तरुण, बेरोजगारी, शेती ते वातावरणबदल, मकरंद अनासपुरेंचं प्रत्येकाने ऐकावं असं भाषण | AP4
HTML-код
- Опубликовано: 9 июл 2024
- तरुण, बेरोजगारी, शेती ते वातावरणबदल, मकरंद अनासपुरेंचं प्रत्येकाने ऐकावं असं भाषण | AP4
#lokmatfilmy #nanapatekar #makrandanaspure #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy Развлечения
उत्कृष्ट अभिनेता आणि एक सुजाण नागरिक म्हणून आम्हाला तुम्हा दोघांचं कायमच अभिमान आहे
अभिमान वाटतोय अनासपुरे साहेबांचा....🙏🙏🙏
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
9😊@@parasnathyadav3869
@gorakshanathkarvandw'wre251 7:03 3
नाना पाटेकर सर आणि मकरंद अनासपुरे सर ह्या दोन व्यक्ती खूप चांगले नट आहेतच पण समाजाशी बांधीलकी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल आहेत धन्यवाद
पण आपल्य ला त्यान्हा साथ दयावी लागेल
❤😊
😊😊
महाराष्ट्रात शाळेत कृषी विषय टाकावा.. आणि तो विषय शिकवण्यासाठी कृषीचे शिक्षण घेतलेल्या मुलांना संधी द्यावी...😊😊😊
अहो कृषी कशाला पाहिजे, त्या पेक्षा गितेचे श्लोक पाठ करावे, मनुस्मृती अमलात आणावी, कट्टर हिंदू बनू, शेती कुठे घेऊन बसलात!
काय खाणार मग...कागदाचे तुकडे....
@@bhaganagaremadhav1239
तसेच होणार आहे राजा. सध्याचा SSC च्या अभ्यासक्रमाचा draft वाचला नाही का?
😂 जय हिंदुत्ववाद 😂
@@koustubhashtekar9969मूर्ख आहात तुम्ही......गीता वाचली नाही म्हणुन बुद्धीचा विकास झाला नाही तुमचा.....तुम्ही वाचला काय ड्राफ्ट??त्यात फक्त गीता आणि श्लोकच आहेत काय?किती मूर्ख आणि संकुचित बुद्धीचे आहात तुम्ही....sc आहात काय??
Sharad Pawar is busy in divided Maharashtra with caste politics and take muslim vote by doing muslim appeasement
महाराष्ट्र वाचवा, मराठी माणसाला जागं करा, स्वयंरोजगार हाच पर्याय, उद्योग धंदे उभारा इस्राएल, आणि चीन कडून आधुनिक शेती शिकण्यासाठी होतकरू तरुणांना तिकडे पाठवा
होतकरू तरुण नाही ही राजकारणातील बांडगुळ जातात इस्राइल ला.
हे समाजातील लोकांना देखिल सांगायला हवं दादा.
मुलं शेती करायला तयार आहेत. पण लग्न करायला मुली मिळतं नाही किंबहुना मुली लग्न करायला तयार होतं नाहीत.
बर शेतातील कामं ह्यांना हिन दर्जाचं वाटतं. समाज देखिल त्यांना तेचं सांगतो की शहरात जा काय शेती करतो? लग्नाला मुलगी मिळायची नाही... अशा विविध प्रसंगातून त्याला जावं लागतं म्हणून मग तो टेन्शन मध्ये येतो. आणि मग शहरातील चमकेगिरी कडे वळतो. तिकडे गेल्यावर काय होतं हे सांगायला नको.
योग्य विचार आहेत तुमचे.
सर्वांना सद्बुद्धी मिळो व मराठी माणसं आणि महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करो व प्रगतीत अग्रेसर रहावो.
खरच मकरंद जी देश जर कोणी बदलू शकतो तर तो आहे गावचा सरपंच
मकरंद sir खरचं तुमचे विचारांची अमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे...मलाही असं काम करायला खूपच आवडेल...माझी तशी इच्छा आणि प्रयत्न आहे...योग्य संधी शोधून अशा कामांसाठी आमची तयारी आहे...
एवढे मोठेअभिनेते असून सुद्धा साधेपणा चांगले विचार गावाविषयी आपुलकी
खुप सुंदर अस भाषण मकरंदजी यांनी के राजकारणाच्या पलीकडे असलेलं नाम फाउंडेशन हे एकमेव आपल काम खुप चांगल्या पद्धतीने करीत आहे खुप खुप अभिनंदन सर आपल्या कामाबद्दल 👌🏻👌🏻💐🙏🏻
खूप खूप धन्यवाद सर ज्या विषयकडे सगळे खालच्या नजरेने आणि तुछ समजतात त्यांना आपल्या सारख्या मातीची नळ असलेल्या लोकांनी समजून देणे खूप आवश्यक आहे
❤मकरंद अनासपुरे व नानांचे खूप छान कार्य आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
आपल्या अभिनयाने यशाच्या उच्च शिखरावर पोहचणारे दोघेही पण शेतीशी मातीशी नाते घट्ट ठेवणारे महाराष्ट्राचे वाघ आम्हाला अभिमान आहे तुमचा🎉🎉🎉
सर्वप्रथम नाम फाउंडेशन ने सुरू केलेल्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
आमचे कलाकार मित्र मकरंद अनासपुरे यांचा तसेच आदरणीय नाना पाटेकर सर यांचे देखील मनापासून अभिनंदन
जयभीम मकरंद अनासपुरे सर अगदी सध्य परिस्थीती योग्य विचार मांडलेत , जाती व्यवस्थेवर सडकुन प्रहार केलात .तरूण वर्गाची कान उघाडणी वा फारच मार्मिक भाषण केले धन्यवाद सर.
या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा न दिल्यामुळे शेती आज करायला कोणी मागत नाही
अगदी बरोबर, घरातली पोरं साधी झाडू हातात घेत नाहीत त्यामुळे त्यांना श्रमाच महत्वच समजत नाही.
आम्ही दोघी निराधार बहिणी घरापासून लांब असलेली 10किलोमीटर लांब ची जंगलाla लागून असलेली शेती करतो..पण सरकारने कोणताच पुरस्कार दिला नहीं
अगदी बरोबर बोलले साहेब 🎉
. मी एका प्रतिष्ठित CBSE/CIE शाळेत शिक्षक आहे. शाळेतील मुलांचे आणि पालकांची वर्तणूक पाहून मी या विचाराशी पूर्णतः सहमती दर्शवतो.
खरच मंकरद सर आपण महाराष्ट्रातील सरपंचांना केलेलं मार्गदर्शन फारचं मोलाचं आहे.महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी हा आदर्श समोर ठेवून काम करावे.🎉🎉🎉🎉❤❤
उत्कृष्ट आणि प्रत्येकाने मन:पुर्वक ऐकून अमंलबजावणी करण्यासारखे मनोगत❤❤❤
Great मकरंदजी अनासपुरे साहेब.🙏🙏🙏
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर एक उत्कृष्ट कलाकारच नाहीत तर शेतकऱ्यांचे मनापासून दुखः जाणणारे
समाजसेवक आहेत....सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला.
पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा सर्व काही गगनाला भिडणार असूनही पाय जमिनीवर व नात मातीशी,सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा...
गावातील लोक शहराकडे कशामुळे जात आहेत त्याचं कारण त्यांना पिकवलेल्या सोन्याला शासन योग्य ते भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही विकण्यापेक्षा मंजूर दारू सुखी आहेत किसान जय
मुळावर घाव घातला भावा. मुलामा नको, शेतमाल निर्यात सुरु करा, free trading!
शेतकऱ्यांनी एकत्र या लढा उभारा नहीतर भविष्य अवघड आहे शेतीशिवाय भारत देशाला दुसरा पर्याय नाही आपली लोकसंख्या 140 कोटी आहे
जरा नेटवर सचॅ करा सरकारी केंद्रावर कीती भाव शासन देत बोनससहीत ते पहा मग बोला
शेतकरी बांधवां ना हाथ जोडून विनंती आहे की आपण छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे सर्व विसरून शेतकरी म्हणजे शेतकरी हि भावना ठेऊन एकजुटीने काम करत आपल्या हक्कासाठी एकजट झाले च पाहिजे अन्यथा हे राजकीय नेतेच आमचा सत्यानाश करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही
मी सुद्धा शेतकरी आहे पण लहान
शेती करणे हे काळाची गरज आहे
अनाजपुरे आपण भाषण प्रथमच ऐकले. अतिशय तळमळीने आणि त्याचवेळी ज्या समूहाला जागरूक करायचेय त्यांच्याशी समर्थ पणे जोडले जाणारे शब्द, खूपच परिणाम कारक
मला अगदी जवळून ऐकता आलं हा विशेष आनंद.... यशवंतराव सभागृह मुंबई
अभिमान आहे सरपंच आपला 👍
सलाम मकरंद दादा तुम्हाला गावातल्या प्रत्येक मुलाने, माणसाने बगावा असा व्हिडीओ आहे खूप छान ❤️
साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही झाडे लागवड केली होती आम्ही त्या झाडांची लागवड विनामूल्य ही केली होती परंतु आमच्या गावातले ग्रामपंचायत मी त्या झाडांची संरक्षण केले नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन केले की झाडे तोडली जात आहे ते अतिक्रमण केले जात आहे तरीही ग्रामपंचायतने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि उलटे वृक्ष लागवड करणाऱ्या आम्हालाच खोट्या केस दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech 🎉
मकरंद सरांचे मोलाचे मार्गदर्शन. नाम फाउंडेशन यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. झाडें लावा झाडें जगवा पानी आडवा पानी जिरवा 👍🏼👍🏼👏🏼👏🏼🌿🌿जय भारत
वा मकरद साहेब 100 टके महाराष्ट्र मराठि
मकरंद माणूस अनमोल बोलला 🌹👌🙏🙏
वास्तविक सत्य मंकरद सर
नाना पाटेकर सर, व मकरंद सर आपण उत्तम अभिनेते आहातच आणि सुजाण नागरिक आहात, तुम्हाला सलाम !!!
सरळ साधी दोन माणसं पण विचार मात्र अनमोल आहेत खुप खूप धन्यवाद नाम टीम
खरच आज मकरंद अनासपुरे खूप छान सुबोध केले 🎉🎉🎉
अतिशय सुंदर उदबोधक भाषण ऐकायला मिळाले धन्यवाद मकरंद अनासपुरेजी
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech
खूप छान मकरंद सर खूप खूप धन्यवाद नाना पाटेकर सरांचे पण खूप खूप धन्यवाद 💐💐🙏🙏
श्रम संस्कार महत्वाचे आहे आज
साहेब शेती करा म्हण सोप आहे 😢😢 तुम्हाला तीत उभा राहून. आज शेतकऱ्याची आवस्था अशी आहे खर्च जास्त आणि उत्पादन कमी आणि पीकलेला मला हा दुसऱ्या च्या हातात बाजार भाव 😢😢😢😢 आणि जोड व्यवसाय करायला गेलो तर दुधाला भाव पडतो 24- 25 रुपय आणि गोळी पेंड 34 रुपय किलो 🥹🥹🥹🥹 कसा करावा जोड धंदा आणि तीच दूध पिशवी तुमहल 1 लिटर 60--65 रुपय कंपन्या मोठ्या झाल्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्हीच सागा 😢😢😢😢😢
आणि तुम्ही म्हणता शेती करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतकऱ्यांनी एकत्र या
शेतकर्यांच्या प्राथमिक vaivasayala kimmat kadhich nahi milnar
फेकते मकरंद अनासपुरे सर्व
अतिशय मार्मिक अनासपुरे सर
खरंच खूप छान विचार आणि प्रयत्न आहेत सर तुमचे❤
Khup chan speech,Atishaya mamrmik,sunder Abhinay karnara nut 👌💐🎉
आपले भाषण खुप छान आपले अभिनंदन
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत हे फक्त ग्रामीण भागात राहिलेला व्यक्तीस बोलू शकतो..
शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव असणारे नेतृत्व
आपणास विनंती शेतकऱ्यांच्या माला ला बाजारपेठ व खर्चावर आधारीत भावा मिळावा सरकार ला जाणीव करून द्या
खरच हया दोघांना द्या वा धन्यवाद
खर आहे मकरंद अनासपुरे सर
नाना आणि अनासपुरे आपण अतिशय खुप छान काम करत आहात माझी एक विनंती आहे की आपण सरकार कडे कृषी हा विषय शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात विनंती करावी.
ग्रेट अनासपुरे साहेब, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏🙏👍
जांभे गावामध्ये जमीन विकून बाहेरच्या लोकांना मोठे करत आहेत व स्वतः एजंट बनत आहेत आशाने जमिनी शिल्लक राहणार नाहीत गोरगरिबांना लुबाडले जात आहे पिण्याच्या पाण्याचे संविधा दुरुस्त नाही तुम्ही याच्या वरती काय पर्याय आहे का पोलीस पाटील गावाकडे लक्ष देत नाही फक्त पगार घेतो शिपाई सुद्धा लक्ष देत नाही गावाकडे लोकांना रोजगाराची उपलब्ध करून मिळाली पाहिजे नानांला व मकरंद साहेबांना माझा नमस्कार काय तरी पण पर्याय काढायच्या वरती धन्यवाद साहेब
अनासपुरे साहेब निवडणुका आल्या की गावाकडील शेतकर्यांना महा दुष्काळ पडतो कारण महागाई वाढु नये म्हणून शेतमालाचे भाव पाडले जातात. इतके पाडले जातात की उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. आणि तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतो शिवाय शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे सर्वात भयानक सत्य आहे
खूप छान विषय आहे. गावे samarudhha zali पाहिजेत. जय हिंद
अतिशय सुंदर अंतकर्णापासून केलेले मार्गदर्शन धन्यवाद
वृक्ष लागवडीचे महत्व व गावचा विकासाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या सरपंच यांना उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या नाम फाउंडेशन चे सुद्धा धन्यवाद!
जांभळाचे झाड लावले तर भरपूर पैसा मिळेल अनासपुरे सरा नी सांगितले त्याप्रमाणे लिहिले धन्यवाद अनासपुरे सर
नाम फाउंडेशन ला कोटी कोटी सलाम
जय जवान जय किसान
जय हिंद श्री मान
जय जवान जय किसान 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली कामगिरी खूप सुंदर केली आहे आपल्या कलाकारांचं महाराष्ट्रातले कलाकारांचं खूप खूप अभिनंदन मराठी माणसांचा मराठी मातीचा नाना पाटेकर साहेब मकरंद अनासपुरे साहेब खूप अभिमान आहे आपला आम्हाला माऊली नाम फाउंडेशन मुळे शेतकऱ्यांची कल्याण झाले आहे
नाम फौंडेशनच्या वतिने आमच्या गावात २ बंधार्याचे काम पुर्ण झाले ❤
नाना पाटेकर & मकरंद अनासपुरे हे दोन्हि ही कलाकार खुप छान आहेत अशा लोकनमुले तर अभिमान वाटते मराठी असल्याचा 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 👑💯
मला त पटलं. Majha प्लॉट आहे मी तिथे पीक, भाजीपाला पिकावणार त्रास आला रासायनिक खत वापरलेला भाजीपाला खाऊन 😡तोंडाला चव्हाच नाही. झाडे लावा अभियान सुरु. 🇮🇳🇮🇳🇮🇳वंदे मातरम.
जालना आणि संभाजीनगर मध्ये काम कधी करणार आहे
मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
खूप छान साहेब अभिनंदन
चांगलें विचार नमन सरजी
उत्तम विडिओ, तळमळीने आणि उत्कट इच्छा शक्तीने अनासकर बोलले.खूप सुंदर आणि व्यावहारिक विचार.अंतिम ध्येय काय असले पाहिजे याचे स्पष्ट चित्र आणि तसे आचरण
अभिनंदन आणि कौतुकास्पद कामगिरी
अनासपुरे साहेब तुम्ही ग्रेट आहात तुमचे मार्गदर्शन खुप उपयुक्त आहे.
जातीयवाद आम्ही करत नाही. जातीयवादावर तुम्ही जे बोलले ते बरोबर नाही . तुम्ही कितीही संसाधन निर्माण करा लोक जातीय आधारित भयंकर वेगाने लोकसंख्या निर्माण करत आहेत. पाणी, घरं, जागा किती दिवस पुरेल? तरी पण तुम्ही सांगता त्याप्रमाणेच वागणे योग्य आहे.
सजीव सृष्टीला सध्या ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे ते कार्य .सल्युट आपल्या कार्याला
नाम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🎉🎉🎉🎉
नाम फाऊंडेशन चे पाण्याचा विषयी कार्य अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे
छान छान मार्गदर्शन 🎉🎉
Great दादा व आबा
छान अप्रतिम उपक्रम 👌🎉
तुम्ही पण तुमच्यामुलाला त्याच क्षेत्रात घालता जिथे पैसा आहे. तुम्ही तर कुठे म्हणुन रिटार्यमेंट घेऊन शेती कराय उतरलाय. पैसा आल्यावर ४-८ एकर शेत घेण त्यात चार नोकर शेतीसाठी ठेवण आणी कधितरी स्वता छंद म्हणुन जाण आणी खरा शेतकरी यात खुप फरक आहे. आज राजकारण्यानी शेतकरी बापाची जी अवस्था जी आहे ती आपली पण व्हावी ही कोणत्या मुलालावाटेल सांगा.
आज रिल्य पुरत्या मुली शेतकरी नवरा पाहिजे बोलतात पण कॅमरा बंद झाला कि तोंड मुरडतात.
रिऍलिटी आणी AC मध्ये बसुन शेतकऱ्याच्या मुलांना नाव ठेवणे यात खुप फरक आहे.
तुझं खरं आहे,,जर यानां शेती असती, आणी घरची परस्थिथी चागलीं असती तर ते शेती करत बसले असते,ते गावात आणी हो जर आत्ता शेती करु शकत नाही म्हणुन तर इतकी तळमळ करतात दुसर्या साठी,मला तर 1 गुठां पण शेती नाही,
अनुभव पण सांगू नये का?
10 क्लास पास झालेली विद्यार्थ्यांना तुमच्या सोबतीला घेतले तर छान होईल । 45 दिवसाचे ट्रेनिंग दिवस ठेवा काही तरी चांगले होईल सर 🎉
🌱🌾जय जवान 🇮🇳 जय किसान 🪖⚔️
अतिशय सुंदर मनोगत ❤
मकरंद सर धन्यवाद जय शिवराय जय भीम
अनासपुरे जी व नाना तुम्ही खरच कौतुकास्पद काम करत आहात .तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन झाडे लावतच त्यात मात्र शंख नाही पण जे झाडे आहेत ते कसे टिकवायचे .अगोदर लाकडी मिशन मिल्स बंद करा मंत्र्यांना सांगा.
खुप छान ❤
खूप सुंदर....positive thought sir.....जय महाराष्ट्र
Khup chaan work 👍
लहानपणापासून माणूस..माती..निसर्ग..कृषी याबद्दल आदर आणि शिक्षण देण्याची गरज आहे..त्यासाठी विशेष कृषी पदवीधर निवडावेत..आवश्यक ते ट्रेनिंग त्यांना द्यावं वाटलतर..पण..श्रमाच महत्व वाढवणं/पटवून देण..पर्यावरण..हवामान बदल..त्याचा अन्न साखळी आणि अन्नपुरवठ्यावर होणारा परिणाम..या संक्रमणाच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या दूषित वातावरणात..😊👍
अप्रतिम सर जय जवान जय किसान 🙏🌱🌾
प्रखर बोललेत सर 🙏
सत्य paritity आहे sir ❤❤😂😮😮😮😊😢😢😢Great actor रियलिटी
Great sir tumchy wichar
खूप छान विचार आहेत सर ❤
खूप खूप छान मकरंद सर
Apratim Sir 🙏
खुप छान विचार आहेत धन्यवाद सर
खूपच सुंदर चिंतन ऐकायला मिळाले🌹🙏
Khup chhan samajavalt sir...💐
धन्यवाद सर जय महाराष्ट्र
नाना मनरेगा डिपार्टमेंट कडून ही कामे करून घ्या, govt. Private करतंय सगळं, गाव एकत्र आणणे मनरेगा मधूनच होईल
खुप छान मकरंद सर ❤
प्राथमिक शाळेत सक्तीचे व्यावसायिक शिक्षण , HEALTH GENERAL EDUCATION, TECHNOLOGY , HURBAL PLANT , WATER EDUCATION , SOCIETY EQUALITY EDUCATION , PLANT EDUCATION , NUTRITION EDUCATION , जाती जमातीच्या विषम दरी शिक्षण, कौशल्ये शिक्षण इत्यादी शिक्षण देण्याची नितांत , मुलभूत शिक्षण देण्याची गरज आहे MH22 गुलाब सुगंधे क्रांतीकारी स्वाभिमानी सविनय जय महाराष्ट्र जय भारत व आंतरजातीय विवाह ला प्राधान्य देऊन तो कायदा अचूक पणं कराच तोपर्यंत !!!
खूपच प्रेरणादायी विचार 🙏🏻🙏🏻
#@नाम फाऊंडेशन 👍👍
खुप छान स्पीच होत मकरंद सर
अतिशय उत्तम
नाम फाउंडेशन लाख धन्यवाद 🌹🙏
अप्रतिम मार्गदर्शन