डॉ. आंबेडकर आणि म.गांधी यांचे विचार RSS ला चैलेंज देतील का? Dr, Vishwambhar Choudhari व्याख्यान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • डॉ. बाळासाहेब सरोदे स्मृती ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम :: सर्वोदय आश्रम, नागपुर
    सर्वात्मिका सर्वोदया" या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन

Комментарии • 386

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 Год назад +23

    अतिशय छान आणि अभ्यासू मांडणी आपण केलीत. आपल्याला ऐकणं हे नेहमीच अभ्यासपूर्ण असते. आपण बोलत रहा आम्ही ऐकत राहू. हल्ली आपल्या सारखे लोक कमी उरलेत. ईश्वर आपल्याला निरोगी आरोग्य आणि दिर्घ आयुष्य देवो. आपल्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे. आपले खूप खूप धन्यवाद सर

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 Год назад +23

    Dr Choudhary साहेब, आम्ही आंबेडकर वादी, देशा साठी तळहातावर जीव घेवून लढणाऱ्या कुळातील दलीत शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही जोपासण्यासाठी प्राण पणाला लावू
    जय भीम, जय लहूजी

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад +1

      गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
      तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सतत विर सावरकर यांना भेटून पैशाची मदत करायचे.

    • @swapnil9598
      @swapnil9598 Год назад +1

      @@nishamanjrekar4623 what's app University

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 месяцев назад

      Ho,kharch lihlay, mi vaachaly,aata, journalism cha course karte,so,aata aal vachanat ​@@nishamanjrekar4623

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Год назад +12

    'महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा समन्वय साधूनच निकोप लोकशाही सशक्त होवू शकते' हा विचार मांडल्या बद्दल सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील नेते विश्वंभरजी चौधरी यांचे कोटी कोटी शिवाभिनंदन.

  • @ashokahire1960
    @ashokahire1960 Год назад +32

    खूपच छान भाषण मला मी नेहमीच डॉक्टर चौधरी सरांशी भाषणे आवडतात कारण ते सत्याला धरून असतात

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 Год назад +28

    मी सरांची भाषणे यू ट्यूब वर एकत असतो खरच अतिशय अभ्यासपूर्ण भाषण असते.आणि म्हणूनच मी एकत असतो.
    जर असेच लोक समाजात असतील भारत धर्म निरपेक्ष होईल

    • @dadasojagdale7257
      @dadasojagdale7257 Год назад +2

      100% सर बोलले आहेत त्याचे सर्व जनतेने अनुकरण केले पाहिजे 🙏🙏

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад +1

      गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.

    • @ManojUrade
      @ManojUrade Месяц назад +1

      ​@@dadasojagdale7257to be the 😊same to the 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 of😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p

    • @ManojUrade
      @ManojUrade Месяц назад +1

      ​@@nishamanjrekar4623

  • @b.k.6202
    @b.k.6202 Год назад +26

    खुप सुंदर विचार मांडले आहेत सर आपण. सुंदर आणि निकोप लोकशाही कशी असावी याचा विचार करण्याची सध्या खुप गरज आहे. भारतीय लोकशाही ही धर्म निरपेक्षच आहे हे गाढवालाही समजेल इतक्या सहज सुंदर पध्दतीने घटनेचा दाखला देऊन आपण पटवून दिले. ज्या कुणाची सद्सदविवेक बुध्दी जागृत आहे तो हे मान्य केल्याशिवाय राहूच शकत नाही की सध्याचं केंद्रीय सरकार हे अत्यंत नीच, नालायक आणि विकृत लोकांच्या हातात आहे. जगामध्ये टेकड्या आहेत, डोंगर आहेत, छोटे व महाकाय पर्वत देखील आहेत, नाले आहेत झरे आहेत छोट्या व दुरदुर वहात जाणा-या नदयाही आहेत, छोटे व महाकाय असे मरुस्थल ही आहेत, वने आणि मोठमोठी जंगले ही आहेत पण या सर्वांपासून देश बनत नाही यापासून केवळ प्रदेश बनतो देश बनतो हा लोकांपासून त्यांच्या बोलण्यातून, बोलल्या जाणाऱ्या भाषेतून, परिधान केलेल्या कपड्यातून पेहरावावरून, त्यांच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीतून देश बनत असतो. कुणी जर धार्मिक विद्रोहामधून जर ही सुंदरता संपवू पहात असेल तर हा त्यांचा विकृत मुर्खपणा आहे. कारण ही विविधता अशा विकृत विचांराना व असा विकृत विचार पसरविणाऱ्यांना ह्याचं मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.

    • @manojtambe5400
      @manojtambe5400 Год назад

      Ekdam barobar ahe apale .mhanan .lokshahi hi je desh calvat ahet te yogya asatil tar desh Pragati Karel nahitar ayogya lokancya hatat satta asel tar te tya sanvidhanaca lokshahica satyanash Karun jatipatice rajkaran karanar va hukumshahi ananar Ani deshaca satyanash karanar he nakki.

    • @mangalawagh7951
      @mangalawagh7951 Год назад

      Strongly should've Act

    • @sharaddesai3303
      @sharaddesai3303 Год назад

      मस्त मांडणी

    • @vijayband7182
      @vijayband7182 Год назад

      वा !
      क्या बात है सर जी.

    • @vijayband7182
      @vijayband7182 Год назад

      बहुत खास सर जी.

  • @dhundirajkhedkar2623
    @dhundirajkhedkar2623 Год назад +55

    चौधरी सर आपला, अभ्यास,विश्लेसन अत्यंत सुंदर ,सलाम.

    • @chhayashringarpure9127
      @chhayashringarpure9127 Год назад

      Salute Dr Chaudhari Saheb 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌸🏵🌷🌷🌹🌹

  • @vidhysagarsonkambale4126
    @vidhysagarsonkambale4126 Год назад +9

    चौधरी सर बरेच दिवस व्याख्यानापासुन दुर गेले होते चला आज व्याख्यान ऐकण्यास मिळाले फार हर्ष झाला

  • @prakashshirbhate3980
    @prakashshirbhate3980 Год назад +10

    अतिशय सुंदर विश्लेषण आणि लोकशाही वादी विचार

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 Год назад +97

    अतिशय अलौकिक विचार. सर्व भारतीयांनी ह्या अनमोल विचारांचं मंथन करून वाटचाल करावी .हे देशहितासाठी मौल्यवान ठरेल. जय भीम जय शिवराय जय भारत

    • @gautampatil5028
      @gautampatil5028 Год назад

      Navya yugathi tevhda vichar mandanare aahet dhanyavad vicharanchi unchi aahech

    • @vinit1127
      @vinit1127 Год назад +3

      खूप सुंदर विचार मांडले, 👍👌💐💐

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад +2

      गांधी हत्या नंतर डॉ आंबेडकरजी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार मोठे काम केले आहे.

    • @ashishbagde273
      @ashishbagde273 Год назад +2

      @@nishamanjrekar4623 kontya pustakat lihil ahe

    • @jijakamble7071
      @jijakamble7071 Год назад

      👍

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 Год назад +3

    आजच्या प्राप्त परिस्थितीत आवश्यक ते विचार महत्वाचे ,
    आपली वकृत्वशैली उल्लेखनीयच
    पण
    कुठे तरी कुणालातरी आणि विशेषतः टार्गेटकरुन आपली प्रतिमा उज्वल करण्याच्या हव्यासात आपण
    ज्वलंत वास्तवापासून दुर जात आहोत हे तपासने गरजेचे .

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar Год назад +5

    चौधरी सर🙏🏻
    तुमचं व्याख्यान ऐकल्या नंतर अस वाटायला लागलं आहे की लोकशाही...च्या या लढ्याच नेतृत्व तुम्हीच कराव.... नेमक्या परिस्थिती वर अचूक शब्दात तुम्ही बोट ठेवलत
    खूप दिवसांनी इतक समृद्ध करणार व्याख्यान ऐकल👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @ashokbhalshankar4864
    @ashokbhalshankar4864 Год назад +4

    निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी
    आपले अभिनंदन!

  • @ashishwagh50
    @ashishwagh50 Год назад +9

    अतिशय स्पष्ट विश्लेषण केले आहे...जय भीम

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 Год назад +14

    उत्कृष्ट समतोल भाषण!

    • @sitaramsonje5118
      @sitaramsonje5118 Год назад +1

      भारताचा शाश्वत विकास झाला पाहिजे.

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 Год назад +2

    असे निर्भय भाषण करणारे vishwambhar चौधरी, जीवावर उदार होऊन नागपुर येथे RSS ,BJP च्या छाताडावर उभे राहून सत्य काय आहे ते बिनधास्त पणे
    सांगताहेत, त्यांना सत्य शोधक समाज अभिवादन करीत आहे. K.E.Haridas.

  • @deekshadongre6714
    @deekshadongre6714 Год назад +4

    👌👌👍👍🙏🙏👏👏सैल्यूट आहे श्री चौधरी साहेब । बाबा साहेब आणि गाँधी याँचे विचार । भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच का ? लोकतंत्र आज़ कुठे आहे ?। हिन्दुराष्ट्र मधे लोकांची स्त्रियाँची काय परिस्तिथि होइल आणि समाजाचया त्या लोकान वर पुनहा ती परिस्थिति येनार जी स्वातन्त्रच्या आधि होती ।
    बाबा साहेब नी राजघटना लिहली इतके लोक असुन फ़क़त बाबा साहेबाँचा नाव का ?
    सविस्तार पणे बोललात ।
    वाह ! खुपच छान

  • @rajendrapadvi4900
    @rajendrapadvi4900 Год назад +2

    छानच,विश्लेषण...वाढती कट्टर धार्मिकता देशासाठी घातक.धर्मनिरपेक्षता भारत टिकविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे.जय संविधान.... जय भारत....

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Год назад +1

    आजच्या नेत्यांनी खरोखरच हे विश्लेषण ऐकले पाहिजे.उध्याचा भारत घडविणारा आजचा तरूण विचार/मनन चिंतन न करता फक्त उज्ज्वल भविष्यासाची स्वप्ने पहात आहे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

  • @pdpatil1576
    @pdpatil1576 Год назад +15

    Excellent speech 👍👍👍

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 Год назад +1

    निर्भय बनो
    डॉ चौधरी सर यांच्या विचारांची आज देशाला
    खूप गरज आहे
    आम्ही लोक लोकशाहीच प्राण असेपर्यंत जातन
    करू करण तीच आमचा प्राण आहे
    जय भीम जय लहुजी

  • @dadasahebpuri2257
    @dadasahebpuri2257 11 месяцев назад +1

    चौधरी साहेब आपले विचार खुप चांगले आहेत एकदम कडक वाघासारखे आहेत

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 11 месяцев назад +1

    चौधरी साहेब एक ज्ञानाचा सागर आहे वास्तव्य विशद करणे हा त्यांचा हतकंटा आहे.सलाम तुम्हाला

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 Год назад +14

    Very nice speech 👍👍🤛

  • @govindmali5659
    @govindmali5659 Год назад +2

    तुमचा अभिनंदन सर वस्तुस्थिती खरी आहे आठवण करून दिल्यावर सगळे आठवतही तरीपण लोकांना जागे तर करावाच लागेल एक गेला तर दुसरे दहा आवाज तयार झाले पाहिजे त्यासाठीच काम करावे लागणार आहे

  • @satishtiwari5083
    @satishtiwari5083 Год назад +14

    चौधरी सर का लोकशाही पर भाषण बहुत ही बढिया है

  • @ramdasmadhiyalla4058
    @ramdasmadhiyalla4058 Год назад +15

    Mr. Chaudhary very educative and inspiring. Please speak on various platforms all over India. Must be translated into various indian and foreign languages. Hats off to you for your direct and bold talk. 👏

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Год назад +1

    देशा समोर व भावी पिढीचे जिवन कसे अंधकारमय झाले आहे.
    त्याचे अचुक जानीव समाजाला करुन दिली .
    त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
    समाजाचा व राजकारणाचा बारकाईने विचार करणारे आज दिसत नाही.
    हे दुर्दैवी आहे.

  • @ameyshirolkar5468
    @ameyshirolkar5468 Год назад +2

    .....यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नुपूर शर्माला समर्थन द्यायला पाहिजे होत, पण त्यावेळेस त्यांना जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं लोकशाहीपेक्षा, ठीक आहे काही चुकीचं नाही त्यात.......😊

  • @chhagankharat3533
    @chhagankharat3533 Год назад +6

    बहोत बढीया विचार सर जी,या विचारांची आज देशाला गरज आहे.

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 10 месяцев назад

    सन्माननीय विश्वभर चौधरी, सन्मानीय श्याम मानव याशारखे विचार समाजात, देशात, शाळेत, शिकवण्याची गरज आहे. जेव्हा शिकेल तेव्हा आमच्या स्वतंत्र सैनिकांविषयीं आदर होणार

  • @ashokmankar6444
    @ashokmankar6444 Год назад +2

    Khup changli mahiti Dili ahe

  • @pranjalgujrathi6659
    @pranjalgujrathi6659 Год назад +6

    सतत ऐकत राहावे असे व्याख्यान. लोकशाही बद्दल ज्यावेळी काही प्रश्न पडतील त्यावेळी हे व्याख्यान ऐकत जाईल

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 Год назад +7

    अतिशय छान,अभ्यासपुर्ण व्याख्यान.चौधरी सरांचे मनापासुन आभार!

  • @kiranrangari7076
    @kiranrangari7076 Год назад +32

    Very thought provoking powerful speech with today's reference. 🙏🙏🙏

    • @wamanshinde2397
      @wamanshinde2397 Год назад

      कांग्रेस RSS की मां है!

    • @wamanshinde2397
      @wamanshinde2397 Год назад

      मै नही मानता भारत आज़ाद देश है! भारत पहिले भी गुलाम था और आज भी है वास्तव इतिहास लोगो को पता नहीं है

    • @rajendrajagale5546
      @rajendrajagale5546 Год назад +1

      खुप सुंदर स्पश्ट विचार 🙏🙏🙏💐💐💐

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Год назад +1

    पूर्वीच्या अनेक थोर समाजकसेवक, स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांचे विचार मोठे, घेण्यासारखेच होते ! प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आज आपण त्यांच्यात तुलना करणं योग्य नाही ! आणि ह्यात धर्म, जात ह्यांचा प्रश्नच येत नाही !

  • @vishalp.shinde5661
    @vishalp.shinde5661 Год назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक विचार मांडलेत सरांनी

  • @drshirishshepal287
    @drshirishshepal287 Год назад +1

    हा महान तत्ववेत्ता व विचारवंत डाॅ विश्वंभर चौधरी सर यांची आजच एका खाजगी दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ओळख झाली
    सरांचे अनेक यु ट्यूब वरचे व्याख्यानं मी ऐकलीत , अत्यंत प्रामाणिक व सडेतोड विचार मांडभारंगी हे व्यक्तिमत्व आहे
    सुशिक्षीत लोकांनी राजकारणात यावं असे अनेकदा सुचवले जाते ते कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही पर॔तु असे कायम निरपेक्ष निस्वार्थपणे आणि सडेतोड विचार मांडलेणारे विचारवंत निर्माण होणे गरजेचे आहे
    सरकार कुणाचेही असो पण ब्रेनवाॅश करणारे अशी मंडळी तयार होणं ही आणि हीच काळजी गरज आहे

    • @drshirishshepal287
      @drshirishshepal287 Год назад

      सडेतोड विचार मांडणारी *

  • @rajendraraghunathwaghmare1947
    @rajendraraghunathwaghmare1947 Год назад +15

    We🙏 observed that what's Respected Vishwambhar Chuadhary
    Is saying is absolutely correct✅✔
    Really🙏 appreciated🙏❤
    Save democracy Save🇮🇳
    Save Constitution of India🇮🇳
    Save Constitution of India🇮🇳

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Год назад +3

    आयु.डाॅ.विश्वभंर चौधरी साहेब आपण भाषणात सध्याच्या राजकारणातील वास्तववादी चित्र उभं केलत.
    आपणांस जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹

  • @salviumesh6600
    @salviumesh6600 Год назад +2

    ज्ञान व आदर वाढला.-उमेश साळवी

  • @bharatmoon1333
    @bharatmoon1333 Год назад +2

    विश्वम्भर चौधरी नावाच्या व्यक्तीचे युट्युबवर गांधी-आंबेडकरांच्या संबंधी एक भाषण ऐकले. आंबेडकरी समाज सांगतो तसा डॉ. आंबेडकरांचा गांधीशी वाद नव्हता हे सांगण्यासाठी त्यांनी महाडच्या सत्याग्रहाचे उदाहरण दिले. महाडच्या सत्याग्रहात 'गांधीजी की जय' अशी घोषणा होती आणि महत्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकरांनी महाडाच्या आंदोलनासाठी सत्याग्रह हा शब्द वापरला, जो शब्द गांधींनी प्रचलित केलेला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच डॉ. आंबेडकर सुद्धा गांधींना मानत होते हे त्यांना त्याद्वारे अधोरेखित करावयाचे आहे.
    विश्वम्भर चौधरी अर्धवट सांगून आंबेडकरी समाजाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा अभ्यास नाही ते सहज याला बळी पडतील.
    मुळात महाडचा सत्याग्रह १९२७ चा. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व त्यावेळेस उदयास येत होते. हे त्यांचे पाहिले आंदोलन होते. तोपर्यंत त्यांची गांधीजींशी भेट सुद्धा झाली नव्हती. गांधी त्यावेळेस राजकारणात मोठे नेते होते. लोक त्यांच्या पाठीशी होते. सत्याग्रह हा शब्द गांधींमुळे लोकप्रिय झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी केलेल्या पहिल्या आंदोलनाला, सत्याग्रह हे नाव द्यावे असे डॉ. आंबेडकरांना वाटले त्यात नवल काय ? त्यावेळेस बहुतांश लोक 'गांधीजी की जय' असे म्हणत असल्यामुळे त्यांच्या सत्याग्रहात 'गांधी की जय' ही घोषणा होती त्यात विश्वंभर चौधरींनी त्याला एवढे महत्त्व देण्यासारखे काय आहे?
    १९३१ ला डॉ. आंबेडकरांची गांधींशी पहिली भेट झाली, त्यावेळेस गांधींच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे डॉ. आंबेडकरांचे गांधींशी मतभेद झाले होते आणि त्यांनी संतापुन 'मला मातृभूमि नाही' असे उदगार काढले होते.
    पुढे गोलमेज परिषदेत गांधींचे खरे रूप सामोर आल्यावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आंदोलनात पुढे कधीही 'गांधीजी की जय' अशी घोषणा दिली नाही. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंविरुद्ध केलेल्या आंदोलनाला सत्याग्रह म्हणू नये कारण सत्याग्रह हा परकीय सत्तेविरुद्ध केला जातो, ही जी गांधींची न पटणारी भूमिका होती, ह्या गांधीच्या दुटप्पी भूमिकेविषयी सुद्धा डॉ. आंबेडकरांनी पुढे आपले मत व्यक्त केले होते.

    • @deepaksakhadeo1683
      @deepaksakhadeo1683 Год назад

      Mast ekangi bolnarya vishdhar choudhary soyi ne bolato Karan Modi sarkar kadun tyala kahihi milat nahi he khare dukha aahe

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад +3

    परखड मत मांडले.विचार करायला भाग पाडले.सत्य बोलले.खूपच आवडले.

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 Год назад +5

    छान व्याख्यान सर 🙏🙏🙏🎉

  • @ashoksalunke9050
    @ashoksalunke9050 Год назад +1

    मला फार चांगला योग आला,कार्यक्रम ऐकायच लाभ झाला.

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale8637 Год назад +2

    खूप खूप खूप मौलिक विचार विश्वंभर जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @vishalpatil1764
    @vishalpatil1764 Год назад +5

    खूप छान माहिती दिली सर👌

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Год назад +13

    One of the best speech. Thank you Dr.Vishwambhar Chaudhari.

  • @daulatshirke2171
    @daulatshirke2171 Год назад +1

    ग्रेट स्पीच
    तगड़ा अभ्यास सलूट आहे साहेब तुम्हाला

  • @ashokbodke9984
    @ashokbodke9984 9 месяцев назад

    1:24 खुप छान चौधरी सौ व सरोदे सौ आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 Год назад +4

    बऱ्याच दिवसातून चांगली मेजवानी 👍🏼👍🏼

  • @ayzashaikh1786
    @ayzashaikh1786 Год назад +5

    Highly appreciated 👍🏻

  • @Madhu2405
    @Madhu2405 Год назад +15

    Excellent discourse Dr. Chaudhari 🙇‍♂. You will notice that all those educated people yearning for some Dictatorial government, are well off, and have gained maximum from the 1991 liberalization under Dr. Manmohan Singh. They sit pretty on the money and stability they have earned and have lost touch with the grass root people and their issues. They fancy the unimaginable idea of a dictatorship in India. They fuel RSS-BJP's agenda of a "managed democracy."

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Год назад

    खुपच छान विचार ऐकून खुपच बरं वाटलं

  • @sudhirjadhav743
    @sudhirjadhav743 Год назад +1

    डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे विचार ऐकल्यावर मनाची घालमेल चालू असते ती थांबते आणि मनाचे परिवर्तन होते

  • @swami496
    @swami496 Год назад +1

    अप्रतिम व्यक्तिमत्व आहे चाैधरी सरांचे देव त्यांचे रक्षण कराे त्यांना बल बुद्धी संपत्ती देवाे

  • @vijaypawar1331
    @vijaypawar1331 Год назад +1

    Nice thought Dr choudhari

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Год назад +5

    आजच्या धर्माच्या बाजारात
    इतके शुद्ध, निर्भेळ विचार
    कितीजण स्वीकारतील ?

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 8 месяцев назад

      पटतील ते स्वीकारतील

  • @shrijeetpagrut2116
    @shrijeetpagrut2116 Год назад

    दर्डा साहेब उठून गेले एवढं खरं आहे विश्वंभर सरांचे व्याख्यान

  • @santoshthanekar4606
    @santoshthanekar4606 Год назад +1

    हिंदुराष्ट्र झाल्यानंतर बायका सती जातील हे सुंदर लॉजिक आहे

  • @prashantsalve3031
    @prashantsalve3031 Год назад

    अतिशय अभ्यापूर्ण विश्लेषण

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 Год назад +5

    The transformation of politics from the Politics for service to politics for power, domination and cleansing

  • @janmanas555
    @janmanas555 Год назад

    चौधरी सर ही व्यक्ती अतिशय पारखड़पने कोनाचीही बाजू घेत नाहित जे सत्य आहे विचारना धरूंन बोलताट....... प्रमाण सर

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Год назад +1

    सर भरपूर बोला,रकाणे भरतील असे भरपूर बोला.

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 Год назад

    अतिशय सुंदर..... डॉक्टर विश्वमभर चौधरी 🙏🙏🙏

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Год назад +1

    खरच छान आणि खर मांडलं
    पण अमेरिका उधरण चूक वाटलं आणि केवळ दोन trem केलेले विकास नाही गेल्या ६० वर्षात तल पण सांगवा तुमचं अगदी बरोबर समतोल पर्यावरण पूरकच विकास झालं पाहिजे हे ही खर केंद्रीकरण झाल

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Год назад +1

    Very. Naish

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Год назад +1

    अतिशय सुंदर विचार.
    Excellent, Brillient.

  • @vijayalaxmipendse5323
    @vijayalaxmipendse5323 Год назад +1

    राज्यघटना ही कोणताच धर्म मानत नाही.

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 11 месяцев назад

    खुपचं छान बोललात सर, खरंच आहे,खर पाहल असता आजचा वेळेस बहुतांश राजकीय पक्ष म्हणा किंवा व्यक्तिसा आमदार खासदार मंत्री सर्वंच भष्टाचारी आहेत, जनतेला समजलं पाहिजे तेव्हाच खऱ्या देशात लोकशाही असेल.

  • @sharadgaikwad1206
    @sharadgaikwad1206 Год назад

    अतिशय सुंदर भाषण होते.आजच्या तरुणांनी एकत्र येऊन अशा गोष्टी तपासून घेतल्या,ऐकल्या पाहिजेत,कारण नेते तुम्हाला कुठे घेऊन जातील हे कळणार नाही

  • @user-sb2oi4fr9h
    @user-sb2oi4fr9h 11 месяцев назад

    तुमचा दोन लेख ऐकले.चांगले वाटले.चिंतन करणे सारखे वाटले.

  • @mugdhamadavi3419
    @mugdhamadavi3419 Год назад +2

    खुपच सुंदर मांडणी

  • @vinayakkhaire7323
    @vinayakkhaire7323 Год назад +3

    Powerful speech to save INDIAN democracy.

  • @babaraogote7587
    @babaraogote7587 Год назад +1

    Hon.Balasaheb Sarode Zindabad .Great praiseworthy salute to his valuable speech delivered by him.

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 Год назад +2

    काँग्रेसला घालविण्यासाठी हे अण्णाबरोबर आंदोलनात होते
    भाजप आले त्यांना हेही नको आहे
    याना कोण पहिजे नक्की ?
    डावे ?
    चिंतातुर जीव आहेत हे.

    • @sanjivanipawde8658
      @sanjivanipawde8658 Год назад

      ते राजकारणी नाहीत व कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबाही दिला नाही. मग तुम्ही का चिंता करता त्यांना कोण पाहिजे ह्याची?
      जे सुबुद्ध अण्णा हजारे बरोबर आंदोलनात होते ते भाजप जिंकल्यावर व केजरीवालने रंग दाखवायला सुरुवात केल्यावर राजकारण सोडून गेले...यादव, भूषण, परुळेकर इत्यादी

  • @shamkeluskar
    @shamkeluskar Год назад

    सर, आपले विचार प्रबोधन करणारे आहेतच तसेच लोकशाही विषयी पोटतिडकीने बोलणारे खूप कमी लोक राहिले आहेत. पण सारेच राजकीय पक्ष चोर बुद्धीचे असताना लोकशाही पद्धतीने कोणास निवडून द्यावे हा संभ्रम मनात राहतोच.

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 Год назад +1

    अभ्यासपुर्ण भाषण thanks सर.

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Год назад +1

    सुंदर विश्लेषण, आंबेडकर विचाराचे बहुजन आहेत.पण गांदी विचाराचे फार थोडे आहेत.युवकांनी गांधी व आंबेडकर डोळे उघडे ठेऊन वाचायला हवे.आपले म्हणणे बरोबर आहे.आता नव्याने इतिहास लिहिला जात आहे.यामुळे दिशभुल होत आहे.आपल्या सारखे विचारवंत होने गरजेचं आहे.👍🙏

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад +1

      गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.

  • @PrakashYadav-l8c
    @PrakashYadav-l8c 16 дней назад

    धने.आहे.सरार.सनातणी.ससराकार..आह
    माझे.महाराटृय.लोकानो.लक्षात.ठेव.हे.सरकार.आमाल.खाली.खेचयचा.करते.आहे.सावद.राहो

  • @nitinkarpe7897
    @nitinkarpe7897 Год назад

    विचारवंत अभ्यासक हे पद मिरवण्यातच आपला मोठेपणा. गांधीवादी प्रमाण मानले तर अजून 100 वर्ष पाठी असतो हे ही सत्य. तुम्ही इतर धर्म स्वीकारला असता तर बरं होईल.

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Год назад +1

    आपण महाराष्ट्रात गांधी नेहरू चे विचार नवीन पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.हे काम सुरू केले आहे. अप्रतिम व्याख्यान.

  • @rajendrarohanekar
    @rajendrarohanekar Год назад

    चौधरी जी तुम्ही खरच ग्रेट आहात.

  • @ShivajiKankal
    @ShivajiKankal Год назад

    Satya bolle sir grate sir namaskar sir

  • @ruheekhan220
    @ruheekhan220 Год назад +2

    Top speech sir ji ...

  • @balasahebdhumal9969
    @balasahebdhumal9969 Год назад +2

    सर आपण जेव्हा बोलता तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं ♥️

  • @fakhruddinmustafa2760
    @fakhruddinmustafa2760 Год назад +2

    Thank you sir for this intellectua discours.It s
    hould be an eye opener to the roadsid therrosdside

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 15 дней назад

    Khup chhan bhasan sir jaibhim

  • @madhukardube9586
    @madhukardube9586 Год назад +1

    Mr. Darda must have felt asphyxiated when Dr. Chaudhari spoke about Modi, Shah & other BJP leaders. Thank you Dr. Chaudhari for excellent presentation and speech.

  • @rameshgangurde4898
    @rameshgangurde4898 Год назад +1

    साहेब आपण यामाध्यमातून सदैव जवळ असण ही एक गरज आहे अस मला वाटत

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Год назад

    बरेच परखड विचार..धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @RaajShaikh-nr2qq
    @RaajShaikh-nr2qq Год назад

    Good speech
    💯 Correct 🌹🌹🌹

  • @chandrakantbhosale7224
    @chandrakantbhosale7224 Год назад +7

    देशात हुकुमशाही पाय रोवत आहे

    • @ramkamlakar8052
      @ramkamlakar8052 Год назад

      1st remove Gandhi 'S photo from Currency. Start ambedkr 's

  • @nileshsapat7849
    @nileshsapat7849 Год назад

    Khup Chan sir manunch aamhala vegla vidhrbh pahije

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 Год назад +1

    महाड चा सत्याग्रह मध्ये गांधी की जय ही घोषणा नव्हती खोटं बोलते विशंभर फिल्म मधले बघून सांगतंय

  • @ashokjogdand1383
    @ashokjogdand1383 Год назад +1

    सलाम तुमच्या विचारांना 🙏🙏

  • @sunitamore8718
    @sunitamore8718 Год назад +9

    Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Now my opinion is the best comfort zone of the World I Am Very Happy To Say Dalits Samaj long Life Happy live Every day Wish you All The Best New Stong Chief Minister of Maharashtra Thanks Jay Hind

    • @kishanharidas794
      @kishanharidas794 Год назад +1

      निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी
      आपले अभिनंदन!

  • @arvindgeeta7565
    @arvindgeeta7565 Год назад +1

    👍

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 Год назад +7

    Absolutely true Dr. Ambedkar and Gandhiji were icon and unique star, both had different views but foundation was strong moral and patriotism behind the difference, both were right at their views and thoughts

  • @ankushshinde2999
    @ankushshinde2999 Год назад +1

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***