच" जगवु शकेल. समतेचे राज्य वगैरे बकवास अाहे. धन्यवाद!

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  4 года назад +1

      श्रीमान भास्कर तारे... तुमच्या तोंडी समता वगैरे शब्द शोभत नाहीत... किमान रामदास ज्यांचा आदर्श आहे त्यांनी तरी समतेच्या गप्पा हानु नयेत... आणि तुम्ही एवढे समताप्रिय आहात तर मग स्वतःच्या हाताने दासबोधाची जाहीर होळी करा.... आणि मग समतेच्या गप्पा मारा... बोगस समतावादी कुठले

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 года назад +1

      @@PanchfulaPrakashan तुम्ही दासबोधाच्या गोष्टी करू नका ते तुमच्या पचनी हि पडणार नाही, तोंडावर पडाल

    • @piyu...1976
      @piyu...1976 2 года назад

      @@PanchfulaPrakashan नागपुरकर भोसल्यांच्या देवघरात नित्यपुजेत रामदास स्वामींची मूर्ती आहे, तसचं तांजवरचे भोसले यांच्या पण देवघरात रामदास स्वामींची मूर्ती नित्य पूजेत आहे. त्याच्या वांशजांपेक्षा तुम्हा फालतू लोकांना जास्त माहिती ? इथे जाऊन बोला हेच रामदास ज्याचे आदर्श आहेत ते वाक्य आहे का हिम्मत ??

  • @kishorpatil4990
    @kishorpatil4990 3 года назад +6

    ज्यांना कपडे घालायची अक्कल नव्हती त्याला सर्मथ ठरवले.! खोटा इतिहास लिहुन.!

    • @s.vphotography
      @s.vphotography 2 года назад

      aakal nasati tar dasbodha sarkha pavitra ganth kasa lihi

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 3 года назад +1

    आयु. आदरणीय सर जी, मी आपणाला विनम्र अभिवादन करतो. आपणाला स्वस्थ दीर्घायुष्य लाभो अशी बुद्ध चरणी प्रार्थना करतो व आपणाकडून अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. अनमोल मार्गदर्शन आहे. जय शिवराय, जयभीम, जय संविधान, जय भारत.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 2 года назад +1

    सुमंत हा शब्द रामायण कालापासून अस्तित्वात आहे.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  2 года назад +2

      पद आणि नाव यात फरक आहे जोश्या

  • @subhash3301
    @subhash3301 6 лет назад +50

    हा विडिओ म्हणजे थोतांड आहे, यांना समर्थ रामदास कळले नाहीत, त्यांचं कार्य समजले नाही, मग यांना शिवाजी महाराज काय कळणार, भांडत बसलेत, महाराजांचे गुरू कोण ? या विषयावर.....

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +13

      ह्या ह्या ह्या ह्या तुम्ही सांगाल ते इतिहास हे दिवस गेले आता.... आम्ही पुराव्यानिशी बोलतो..... असेल हिम्मत तर पुरावे देऊन सिद्ध करा..... आणि हो रामदास समजून घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही

    • @subhash3301
      @subhash3301 6 лет назад +11

      तुमचा उद्देश फक्त ब्राम्हण विरोध आहे, महाराजांचा इतिहासाशी तुमचा काडी मात्र संबंध नाही, जातीविरोध हाच ध्यास आहे अशा लोकांचा, महाराजांनी कधीच जातीयवाद केला नाही, समर्थांचं कार्य आणि त्यांची प्रणाली ज्यांना पटत नाही त्यांना समजावून सांगण्यात आम्हाला सुद्धा इच्छा नाही. कारण आम्ही खडकावर पेरायच सोडून दिलं आहे. नसेल मान्य तरी हरकत नाही पण असा जातीयवाद पसरवू नका, एवढीच अपेक्षा.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +11

      @@subhash3301 : खोले बाईने एका मराठा बाईवर सोवळे बाटले म्हणून केस ठोकली तो काय होता? पैठण येथे नाथाचा रांजण भरण्यास तेथील पुजाऱ्याने मराठ्यांना विरोध केला तो काय होता? रामदासाला मोठे करण्यासाठी संभाजी राजे दारुडे, व्यसनी दाखवले जाते तो काय आहे? शिवरायांची आणि रामदासाची भेटच झाली नाही हे आता बाबा पुरंदरे सुद्धा मान्य करत आहे तरीही महाराजांना रामदासाच्या पायाजवळ बसवले जाते ते काय आहे??? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नका.... आता जशास तसे उत्तर मिळेल

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад +10

      @History Lover : मूर्ख आहेत हे यांना महाराजांपेक्षा रामदासाचे जास्त पडलेले असते

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  6 лет назад

      @History Lover yess जय जय शिव शंभो

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 4 года назад +24

    न बोले मना राघवेवीण काही
    जणी वाऊगे बोलता सुख नाही

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 3 года назад +3

    Shri.Hari Narke aapan dilelya Shivaji Maharaj ani Ramdasswamihyanchya bahumolmahiti baddal manapurvak dhanyawad

  • @niteshsharma2154
    @niteshsharma2154 4 года назад +3

    रामदास स्वामिनी न भेटता शिवरायांचे वर्णन केले का शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी राहिला गोब्राह्मान शब्द त्याचा पुरावा पर्मानंदच्या शिवभारत ग्रंथात आहे स्वतः संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथात आहे बकरे नावाच्या ब्राह्मण ला दिलेल्या दानपत्रात त्याचा उल्लेख आहे ,तिकमपुर उत्तरप्रदेश मधून आलेला भूषण जो महाकवि आहे त्याच्या शिवराजभूषण ग्रंथात आहे,शिवराय गोब्रह्मन प्रतिपालक चा उल्लेख आहे ,त्यासाठी आपण सर्वानी शिवचरित्र एक चिकित्सा है श्यामसुंदर मुळे चे पुस्तक वाचावे हे ब्रिगेड़ी हिंदू धर्मात फुट पाडतात असले अजुन अनेक पुरावे आहेत

  • @vivekkanvinde892
    @vivekkanvinde892 Год назад +1

    तुमची आणि साहेबाची भेट झालेली आहे मात्र नकारु नका

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 5 месяцев назад

      Khantya khwaja chi ka? 😊😊😊😊

  • @akashgawande2873
    @akashgawande2873 5 лет назад +16

    बरे झाले तुमच्यासारखे माणसे आहेत, नाहीतर कर्मठ लोकांनी जसे चंद्रगुप्त मौर्या नि काहीच केल नाही व सर्व काही चाणक्य ने च केलं असे म्हणतात . तसेच शिवाजी महाराजांचे पण तसे झाले असते व रामदास ने च सर्वकाही केले असेच म्हटले असते व रामदास हिरो झाला असता.

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +3

      +AKASH GAWANDE : होय, हि मंडळी रामदास म्हणजे राष्ट्रगुरु, तोच एकटा समर्थ आणि बाकीचे असमर्थ असला इतिहास आजही रंगवत आहेत

    • @laxmikilledar6750
      @laxmikilledar6750 5 лет назад

      AKASH GAWANDE tu karcha Hindu chi aullad hais ka

    • @Rahul-ts8gq
      @Rahul-ts8gq 5 лет назад +1

      @@laxmikilledar6750 , hindunchi aulad mhanje kay re konala hi baap banvun ghene ka???
      Apla dhram ha brahmnani banvalela aani tyanchya hatatil bahule aahe dharm aahe.....

    • @akashgawande2873
      @akashgawande2873 5 лет назад

      Laxmi Killedar 😀😁😂

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 года назад +5

    लयभारी विचार सांगितले💐💐💐💐💐💐 नरके साहेब धन्यवाद लाख लाख सलाम

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 3 года назад +3

    दोन्ही प्रकारचे लोक अतिरेक करतात. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचेही योगदान वेगळे पण महत्वाचे आहे आणि भेट उशीरा झाली म्हणजे त्या दोघांमध्ये काही पत्रव्यवहार नव्हता असे म्हणणे हा मूर्खपणाचा कळस आहे. शिवाजी महाराजांनी अनेक गुरु केले होते, ते त्या सर्वांना मान ही देत होते. मुख्य म्हणजे महाराज काही आजच्या काही लोकांसारखे ब्राह्मणद्वेष्टे नव्हते. महाराजांचे राजकारण अत्यंत दूरददर्शी आणि पूर्ण हिंदू समाजाला एकजूट करण्याचे होते. फक्त फितूरांना त्यांनी कधी माफ केले नाही, मग ते कुठल्याही जातीचे असोत. उगाच २% पण, बुद्धीच्या जोरावर, आरक्षणाच्या कुबड्याशिवाय सुधारित समाजाचा द्वैष करु नका. आज सर्व हिंदू, बोद्ध, जैन आदि समाजानीं एकत्र येण्याची गरज आहे.

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 2 года назад +2

    जय जिजाऊ ,जय शिवराय.

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👌👌👌👌🙋🙋🙋

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 3 года назад +6

    🙏🌷👏मोबाईल माध्यम नसते तर कितीतरी
    खोटे बोल पण रेटून...बोल असेच दुर्दैवाने होत आले आहे. धन्यवाद, मा.नरके साहेब
    आता तरी प्रत्येकानी आत्मपरीक्षण करावे.

  • @prafulla14396
    @prafulla14396 5 лет назад +19

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी 1674 ला हा रामदास कुठे लपून बसला होता
    त्यावेळी का रायगड वर आला नाही तो
    जो रामदास स्वतःच्या लग्नातून पळून गेला तो
    काय आमच्या छत्रपतींचा गुरू असणार
    हा हेर होता हेर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +3

      +शिवभक्त प्रफुल्ल दांगट : भले शाब्बास । अगदी रोखठोक पण खरे बोललात ।

    • @wp7342
      @wp7342 5 лет назад +2

      Gataratle kide gataratach rahnar

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      @@wp7342 : तुमचा मुक्काम पोस्ट सांगताय का???

    • @namratadarge6384
      @namratadarge6384 5 лет назад +4

      Tya velie samarth ramdas swame swatachya lagnat adhvat sodun gele pan Tyane aata ya klie yugat aamche khup janache savnsar nit vubhe kele aahe

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      @@namratadarge6384 : ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या असो ताई दिवाळीचा छान विनोद ऐकायला मिळाला

  • @eknathjaunjal9401
    @eknathjaunjal9401 5 лет назад +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शिवरायांचे मावळे

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +2

      जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 4 года назад +1

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभुराजे
      जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏

  • @prof.bharatscommerceandman6412

    nice

  • @neelimakadam8055
    @neelimakadam8055 3 года назад +1

    अभ्यासपूर्वक फारच सुंदर

  • @digambarsutah
    @digambarsutah 3 года назад +3

    भेट झाली किंवा नाही हे आता काय करायच आहे.
    महाराज स्वयंभू होते. त्याना पराक्रमा साठी जशी कुणाची गरज नह्वती तसेच चांगल वागण्या साठीही कुणाची संगत जरूर नह्वती.
    आता काथ्याकूट कशाला?
    कृपया आग्र्याहून महाराज कुठल्या मार्गाने परत आले हे संशोधन उपयुक्त होईल.

  • @shrimantsupekar3717
    @shrimantsupekar3717 5 лет назад +5

    नरके सर आपण महान विद्वान आहात आपल्या विद्वत्तेचा सर सार्थ अभिमान आहे धन्यवाद सर

  • @tractorlovervishal9262
    @tractorlovervishal9262 5 лет назад +16

    काही वर्षातच शिवराय कधी जन्मालाच नाही आले ते भीमराय होते हे सांगतील आता

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +3

      एवढी फेकफेकी फक्त भट बामनं च करू शकतात

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 Год назад

    प्रा.हरी नरके साहेब तुम्ही आणि सचिन पाटील एकत्र बसून चर्चा करा आणि खर आणि खोट काय ते आमच्या समोर आणा उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरऊ नक

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  Год назад

      सचिन पाटील म्हणजे राष्ट्रपती आहे काय? नरके सरांच्या पायाजवळ बसण्याची पण लायकी नाही त्याची.... आणि स्वतःला बुद्धी नाही का खरे खोटे ठरवण्याची?

  • @sunilsathe2189
    @sunilsathe2189 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 5 лет назад +9

    Haribhau great work

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      होय, हरिभाऊंनी या विषयावर बरीच अभ्यासपूर्ण भाषणे दिलेली आहेत

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 5 лет назад +5

    नरके सर तुम्हाला मानाचा मुजरा . आणखीन असे व्हिडीओ मिळावेत ही विनंती

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      धन्यवाद सर । नरके सरांचे अजून काही भाषणे आम्ही लवकरच अपलोड करू ।

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      ruclips.net/video/HgJnBo2kH2Y/видео.html
      डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी संबंधांवर प्रकाश टाकणारा हरी नरके सरांचा व्हिडीओ नक्की पहा

    • @pankajpendse2026
      @pankajpendse2026 4 года назад

      Narke shap deto me tula tu lvkr marnar nakkich

  • @dnyaneshpatil7946
    @dnyaneshpatil7946 5 лет назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ आणि राष्ट्र संत तुकाराम महाराज हेच आहेत
    कोणीही उघडे नागडे स्वामी नाहीत आणि नव्हते हा तर औरंगजेब चा हेर होता अजुन माहिती हवी असेल तर मा. मा . देशमुख यांचा *रामदास आणि पेशवाई* हा पुस्तक वाचा.
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे 🙏🙏🙏

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      बरोबर । या व्याख्यानात सुद्धा हेच सांगितलेले आहे । कृपया भाषण ऎका ।

    • @माऊलीमोटर्ससेलूडि.आकात
      @माऊलीमोटर्ससेलूडि.आकात 5 лет назад

      आरे कोणी ऊठाच काही लेयच
      बस करा हे
      तुम्हला नसल म्हानाच तर तुम्हचा प्रश्न आहे
      आम्हाला आम्हच कार्य करू देय
      आम्ही तूम्हाला कधी नाव ठेवल का
      जेसे संस्कार तसे माणस घेतो.
      पहेले लोक माहान होते
      तुम्ही आर्ध वट माहीती घेवून बोलत जावू
      नका. तूम्ही स्वःता पाहील का
      तूम्हाला फक्त दुसरेने काही केल की
      बोट घालाईची सवई लागली
      जे माणसाना सर्व मीळत
      ते वाईट वागनार

  • @keshavkaran8643
    @keshavkaran8643 6 месяцев назад

    म्हणून मनुच्या आवलादीनी याना वैकुंठाला पाठविले, तुकाराम महाराजांप्रमाणे.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 5 лет назад +4

    आमच्या महापुरुषांची निंदा नालस्ती करणारे महाराजां चीही करायला मागे राहणार नाहीत.

    • @nik9643
      @nik9643 5 лет назад

      AMACHE TUMACHE BRAHMANAN kalate etaranana nahi

  • @munjafand3219
    @munjafand3219 5 лет назад +10

    नरके सर खुप सुंदर

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      खूप खूप धन्यवाद । सर्व ग्रुप्स ला शेअर करा ।

  • @ajitkumargadhave5587
    @ajitkumargadhave5587 3 года назад +7

    Murkh manus aahe Narke kahihi boltoy

  • @shashankvanjari1865
    @shashankvanjari1865 Год назад

    Maratha Tituka Melvava Avgha Halkallol Karava Maharashtra Dharm Karava Jikde Tikde-Samarth Ramdas Swami

  • @thetravellingkites6779
    @thetravellingkites6779 2 года назад +1

    thank u

  • @AmbarishShrikhande
    @AmbarishShrikhande 5 лет назад +3

    एकदम बरोबर मांडला हारामदास नागड़ा

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +2

      +श्री शिवतेज : धन्यवाद सर । नावाप्रमाणे आपल्या कंमेन्ट मधून सुद्धा शिवतेज प्रकटले । पुनःश्च धन्यवाद । हा व्हिडीओ सगळीकडे शेअर करा ।

  • @akshayshinde7972
    @akshayshinde7972 5 лет назад +9

    रामदास जर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु होता तर माझा एक साधा प्रश्न आहे की,
    राजांच्या राज्याभिशेकाच्या दिवशी रामदास कोण्या मठात गांजा फुकित बसला होता..?

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      वो गांजा फुंक रहा था । 😊😊😊😊

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +1

      कृपया हा व्हिडीओ आवर्जून पाहावा
      ruclips.net/video/VWssv_0io6s/видео.html

    • @mlenchhantakyavanantak4321
      @mlenchhantakyavanantak4321 4 года назад +1

      ganja tu ani tuze bapjade fukat asatil. Swarajyakadun ani swarajyachya virodhat(adilshahi/kutubshahi/mughal hyanni feklele tukade uchalnare)) kiti
      marathe hote hyachi tulanatmak akdevari adhi jama kar ani mag bol

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 4 года назад +3

      प्रत्येक वेळी शरीराने सोबत राहू नाही शकत पण महाराज आणि समर्थ है अलौकिक नातं होतं जे आपल्याला समजू शकणार नाही

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 4 года назад

      Rajkaran Udandchi Karave Parantu Kalochi N Dyave He Jyanchya Rajkarnache Sutr Ahe Tyanche Purave Shodhnare Kharach Murkh Mhanave Lagtil.

  • @rajratna5012
    @rajratna5012 3 года назад +3

    Khup Chan sir... Mast information pass kart ahat prof deun. Nahitr ethe khup sare bindok etihas abhyas n.kartach bad bad kartat..

  • @pawarranveervittal573
    @pawarranveervittal573 3 года назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 Год назад +1

    क्रांतिकारी जयभीम सरजी 🙏🙏🙏👌👌👌

  • @prabhakar175
    @prabhakar175 4 года назад +12

    शिवाजी महाराजाना 'अक्षर शुन्य ' म्हणल्या बद्दल..फुले बद्द्ल आपल काय म्हणण आहे....@ नर्के

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +3

      Tikde fatli.

    • @rameshtalnikar2204
      @rameshtalnikar2204 3 года назад

      Dagad uchalaki itihaskar aahe aakalshunay manse itihaslar hotat

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 3 года назад

      अक्षर शुन्य म्हणजे संस्कृत व इतर भाषा अवगत नव्हत्या म्हणून छत्रपतींनी संभाजी राजांना संस्कृत व इतर ८ भाषांचे शिक्षण सुरु केले तेच ब्राह्यण लोकांना खुपले व संभाजी चा अपप्रचार सुरु झाला

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +1

      @@nileshkhapre3296 topic change nako karun. bamnala naav thevun fayda nahi. fulyane ajun pan barech chukiche likhan kele ahe.
      Powadyat barech chukiche shabd ahet.

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 3 года назад

      @@vbh4315 आधी स्वतः चे संपूर्ण नाव लिहायला शिक मग महात्मा फुलेंबद्दल बोल

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 года назад +5

    Thanks sir you show reality of indian history

  • @diwakarramteke8271
    @diwakarramteke8271 3 года назад +8

    Excellent critical explanation with factual proofs ! Thanks you a lot !

  • @yograjk1925
    @yograjk1925 8 месяцев назад

    ह्या असल्या पोस्ट ना लवकर रिपोर्ट केलं पाहिजे. खूपच चुकीची आणि खोटी माहिती पसरवण्यात ही माणसं यशस्वी होताना दिसतात, तेव्हा खूप वाईट वाटतं.
    समर्थ आणि शिवाजी महाराजांच्या भेटीच्या उल्लेखाची खूप पत्र उपलब्ध आहेत, फक्त ती अजून बाहेर आली नाहीत.

  • @khali8694
    @khali8694 5 лет назад +2

    Jay shivray...

  • @sanjaypatwardhan3875
    @sanjaypatwardhan3875 5 лет назад +4

    समर्थ रामदास हे असेही महानच होते । शिवाजी महाराज नसते तरीही त्यांचे कार्य महानच होते । भेट झाली काय किंवा नाही झाली काय । त्याने रामदास स्वामींची महान ता कमी अधिक होऊ शकत नाही ।

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад +5

      +sanjay patwardhan : अरे पटवर्धना, मग उठसुठ तुझे जातभाई शिवरायांनी झोळीत कागद टाकला, दगडातून बेडूक काढले, वाघिणीचे दूध मागितले असा चू* इतिहास लिहीत असतात? रामदासाला केवळ बामनं मानतात तर शिवरायांना सर्व जग मानत.... यामुळे तुम्हा बामनांचा जळफळाट होतो आणि शिवरायांचा मोठेपणा कॅश करण्यासाठी तुम्ही रांडदासाला शिवरायांचा गुरु ठरवता

  • @SenseiNarayanSalunke
    @SenseiNarayanSalunke 3 года назад +4

    खूप छान जय जिजाऊ जय शिवराय

  • @mohiteshubham8669
    @mohiteshubham8669 5 лет назад +13

    They don't know Shivaji Maharaj and Sant Ramdas history (don't watch it

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      या व्हिडीओ मध्ये काय मोहम्मद गझनवी चा इतिहास सांगितलेला आहे काय?

    • @pankajpendse2026
      @pankajpendse2026 4 года назад +3

      Ho tumhi ankkich muslamn ahat ho ho nakkich

  • @bhushanmulefilms4231
    @bhushanmulefilms4231 4 года назад +2

    कृपया सर्वांनी नरहर कुरुंदकर सरांचे शिवजी महाराजां वरचे व्याख्यान ऐकावे.त्याच्या इतके चांगले विश्लेषण आज पर्यन्त कोणीही केले नाही.सर्व समाज गैर समज दूर होतीलच आणि उलट महाराजांकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचे धाडस मिळेल.इथे एकमेकांच्या जातीवर चिखल फेकण्या पेक्षा अभ्यास पूर्ण वक्तव्य करणे सोयीचे. शेवटी हे विसरू नका आपण सर्व हिंदूच आहोत..

    • @bhauraoborde3453
      @bhauraoborde3453 3 года назад

      तो सुद्धा समाजवादी (नकली ) भट ! तो भट जातीचे वर्चस्व परस्थापित करण्यासाठीच बोलतो !

  • @thpritam
    @thpritam 3 года назад +2

    प्रत्येक राजाला यशस्वी होण्यासाठी गुरु हा करावाच लागतो, संत रामदासांनी जाफल ला १३ कोटी जप करुन प्रभु श्रीरामाकडून छत्रपति मागीतले, जेव्हा शिवाजिराजे तुकारामांकडे गेले तेव्हा त्यांनी शिवरायांना रामदासांकडे पाठवले

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  3 года назад +1

      होय का? कोणत्या भट्टीतला गांजा मारलास रे गाढवा ।

    • @indian8619
      @indian8619 3 года назад +1

      कडक रामदासी गांजा मारला भिडेच्या धारकऱ्याने.

  • @parmeshorkaskar117
    @parmeshorkaskar117 5 лет назад +8

    शिवरायाचे खरे गुरू तुकाराम महाराज च स्पट

    • @PanchfulaPrakashan
      @PanchfulaPrakashan  5 лет назад

      अगदी बरोबर । प्रश्नच नाही ।