मा नरके साहेब नमस्कार आपण फार सुंदर उत्तम प्रकारे मांडणी करून जनतेलाOBC s c sT आहे फार महत्वाचे मार्गदर्शन केले आहे त्यांचे सवर्ण आर्य व इतर सर्व मागास वर्ग अंतर शिक्षणा पासुन वंचित ठेवले नोकरी रिझर्व्ह नाही हालाकीची परिस्थिती सर्व नोकरी आर्य ब्राम्हण आर्य वशय क्षत्रीय वैश्य जैन अल्पसंख्याक दर्जा विकास झाला आहे त्यांच्या कंपन्या आहेत सर छान माहीती सांगितले आहे धन्यवाद जय फुले शाहु आंबेडकर पवार साहेब
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
मा. नरके साहेब,मा. आयोजक मी शांत वातावरणात,प्रत्येक शब्दाचे ,वाक्यांचे अर्थ समजून आपले भाषण लेक्चर म्हणू एकले अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केलेत .पण समाज जागा कधी होणार हा खरा प्रश्न आहे .🙏🙏🙏
साहित्यिक मा. हरी नरके सर यांचे भाषण फारच उपयुक्त व मार्मिक आहे. हे भाषण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात झाले पाहिजे. अश्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनी OBC चे नेतृत्व देशपातळीवर केले पाहिजे.🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन! बहुजनांच्या उत्थानासाठी पोटतिडकीने, कडकडीने नरके, साहेबानी मांडलेले विचार बहुजनांनी ऐकले पाहिजे,आणि जनजागृती झाली पाहिजे, तरच काही उपदेश केल्याचा नरके साहेबांना, समाधान होईल.
निद्रिस्त बहुजनांना जागे करणारे ,अभ्यासपूर्ण ,सत्य परिस्थिती सांगणारे,मारमिक व रोखठोक तळमळीने विचार मांडल्याबदल नरके साहेब आपणाला त्रिवार मानाचा मुजरा.
तुला जी स्कॉलरशिप भेटते ना फूकट ची ती माझ्या टैक्स मधून भेटते. मी महीना १.२ लाख टैक्स भरतो. तुझ्या कोणत्याच नेता किंवा असले मूर्ख लोकाना टैक्स डेटेल्स द्या म्हना. सत्य बाहेर येईल. कसे फूकटे आहेत ते. 😂😂😂
मा. हरीजी नरके सर खुप छान आरंक्षण राजकारण इ. सखोल माहिती दिली सर मागासवर्गीय समाजाबदल तळमळ आहे पांढरपेशी लोक स्वार्थासाठी किती खोटेबोलतात ही सर्व सखोल माहीती माडली सर धन्यवाद जय भिंम जय भारत.
आदरनिय नरके सर आपण अगदी सत्य सहजपणे समजतील असे मौल्यवान मार्गदर्शन केले आपली ओबीसी संबंधी तळमळ आहे .सत्य हे चिरकाल टिकणारे आहे .आपल्या सारखे उत्कृष्ठ प्रबोधनकार जनजागृती करीत आहात हिच आमची सर्वसाधारण लोकांची हिंमत आहे .जग हे सत्यवादी आणि कर्तव्यनिष्ठावान अशा चांगल्या व्यक्तींमुळेच टिकून आहे .एक ना एक दिवस सत्याचा विजय होईलच कारण परिवर्तन हा सृष्टिचा नियम आहे अशीआपण आशा करुया.जय ज्योती जय ओबीसी,जय महाराष्ट्र,जय हिंद💐👌धन्यवाद सर
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
हम obc पहिले हिंदू है बादमे obc तुम्हारा ऐसा है पती पत्नी को सुध नही शेजर्निको निंद नही हम obc पहिले देव ,देश धर्म बादमे obc कहा राज्याभोज् obc और कहा गंगू तेली तुम्हारि छाव् भी गिरने नही देता obc .तुम जो सोचते उसाका उलट सोचते obc ,तुम हिंदू धर्म से obc को तोडना चाहते ,मगर असली बात ये है कि हिंदुत्व कि गरज ज्यादा obc को है कैसे बाताउ obc छोटे छोटे जाती समूह बे बटा हुवा है तो हम obc खुदको असुरक्षित समजते है और हम सब obc को हिंदू हि ऐसा शब्द है जो हम obc को एक सूत्र मे बांधता है इसीलिये obc को सबसे ज्यादा हिंदुत्व कि जरुरत है
@@prathameshwankhade1458 तू फक्त एससी एसटी ओबीसी असा जप करत बस...दुसरे काही विचार नकोतच...ओबीसी मात्र धर्म सर्वोपरि मानतात...आरक्षणाला धर्मापुढे फारशी किंमत देत नाहीत.....वरची तिळवे साहेबांची कमेट डोळे ऊघडून वाच..एवढी त्यांची काळजी आहे तर तुझे रिजर्वेशन कमी करून देऊया का ओबीसीना.?..आहे का तयारी??पोकळ वल्गना व ओबीसीचे नकली बेगडी प्रेम दाखवू नको...जर त्याच्याविषयी प्रेम असेत तर तुझे आरक्षण कमी करून दे त्याना
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेच ऊपरे व सधीं साधू लोकच सत्ताधारी झाले बहुजन समाजातील विविध ठिकाणी प्रयत्न पूर्वी करून सत्ता प्रस्थापित होऊच दिले नाहीत हेच सत्य परिस्थिती आहे असे वाटते
तुमच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतो ते सूर्यासारखे सत्य...खरतर जातीय आरक्षण ही या देशाला लागलेली कीड आहे......एकीकडे जातीविरूद्ध शिमगा करायचा...ब्राह्मणांची निंदा करायची...दुसरीकडे जातीय आरक्षण पाहीजै...त्याची वकीली करायची....आरक्षणात कोणताही सामाजिक न्याय नसून फक्त ईतर जातीतील हुषार मुलांचा न्याय्य हक्क हिसकावून घेणे यापेक्षा काहीही नाही.....त्यामुळे हुषार मुले देश सोडून परदेशात स्थायिक होत आहेत..मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होत आहे...आपल्या देशाची हुशारी दुसर्या देशाना ऊपयोगी पडते....हे सर्व अनर्थकारी आहे....चला ब्राह्मण वा मराठा श्रेष्ठ नाहीत असे मान्य करूया...मग आरक्षण बंद करून आरक्षणवाल्यानी ओपन कोम्पिटिशनमध्ये यावे.....कोणीही वरीष्ठ नाहीत कनिष्ठ नाहीत सर्व समान मग ठराविक लोकाना मागास समजून आरक्षण का व कशासाठी द्यायचे??खरतर कमी प्रमाणात जास्तितजास्त.20/25टक्के आर्थिक आधारावर आरक्षण पाहीजे....कोणत्याही जातीतील व्यक्तीना..त्यातच खर्या गरजूना आरक्षण मिळेल...देशाची मानसिकता आम्ही सर्व एक होणे गरजेचे आहे...यात आरक्षण अडथळा आहे....आज तालिबानच्या बंदुकांच्या व दहशतवादाच्या रूपाने अहमदशहा अब्दाली परत जिवंत झाला आहे....हिंदू व भारतीय म्हणून एक रहाल तरच वाचाल आरक्षण आरक्षण म्हणून विभाजित व्हाल तर पुढे अनर्थ आहे....तालिबानी राक्षस जागा झाला आहे....त्याना फक्त रक्ताची भाषा समजते ना स्त्रिदाक्षिण्य...ना सभ्यता ना दया ..ना संयम....लोकहो एक व्हा....आरक्षण सर्वस्व नव्हे देश सर्वोपरि... एक बनो नेक बनो....फाळणीच्यावेळी जीनाच्या मुस्लीम लीगच्या गुंडानी जातीवर नाही तर कुंकू पाहून स्त्रियावर अत्याचार केले....व धर्म पाहून मारले पुरूषाना.....फुटीर सल्ले देणार्यांचे ऐकू नका...मनुस्मृती खरोखर आज कोण पाळतो...सर्वानी स्वतः निरीक्षण करावे....व्यवहारात कोण कोणत्या जातीचा हे कोण बघतोय का???आजच्या काळात मनुस्मृतीचे मुद्दाम दाखले देण्यात काहीही मतलब नाही.....जातीवर लोकानि एवढा विचार केला असता तर ..सर्वजातीय संतांचे वांडमय नामदेवगाथा...तुकारामगाथा...जनाबाई...शिरोधार्य मानल्या नसत्या.....चार टक्के लोकानी चव्वेचाळीस टक्के जागा आरक्षण म्हणून घेतल्यात का ओपनमधे घेतल्या हे सांगतच नाहीत....ते सांगणे यांच्या सोईचे नाही
@@kavitavandre2453 धन्यवाद ताई...आरक्षणामुळे हुषार मुले..त्यांच्यापेक्षा फारच कमी मेरीटच्या मुलांपेक्षा मागे पडतात...याविरूद्ध एकजुटीने आवाज ऊठवलाच पाहीजे...नाहीतर पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही🙏
@@nageshjoshi2042 खरे आहे तुमचे बोलणे।पण आपण कोणत्या माध्यमातून आआपला आवाज उठवु शकतो ते मला कळत नाही कारण यु टुब वर बौध्द लोकांच्या आपल्या विरोधातील कमेंट्स वाचुन खुप वाईट वाटत कि आपण या वर काहीच करू शकत नाही का? गेल्या वर्षी च आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा ला या लोकांनी किती घाणेरड्या शिव्या दिल्या। तेंव्हा या लोकांना काहिच शिक्षा झाली नाही। कधि कधि मन खुप सुन्न होते विचार करून। यातुन काहीतरी मार्ग काढला पाहिजे।
@@kavitavandre2453 ताई गणपतीचा सत्य ईतिहास .या नावाने.म्हणून वाटेल ते बोलून जागृती न्यूज चैनेलने गणपतीविषयी वाटेल ती विधाने केली होती..मी या लोकांच्या शिव्या खाऊनही जोरदार प्रतिवाद करून खोडसाळपणा मोडून काढला...कधीतरी यू ट्यूबला जागृती न्यूजचा..गणपतीचा सत्य ईतिहास या नावाचा व्हिडिओ काढून पहा...आपण शक्य तेवढे जास्तीतजास्त प्रयत्न करून या हिंदूविरोधी लोकांचे डोके ठिकाणावर आणणे गरजेचे आहे..टाईप करायला सुरूवात केली की देव नक्की सुचवितो काय लिहायच ते..नक्की🙏
@@obc1943 चुकीची माहिती आहे, महाराष्ट्र मधील काही दलित खासदार सोडले तर बाकी सगळ्या देशातील दलित खासदाराला जाणीव आहे की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकरामुळे आहेत ते। खोट वाटलं तर कुठलेही संसदेतील भाषण काढून बघा। बहुजन समाज पार्टी चे 10 खासदार आहेत लोकसभेत।
खर म्हणजे ओबीसी समाज , खूप मोठा आहे,त्यांनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट करून , त्यांचे हक्क अधिकार घेतले पाहिजे,त्यासाठी, वाचन चिंतन करून विवेक वादी व्हा जय शिवराय जय भीम
ओबीसी समाज हा हिंदु म्हणून जगणारा समाज आहे.म्हणून हिंदु म्हणून जगणा-यांनी सुद्धा ऐकत्र राहण्याची आवश्यकता आहे.इतर धर्म ऐकत्रीत राहतील तर हिंदुनीसुद्धा ऐकत्रीत राहिले पाहिजे.आजकाल,मुसलमान,SC, हे ओबीसीची जास्तच काळजी करून राहिले.ही राजकीय फसवेगिरी आहे.
हरी नरके सर आपण आपल्या ओ बी सी बांधवांना घेऊन १.धर्मांतर करा , (२).50%ओ बी सी आमदार. खासदार. निवूडन आना.(३)सर्व पक्षाला सांगा तुम्ही सूद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या...एवढीच मेहरबानी कर✍️💯💯💯💯
आपल्या अतिशय बुध्दीमान आणी तपस्वी, संपूर्ण जिवन तपश्चर्या आणी साधना करून बहुमोल ज्ञानाचा ठेवा आपल्या भविष्यातील मानव समाजाला करून ठेवला, अशी मौल्यवान ज्ञानसंपदा,जगाच्या कल्याणासाठी करून ठेवली आहे, आज आपण त्या ज्ञानभांडाराचा ऊपयोग करण्यासाठी आजही असमर्थ ठरत आहे, आणी एव्हढे असूनही आपण नवनवीन विचार, आचारसंहिता, ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहोत, तर आज जनतेने ईतीहासातील आपल्या पुर्णज्ञानी ॠषीमूनींचे ज्ञानमार्ग आत्मसात करायला हवे की आता अनेक विचारवंत अनेक दिशांना आपापले विचार मांडत आहे, तेव्हा सगळीकडे गोंधळाची परीस्थिती तयार होऊ शकते, आपल्या पुर्वजांचा ज्ञानाचा ठेवा फार फार बहुमूल्य आहे ●
OBC च्या कल्याणाचे विचार भारतातल्या झोपडीझोपडी पर्यंत पोहचले पाहिजे. इतके स्पष्ट, तर्कशुद्ध आणि पारदर्शीय विचार OBC च्या मनामनात रूजतील इतकी उत्कृष्ट मांडणी आहे.धन्यवाद.
मा. नरके साहेब फार मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व ओ. बी. सी. व सर्वांनी मिळून यचे अनुकरण करावे. जय भारत जय संविधान. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनमध्ये 340 व्या कलमामध्ये तरतूद करण्यात आली आहे. जय भारत जय संविधान. *******
आज आंबेडकर वाद राहिला नाही.सर्व आंबेडकरवादी आतंकवाद्यी समर्थक आहेत. त्यामुळे या लोकात आंबेडकरवाद राहिला नाही. या महापुरूषाचा आजचे तथाकथित आंबेडकरी लोकं पराभव करत आहेत.या लोकांपासून मी सावधान राहीन.आणि इतरांना सावधान करीन जय श्रीराम.जय भिम,जय मल्हार
ह्या देशातल्या राजकारणात विधवता चालत नाही,जात चालते आणि मग एखादा गरीब जातीचा माणूस राजकारणात असेल तर त्याला सतेच्या आणि जातीच्या प्रशासनातील लोकांचं सहकार्य घेऊन संपविले जाते, हे पण तुमच्या सारख्या अभ्यासु लोकांना माहीतच आहे, ह्या देषात मागास जातीने हजारो वर्ष यातना भोगल्या आहेत,अपंगाला ही मदत झाली पाहिजे,पण जातीचा तिटकारा न होता
Jay bhim namobudhay very good information on this right works best for your freedom fighter and the like it speech for the best talk to you true world of the proud of you jaybhim namobudhay nice information
आपन ओबीसी उत्थाना साठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन केले,पण ओबीसी ना जो पर्यंत धार्मिक गुलाम गिरी च्या बाहेर काढत नाही तो पर्यंत संशय आहे।पुन्हा मंडलच कमंडल नाकारता येऊ शकत नाही
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
Mananiy Hari Narake Sir you are Great and respected person as human being Salute to you Sir 🙏 details you are explaining the problem of Reservation of OBC's & Reserved community. Dhanyawad Saheb 🙏👍🌹 Superb Speach. JAIBHIM 🙏
Thank you very much for your detailed information and clear cut analysis regarding reservation .....why and how it was kept pending so long may be due to their vested political and social interests.... I feel very grateful to you shri Hari Narake ji for your vast knowledge and experience on OBC reservation and enlightening speech.... With my grateful thanks.....
Though I am from open category and from Maratha Community I am agreeable to the points raised by respected Hari Narke hence I request all OBC people not to trust BJP and those who are in the rolls of BJP should resign forthwith and go on the path of Hari Narke.
Hariji , your intellectual awareness contribution is playing important role to establish Social justice , which is mandatory requirement to develop democracy.... human rights and dignity awareness mission is outstanding campaign, which should spread in all sections of society... UNITE BAHUJAN'S (SC, ST, OBC=90%) to get social freedom from MANUVADI RSS CULTURAL FASCISM (3.5%)... Jay Bahujan , Jay Democracy... Save Bahujan's, to save Democracy ...
Very important & imperative for Bahujan to get United baring castes barriers and become the power game changers that will emancipate the Bahujan from plight.
मा नरके साहेब नमस्कार आपण फार सुंदर उत्तम प्रकारे मांडणी करून जनतेलाOBC s c sT आहे फार महत्वाचे मार्गदर्शन केले आहे त्यांचे सवर्ण आर्य व इतर सर्व मागास वर्ग अंतर शिक्षणा पासुन वंचित ठेवले नोकरी रिझर्व्ह नाही हालाकीची परिस्थिती सर्व नोकरी आर्य ब्राम्हण आर्य वशय क्षत्रीय वैश्य जैन अल्पसंख्याक दर्जा विकास झाला आहे त्यांच्या कंपन्या आहेत सर छान माहीती सांगितले आहे धन्यवाद जय फुले शाहु आंबेडकर पवार साहेब
धन्यवाद हरी नरके सर.आपण फार अभ्यास पूर्ण, पुरावे, दाखले देऊन ओबीसी,भटके, विमुक्तांच्या समाजासाठी कार्य करीत आहात.
आपण पुन्हा पुन्हा येत राहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे.आपल्यासारखी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन हे आमचे भाग्य आहे.
हरी नरके साहेब, तुम्ही खरेच ओबीसी आरक्षण साठी तळमळीने सांगत आहात.तरी सर्व. भारत भर प्रबोधन करावे हीच विनंती.धन्यवाद.
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका
जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
नरके साहेब आपला ऋणी राहील ओबीसी समाज आपल्या ज्ञानाला सर्व श्रेष्ठ वेक्तीमत्वला सलाम साहेब
मा. नरके साहेब,मा. आयोजक मी शांत वातावरणात,प्रत्येक शब्दाचे ,वाक्यांचे अर्थ समजून आपले भाषण लेक्चर म्हणू एकले अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केलेत .पण समाज जागा कधी होणार हा खरा प्रश्न आहे .🙏🙏🙏
Q¹
साहित्यिक मा. हरी नरके सर यांचे भाषण फारच उपयुक्त व मार्मिक आहे. हे भाषण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात झाले पाहिजे. अश्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनी OBC चे नेतृत्व देशपातळीवर केले पाहिजे.🙏🙏
ruclips.net/video/Ww8_w4UstEY/видео.html
Prof.Hari Narke sir very very brilliant jai bhim jai mulnivasi👍👍💐💐
अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन! बहुजनांच्या उत्थानासाठी पोटतिडकीने, कडकडीने नरके, साहेबानी मांडलेले विचार बहुजनांनी ऐकले पाहिजे,आणि जनजागृती झाली पाहिजे, तरच काही उपदेश केल्याचा नरके साहेबांना, समाधान होईल.
अतिशय पाेटतिकडीन केलल भाषन
प्रा. नरके सर,स. न.. आपले अभ्यासपूर्ण, मुद्देसूद भाषण ऐकून आतातरी बहुजन समाज झोपेतून जागा होईल आणि कसायला कैवारी समजणार नाही.
हरी नरके सर सगळं खरं खरं बाेलले,
भारी मानुस आहे, तुमच्या वर खरं प्रेम करताे ,
हाकं दया लढायला कधी हि तयार,
जय,भिम
धन्यवाद !बहूजनांच्या उद्धारासाठी असलेल्या तळमळीकरिता शतशः सलाम.
धन्यवाद,बहुजनाछ्या उधरासाथि असलेल्या तल्मलिकरिता शतशः सलाम.
अतिशय उत्कृष्ठ माहिती दिली आहे
सर अत्यंत सुंदर लेक्चर बहुजनांच्या डोक्यात शिरेल तेव्हाच यांचा उपयोग होईल धन्यवाद साहेब
ruclips.net/video/mas1ZZHwQeg/видео.html
खूप छान मार्गदर्शन..... गुरुजी.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहात. आपले खूप आभार.
आपली समाजासाठी तळमळ, त्याकरता चा अभ्यास Great 🙏🙏
Very good information sir 👍
राष्ट्रपिता क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय
निद्रिस्त बहुजनांना जागे करणारे ,अभ्यासपूर्ण ,सत्य परिस्थिती सांगणारे,मारमिक व रोखठोक तळमळीने विचार मांडल्याबदल नरके साहेब आपणाला त्रिवार मानाचा मुजरा.
Sir ...you speak really well .... Change will happen .....slow but it is inevitable ....
Good Speech हरी नरके साहेब.
अतिशय अभ्यासू आणि मुद्देसूद भाषण नरके सर आपले मनापासून आभार
ग्रेट सर अपणा सारखे विद्वान आहेत म्हणून माहिती कळते
धन्यवाद सर
मा. नरके साहेब आपले प्रबोधन समाजाला प्रेरणादायी आहे..
फारच सत्य, ज्वलंत व अजरामर, श्रोत्यांना भेदणार अशी, विचार व बदलाव करणारी माहिती दिली याबद्दल फार फार धन्यवाद, चरण स्पर्श हरी नरके सर🙏🙏🙏🙏🙏
नरके साहेब, ब्राह्मण मुक्त भारत पाहिजे, तरच भारतातील बहुजन समाज सुखासमाधानाने आणि आनंदाने जीवन जगू शकेल .जय शिवाजी,जय जिजाऊ
आम्ही पण हेच मागत आहेत. अमहला एक स्टेट द्या. आमी अमाच बाघुन घेतो. 😂😂😂
तुला जी स्कॉलरशिप भेटते ना फूकट ची ती माझ्या टैक्स मधून भेटते. मी महीना १.२ लाख टैक्स भरतो.
तुझ्या कोणत्याच नेता किंवा असले मूर्ख लोकाना टैक्स डेटेल्स द्या म्हना. सत्य बाहेर येईल. कसे फूकटे आहेत ते. 😂😂😂
शिंदे-फड़नवीस किंवा पवार पण पैसे हागत नाहित. 😂😂😂
I support this great view.
आरक्षणाच्या नावाखाली सर्वच नेते कर्यकरते
आपल्या राजकीय स्व हीतासाठी उपयोग करून घेतात
कारन आता पर्यंन्त कुठला समाज आरक्षणा मुले सुखी व खुप पुढे आहे,
उत्कृष्ठ व्यक्तिमत्व हरिभाऊ नरके
आता जगनाना झाली पाहिजे 2024🙏
मा. हरीजी नरके सर खुप छान आरंक्षण राजकारण इ. सखोल माहिती दिली सर मागासवर्गीय समाजाबदल तळमळ आहे पांढरपेशी लोक स्वार्थासाठी किती खोटेबोलतात ही सर्व सखोल माहीती माडली सर धन्यवाद जय भिंम जय भारत.
🙏🙏🙏खूप खूप खूप उपयुक्त माहिती खूपच मस्त आहे, परंतु झोपी गेलेला आळसी मुर्ख समाज आजही सुस्त आहे
आदरणीय हरी नरकेजी आपण खूप छान मुद्दे मांडतात 🙏🏻जय भीम 💙
आदरनिय नरके सर आपण अगदी सत्य सहजपणे समजतील असे मौल्यवान मार्गदर्शन केले आपली ओबीसी संबंधी तळमळ आहे .सत्य हे चिरकाल टिकणारे आहे .आपल्या सारखे उत्कृष्ठ प्रबोधनकार जनजागृती करीत आहात हिच आमची सर्वसाधारण लोकांची हिंमत आहे .जग हे सत्यवादी आणि कर्तव्यनिष्ठावान अशा चांगल्या व्यक्तींमुळेच टिकून आहे .एक ना एक दिवस सत्याचा विजय होईलच कारण परिवर्तन हा सृष्टिचा नियम आहे अशीआपण आशा करुया.जय ज्योती जय ओबीसी,जय महाराष्ट्र,जय हिंद💐👌धन्यवाद सर
अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय प्रोफेसर हरी नरके सर आपणास मानाचा मुजरा करून जय ओबीसी जय भीम जय भारत
हरी नरके। साहेब खुप छान अभ्यास पुर्ण मांडणीकेली आहे याच्या मुले OBC समाजाचा खुप फायदा होणार आहे
अभ्यास करून मांडले आहे लोकांनी समजून घेऊन कार्यक्रम आखणी केली पाहिजे
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका
जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
हरी नरके साहेब. एकदम अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे त्यामुळे ओबीसी मुलांना खुप फायदा होईल.
खरच आम्ही खुप मागे ़आहोत.
.तुमीजेमदे.माडलेत.तेयोगे.आहेत.तूमची.ओबीसी.लोकानीकाळजि.घेने.गरजेचे.आहे.धनेवादसत्तेबोलात.ते.दूडपि.बोलूनबोलबचननेतेलाहे.जासतटोचनार
काही फायदा होणार नाही OBC मधील जवळ जवळ सगळ्या सवलती माळ्यांनी लाटल्या या सुतारांच्या,लोहारांच्या,तेल्यांच्या तक्रारींवर नरकेंना लावा बोलायला...
Very nice speech sir
सत्य समोर आणले, याची झोपलेल्या समाजाला गरज आहे, समाजातील मागास प्रवर्गातील लोकांना हककाची जाणीव करून देणे गरजएचेआहे
Your great Sir 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
छान .खूपच वैचारिक .
खूप छान माहीती. आतातरी ओबीसी समाजाने आपल्याला कोन फसवतय हे ओळखायला हव.
P
Qq
हम obc पहिले हिंदू है बादमे obc तुम्हारा ऐसा है पती पत्नी को सुध नही शेजर्निको निंद नही हम obc पहिले देव ,देश धर्म बादमे obc
कहा राज्याभोज् obc और कहा गंगू तेली तुम्हारि छाव् भी गिरने
नही देता obc .तुम जो सोचते उसाका उलट सोचते obc ,तुम हिंदू धर्म से obc को तोडना चाहते ,मगर असली बात ये है कि हिंदुत्व कि गरज ज्यादा obc को है कैसे बाताउ obc छोटे छोटे जाती समूह बे बटा हुवा है
तो हम obc खुदको असुरक्षित समजते है और हम सब obc को हिंदू हि ऐसा शब्द है जो हम obc को एक सूत्र मे बांधता है
इसीलिये obc को सबसे ज्यादा हिंदुत्व कि जरुरत है
कोणीही फसवत नाही.....आरक्षणाला धर्मापेक्षा कोणताही ओबीसी किंमत देत नाही...
@@nageshjoshi2042 obc representation chya virodh koni kele.
@@prathameshwankhade1458 तू फक्त एससी एसटी ओबीसी असा जप करत बस...दुसरे काही विचार नकोतच...ओबीसी मात्र धर्म सर्वोपरि मानतात...आरक्षणाला धर्मापुढे फारशी किंमत देत नाहीत.....वरची तिळवे साहेबांची कमेट डोळे ऊघडून वाच..एवढी त्यांची काळजी आहे तर तुझे रिजर्वेशन कमी करून देऊया का ओबीसीना.?..आहे का तयारी??पोकळ वल्गना व ओबीसीचे नकली बेगडी प्रेम दाखवू नको...जर त्याच्याविषयी प्रेम असेत तर तुझे आरक्षण कमी करून दे त्याना
Very nice explained..
फार समर्पक विश्र्लेषण. हार्दिक आभार.
माननिय हरीभाऊ नरके साहेब खुप छान मार्गदर्शन आणि विश्लेषण करतात. 🙏👏🏻👏🏻
😮😮😮😮pp😮p
अगदी बरोबर आहे तुमचे सर...... खुप खुप धन्यवाद
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेच ऊपरे व सधीं साधू लोकच सत्ताधारी झाले बहुजन समाजातील विविध ठिकाणी प्रयत्न पूर्वी करून सत्ता प्रस्थापित होऊच दिले नाहीत हेच सत्य परिस्थिती आहे असे वाटते
फारच सुंदर माहिती.
प्रा.नरके सरांचा युक्तिवाद कोणीही खोडुन काढू शकत नाही.सुर्यासारखं तेजस्वी सत्य सरांनी मांडलं आहे.आशा अाहे कि ओबीसी बांधव न्याय,हक्कांसाठीचा लढा जोराने, जोमाने लढतील. जय भीम.जय ज्योती।
तुमच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतो ते सूर्यासारखे सत्य...खरतर जातीय आरक्षण ही या देशाला लागलेली कीड आहे......एकीकडे जातीविरूद्ध शिमगा करायचा...ब्राह्मणांची निंदा करायची...दुसरीकडे जातीय आरक्षण पाहीजै...त्याची वकीली करायची....आरक्षणात कोणताही सामाजिक न्याय नसून फक्त ईतर जातीतील हुषार मुलांचा न्याय्य हक्क हिसकावून घेणे यापेक्षा काहीही नाही.....त्यामुळे हुषार मुले देश सोडून परदेशात स्थायिक होत आहेत..मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होत आहे...आपल्या देशाची हुशारी दुसर्या देशाना ऊपयोगी पडते....हे सर्व अनर्थकारी आहे....चला ब्राह्मण वा मराठा श्रेष्ठ नाहीत असे मान्य करूया...मग आरक्षण बंद करून आरक्षणवाल्यानी ओपन कोम्पिटिशनमध्ये यावे.....कोणीही वरीष्ठ नाहीत कनिष्ठ नाहीत सर्व समान मग ठराविक लोकाना मागास समजून आरक्षण का व कशासाठी द्यायचे??खरतर कमी प्रमाणात जास्तितजास्त.20/25टक्के आर्थिक आधारावर आरक्षण पाहीजे....कोणत्याही जातीतील व्यक्तीना..त्यातच खर्या गरजूना आरक्षण मिळेल...देशाची मानसिकता आम्ही सर्व एक होणे गरजेचे आहे...यात आरक्षण अडथळा आहे....आज तालिबानच्या बंदुकांच्या व दहशतवादाच्या रूपाने अहमदशहा अब्दाली परत जिवंत झाला आहे....हिंदू व भारतीय म्हणून एक रहाल तरच वाचाल आरक्षण आरक्षण म्हणून विभाजित व्हाल तर पुढे अनर्थ आहे....तालिबानी राक्षस जागा झाला आहे....त्याना फक्त रक्ताची भाषा समजते ना स्त्रिदाक्षिण्य...ना सभ्यता ना दया ..ना संयम....लोकहो एक व्हा....आरक्षण सर्वस्व नव्हे देश सर्वोपरि... एक बनो नेक बनो....फाळणीच्यावेळी जीनाच्या मुस्लीम लीगच्या गुंडानी जातीवर नाही तर कुंकू पाहून स्त्रियावर अत्याचार केले....व धर्म पाहून मारले पुरूषाना.....फुटीर सल्ले देणार्यांचे ऐकू नका...मनुस्मृती खरोखर आज कोण पाळतो...सर्वानी स्वतः निरीक्षण करावे....व्यवहारात कोण कोणत्या जातीचा हे कोण बघतोय का???आजच्या काळात मनुस्मृतीचे मुद्दाम दाखले देण्यात काहीही मतलब नाही.....जातीवर लोकानि एवढा विचार केला असता तर ..सर्वजातीय संतांचे वांडमय नामदेवगाथा...तुकारामगाथा...जनाबाई...शिरोधार्य मानल्या नसत्या.....चार टक्के लोकानी चव्वेचाळीस टक्के जागा आरक्षण म्हणून घेतल्यात का ओपनमधे घेतल्या हे सांगतच नाहीत....ते सांगणे यांच्या सोईचे नाही
@@nageshjoshi2042 भाऊ बरोबर बोललात आपण।
@@kavitavandre2453 धन्यवाद ताई...आरक्षणामुळे हुषार मुले..त्यांच्यापेक्षा फारच कमी मेरीटच्या मुलांपेक्षा मागे पडतात...याविरूद्ध एकजुटीने आवाज ऊठवलाच पाहीजे...नाहीतर पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही🙏
@@nageshjoshi2042 खरे आहे तुमचे बोलणे।पण आपण कोणत्या माध्यमातून आआपला आवाज उठवु शकतो ते मला कळत नाही कारण यु टुब वर बौध्द लोकांच्या आपल्या विरोधातील कमेंट्स वाचुन खुप वाईट वाटत कि आपण या वर काहीच करू शकत नाही का? गेल्या वर्षी च आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा ला या लोकांनी किती घाणेरड्या शिव्या दिल्या। तेंव्हा या लोकांना काहिच शिक्षा झाली नाही। कधि कधि मन खुप सुन्न होते विचार करून। यातुन काहीतरी मार्ग काढला पाहिजे।
@@kavitavandre2453 ताई गणपतीचा सत्य ईतिहास .या नावाने.म्हणून वाटेल ते बोलून जागृती न्यूज चैनेलने गणपतीविषयी वाटेल ती विधाने केली होती..मी या लोकांच्या शिव्या खाऊनही जोरदार प्रतिवाद करून खोडसाळपणा मोडून काढला...कधीतरी यू ट्यूबला जागृती न्यूजचा..गणपतीचा सत्य ईतिहास या नावाचा व्हिडिओ काढून पहा...आपण शक्य तेवढे जास्तीतजास्त प्रयत्न करून या हिंदूविरोधी लोकांचे डोके ठिकाणावर आणणे गरजेचे आहे..टाईप करायला सुरूवात केली की देव नक्की सुचवितो काय लिहायच ते..नक्की🙏
सर, धन्यवाद,अभ्यास पूर्ण भाषण . तरी पूर्ण कोटा जो आरक्षित जागा सर्व च भरले जात नाही. शासन निर्णय अमलात आणली जात नाही.
सुंदर विश्लेषण 👍🙏
ओ बी सी मधील भाजप/rss अंधभक्तांनी डोळे उघडणे ही काळाची गरज.
right bro
Shri Narake saheb na coti coti namaskar bhujan. Samajasahi kam mul ghatanecha mudda far molache mahiti dili dhanyawad sar
आपले आमदार, खासदार पेटून उठत नाही ...जय संविधान ...
Karan te bramhanaanche mansik gulaam aahet
तुमचे २२ फतवे वाल्या नकली बौध्दा चे आमदार ,खासदार नाहीत सगळे sc हिंदू आहेत
म्हणून तुम्ही जलता
@@obc1943 चुकीची माहिती आहे, महाराष्ट्र मधील काही दलित खासदार सोडले तर बाकी सगळ्या देशातील दलित खासदाराला जाणीव आहे की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकरामुळे आहेत ते। खोट वाटलं तर कुठलेही संसदेतील भाषण काढून बघा। बहुजन समाज पार्टी चे 10 खासदार आहेत लोकसभेत।
नरके साहेब खरी माहीती दिली . धन्यवाद जयभीम
खर म्हणजे ओबीसी समाज , खूप मोठा आहे,त्यांनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट करून , त्यांचे हक्क अधिकार घेतले पाहिजे,त्यासाठी, वाचन चिंतन करून विवेक वादी व्हा जय शिवराय जय भीम
obj barechse rss made aahet tyamule tyana fact samjat nahi kay karnar
आरे.obc एकच आहेत म्हणून तर मोदी pm झाले तुमचं कुत्रा पण नाही सत्तेत काही रामदास सारखे आमच्या आधारावर आहेत
ओबीसी समाज हा हिंदु म्हणून जगणारा समाज आहे.म्हणून हिंदु म्हणून जगणा-यांनी सुद्धा ऐकत्र राहण्याची आवश्यकता आहे.इतर धर्म ऐकत्रीत राहतील तर हिंदुनीसुद्धा ऐकत्रीत राहिले पाहिजे.आजकाल,मुसलमान,SC, हे ओबीसीची जास्तच काळजी करून राहिले.ही राजकीय फसवेगिरी आहे.
@@lilaramluche4187 lilaramji correct sir
@@lilaramluche4187 Br zhala tumch Jaatigat Janganana Cancel Keli😂😂😂😂😂 Ghya atta Reservation
अतिशय सुरेख मार्गदर्शन महत्वाची माहिती दिली सुरेख
हरी नरके सर आपण आपल्या ओ बी सी बांधवांना घेऊन १.धर्मांतर करा , (२).50%ओ बी सी आमदार. खासदार. निवूडन आना.(३)सर्व पक्षाला सांगा तुम्ही सूद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या...एवढीच मेहरबानी कर✍️💯💯💯💯
हे नरके साहेब कधिच लोकांना घेऊन धर्मांतरन करनार का?
करनार नाहीत फक्त बौद्धाचा उपयोग करून घेनार..
😂😂😂
त्यांना धर्मांतर का करायला लावता? अगोदर जे धर्मांतरित आहे त्यांना बुद्धांच्या विचारांनी वागायला लावा.
Jam Comedy 😂😂😂😂
मुसलमधर्म घेता का ?
नमस्कार, नरके साहेब आपण छान मार्गदर्शन केले
Very nicely explained Hari Narke Sir ! Everybody should listen this Speech !
आपल्या अतिशय बुध्दीमान आणी तपस्वी, संपूर्ण जिवन तपश्चर्या आणी साधना करून बहुमोल ज्ञानाचा ठेवा आपल्या भविष्यातील मानव समाजाला करून ठेवला,
अशी मौल्यवान ज्ञानसंपदा,जगाच्या कल्याणासाठी करून ठेवली आहे,
आज आपण त्या ज्ञानभांडाराचा ऊपयोग करण्यासाठी आजही असमर्थ ठरत आहे,
आणी एव्हढे असूनही आपण नवनवीन विचार, आचारसंहिता, ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहोत,
तर आज जनतेने ईतीहासातील आपल्या पुर्णज्ञानी ॠषीमूनींचे ज्ञानमार्ग आत्मसात करायला हवे की आता अनेक विचारवंत अनेक दिशांना आपापले विचार मांडत आहे,
तेव्हा सगळीकडे गोंधळाची परीस्थिती तयार होऊ शकते,
आपल्या पुर्वजांचा ज्ञानाचा ठेवा फार फार बहुमूल्य आहे ●
अभ्यासू व्यक्तिमत्व ❤️🙏
खूप छान हृदयस्पर्शी विवेचन 👍
Very Nice Work
Right direction for OBC...NUF India
👍👍👍 जय बुद्ध 👌।जय भिम👏 ।जय जिजाऊ।👏 जय शिवराय ।👋जय सविधान। 👌👌👌
JAY SHIV BHIM
Welcomeand best wishes for and you have given all evidents for this matter put correct opinion in front all of us and best wishes
सर खूप सोप्या पद्धतीने आरक्षण समजावून सांगितले आहे.👌👌
Ok y
OBC च्या कल्याणाचे विचार भारतातल्या झोपडीझोपडी पर्यंत पोहचले पाहिजे. इतके स्पष्ट, तर्कशुद्ध आणि पारदर्शीय विचार OBC च्या मनामनात रूजतील इतकी उत्कृष्ट मांडणी आहे.धन्यवाद.
Thanks sir for reality with cool mind hari narke sir is great ĺeader of obc class we proud of them
The great Prof. Hari Narake Sir
मा. नरके साहेब फार मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व ओ. बी. सी. व सर्वांनी मिळून यचे अनुकरण करावे. जय भारत जय संविधान. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनमध्ये 340 व्या कलमामध्ये तरतूद करण्यात आली आहे. जय भारत जय संविधान. *******
Murlidhar Sadashiv Khatkale is a residual
आपल्यासारख्यी तज्ञ मंडळी राजकारणा महत्त्वाच्या जागेवर आली पाहिजेत.
आडम्बर और पाखंड मुक्त भारत की संकल्पना साकार करने के लिए एकजुट हों।
नमो बुद्धाय, जय भीम।
आज आंबेडकर वाद राहिला नाही.सर्व आंबेडकरवादी आतंकवाद्यी समर्थक आहेत. त्यामुळे या लोकात आंबेडकरवाद राहिला नाही. या महापुरूषाचा आजचे तथाकथित आंबेडकरी लोकं पराभव करत आहेत.या लोकांपासून मी सावधान राहीन.आणि इतरांना सावधान करीन जय श्रीराम.जय भिम,जय मल्हार
जय श्रीराम..जय श्रीकृष्ण..हर हर महादेव
@@lilaramluche4187 कम्यूनिस्टांच्या नादी लागून हे सारे बुद्ध झालेले आंबेडकर वादी, आता हिंदू द्वेष करत आहेत .
JaiyshriramSamanNagarikayadaAna
@@AA-wq1vp हे कसले आंबेडकरवादी??
अपंग गरीब मागास विधवा अनाथ यांना आरक्षण हव जातीला नाही
शिक्षण सर्वांना मोफत करा
ह्या देशातल्या राजकारणात विधवता चालत नाही,जात चालते आणि मग एखादा गरीब जातीचा माणूस राजकारणात असेल तर त्याला सतेच्या आणि जातीच्या प्रशासनातील लोकांचं सहकार्य घेऊन संपविले जाते, हे पण तुमच्या सारख्या अभ्यासु लोकांना माहीतच आहे, ह्या देषात मागास जातीने हजारो वर्ष यातना भोगल्या आहेत,अपंगाला ही मदत झाली पाहिजे,पण जातीचा तिटकारा न होता
right
खुप छान माहिती सर जी
डोक्यात प्रकाश पडणारे भाषण आहे
अभ्यासू आणि दांडगा व्यासंग . Salute
देवेद्रभाऊनाही.बावूआहे
@@bt-yx9tv यांच्यापेक्षा नक्कीच हुषार आहेत
@@nageshjoshi2042 1qrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
@@narsingj.1426 ?????????????????????????😁😁
खूप अभ्यास पूरण भाषण गरज आहे संघर्ष करण्या ची
आपल्या धर्म, जातीमधील बांधव, भगिनींमधे समन्वय, समंजस, एकमेकांना सहानुभूतीने सहाय्य करण्याची भावना जोपासायला हवी!
Jay bhim namobudhay very good information on this right works best for your freedom fighter and the like it speech for the best talk to you true world of the proud of you jaybhim namobudhay nice information
जय ज्योती जय ओ बि सी❤️🙏
खरोखरच महाराष्ट्र अशा बुद्धीमान माणसांना मुकला हरी नरके साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
यात अयोग्य काय आहे? हीच काळाची गरज आहे. काही गोष्टी सोयीप्रमाणे होत नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला आहे असे वाटते.
धन्यवाद नरके साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय भारत जय मल्हार
आपन ओबीसी उत्थाना साठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन केले,पण ओबीसी ना जो पर्यंत धार्मिक गुलाम गिरी च्या बाहेर काढत नाही तो पर्यंत संशय आहे।पुन्हा मंडलच कमंडल नाकारता येऊ शकत नाही
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका
जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
@@obc1943 👍👍👌👌
आपले विचार उत्तम आहेत
Mananiy Hari Narake Sir you are Great and respected person as human being Salute to you Sir 🙏 details you are explaining the problem of Reservation of OBC's & Reserved community. Dhanyawad Saheb 🙏👍🌹 Superb Speach. JAIBHIM 🙏
प्रा.हरी नरके यांची जय हो.
Thank you very much for your detailed information and clear cut analysis regarding reservation .....why and how it was kept pending so long may be due to their vested political and social interests....
I feel very grateful to you shri Hari Narake ji for your vast knowledge and experience on OBC reservation and enlightening speech....
With my grateful thanks.....
सर खुप छान पध्दती समज़ुन सांगतले त्या बदल धनेवायाद 🙏💙नमस्कार व जय भिम 🙏💙👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💯💯
Sir khusavistar mahiti dili
हरी नरके साहब नमस्कार, आप की जानकारी हिंदी में प्रकाशित कराये जिससे हिंदी वाले लोगों को जागरूक करने सहायक हो सके
Bahot badhi sir
P09
Oo
@@gautamkamble3601 x
तुमचं.नुकसा.नाही.खोटेबोलुन.ंओबिसीची.नूकसान.करनारा.मुख्यमत्री.देवेद्र
Very nice and study full analysis about obc reservation
Though I am from open category and from Maratha Community I am agreeable to the points raised by respected Hari Narke hence I request all OBC people not to trust BJP and those who are in the rolls of BJP should resign forthwith and go on the path of Hari Narke.
Sir apan mahtvachi mahiti dilys baddal dhanyawad Jay Sanvidhan
आपले भाषण ऐकले . आपले भाषण ऐकून फारच आनंद झाला.आरक्षणाबाबत आपला अभ्यास फारच लांडगा आहे.
फसणवीस ची बीन पाण्यांनी केली.
देवेन्द्र फडणवीस किती नीच राजकारण करत होते ??
वाईट अवस्था. RSS ची सुरू. 2021...
नरके साहेब एकदम खर बोलत आहात अस वाटत सर्वांना समजलं पाहिजे
सर खूप छान प्रबोधन। पण हे सर्व वोबिसी ना समजले पाहिजे आणि आपले कोण शत्रू कोण हे लक्षात आले पाहिजे।
जय सविधान जय भिम जय शिवराय ।
Hariji , your intellectual awareness contribution is playing important role to establish Social justice , which is mandatory requirement to develop democracy.... human rights and dignity awareness mission is outstanding campaign, which should spread in all sections of society... UNITE BAHUJAN'S (SC, ST, OBC=90%) to get social freedom from MANUVADI RSS CULTURAL FASCISM (3.5%)... Jay Bahujan , Jay Democracy... Save Bahujan's, to save Democracy ...
On
Very important & imperative for Bahujan to get United baring castes barriers and become the power game changers that will emancipate the Bahujan from plight.
भारतीय संविधानाची ईमानदारी ने अंमलबजावणी झाली पाहिजे. या साठी वंचित बहुजन आघाडी ला सत्ताधारी बनवुया, आपल्या समस्या आपणच सोडवुया.
सुरुवातीला थोर महात्म्यांची नावे घेतात आणि नंतर आपल्या कमाईचा स्त्रोत्र निर्माण करण्याच्या मार्गाला लागतात.🙏
878u
आपण नक्कीच ओ बी सी नसणार.
प्राचार्य हरी नरके सरांनी ओबीसी समाजासाठी खूप सुंदर प्रबोधन केले आता तरी सगळं ओबीसी समाजाने जागृत भारतात एकच लक्ष पाहिजे ब्राह्मण मुक्त भारत
I agree with your poinion
Motha shadyantra aapan ughdla tari sarvo OBC samaja tafe aapla abhinandan Thank you sir
Best explanation.Thank you sir.Jaihim Jai shivrai
Jay shiv bhim