पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेश जनतेने सत्य आहे इंडिया गठबंधन साथ दिली आता महाराष्ट्र राज्यातील पंढरपुरी वारी केल्यानंतर विठुराया इंडिया आघाडी ला नक्कीच बहुमताने विजयी करणार आहे हेच खरे आहे
जर राहुल गांधी व MVA वारीत सहभागी झाल्यास तर धार्मिक-जातीय द्वेष संपून सलोख्याचे संबंध निर्माण होईल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राखून ठेवलेलं BJP-RSS चं "धार्मिक द्वेष राजकारण" हे एकमात्र अस्त्र संपुष्टात येऊन महायुतीचा लोकसभेपेक्षा दारूण पराभव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल. म्हणून राहुल गांधी वारीत सहभागी व्हावं ही माझी देखील इच्छा आहे.
वारीत जपानी व मुस्लिम लोक असतात हा पवार साहेबाना मौलाना म्हणतो तुषाऱ्या नीट बोलत जा भाजपची संस्कृती अटलजी असताना चांगला होता परंतु फडवणीस आल्या पासून बिघडली
आमच्या सर्वांच्या मनातील भावना व्यक्त होतात तुमच्या तोंडून एकदम सडेतोड विश्लेषण केले आहे , आम्हाला ही आनंद घेता आला संविधान वारीचा पुढच्या वर्षी आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जण जाऊयात तुम्ही काढा मी तर नक्की येणार आहे प्रयत्न करा सर आम्ही येऊ
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
कडक सलाम. अश्या बांडगूळांना समाज चांगला ओळखून आहे. ही भाजपा ची पिलावळ वेळीच ठेचून काढलं पाहिजे. अश्या नाठाळांना समाजाने दूर केले पाहिजे.आपण वास्तव समोर आणले आहे.
महाराष्ट्रातील तमाम सर्व वारकरी संप्रदाय आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद सर 💐💐 Thank you Abhiwakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हरी जय सत्यशोधक सर 🚩🚩
उजेडात येण्यासाठी ही बांडगुळ टणाटण उड्या मारत आहेत , हा एक प्रकारचा रोजगार च आहे ह्या टपोरी टोळीचा. छान उघड पाडल वेळीच मस्तवाल मंडळाला. रविंद्रजी शुभेच्छा 🎉
खरंच आहे भाऊ.आपले छ.संभाजी राजे,छ.शाहुमहाराज तसेच जातीचा तळमळीचा एकदम गरीब नेता म्हणण्यापेक्षा त्यांना महान योध्दा तर आहेतच ! आणि हा कुठला तुषा फसणवीस आणाजीपंताची लाळ चाटतो .हरामखोर.
राजकीय हेतू शिवाय मतदारांना प्रलोभन प्रश्नांचा काळच नाही तेव्हाच अंधश्रद्धा, स्री सन्मान, वर्णभेद, आणि जनजागरण या सारखेच अत्यावश्यक जागर म्हणजेच वारी मी स्वतःच वारक-याचा मुलगा असून मला हे आजच्या आपल्या वारीमुळेच लक्षात आले
हो या दोघांना धर्म आणि हिंदुत्व म्हणजे काय हेच माहिती नाही नुसते आपले हिंदू हिंदू करतात मोदींना सगळं चालतं पोखरकर साहेब चांगली खरडपट्टी काढता. तुम्ही तुम्हाला मानाचा शिवराय जय भीम साहेब
सर, अत्यंत परखड आणि निर्भिडपणे सत्य कथन केले आहे.कुणी वारीत यावे कुणी येवू नये हे सांगणारे हे दोन कोण ? कोण ओळखत यांना?. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करायची हा अशा लोकांचा धंदा असतो.या अशा लोकांना कोणी मनावर घेत नाही.
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.
BJP RSS हे धर्माचे व्यापारी आहेत. त्यांच्या साठी दुसरा कोणी त्यांच्या प्रॉडक्टवर दावा करायला तयार झाला तर त्यांचं दुकान बंद होईल. म्हणून ते असं वागत आहेत.
आपल्या राज्यातील आषाढी एकादशी सारख्या पारंपारिक कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची असते, कारण अशी वारी ही काय कोणाचा खाजगी सण नाहीय.
अगदी बरोबर आहे सर ! ते दोन्ही अक्षय आणि तुषार भोसरीचे आहेत ? सांस्कुतिक दहशतवाद धार्मिक दहशतवाद पसवणारे बांडगुळ आहेत ? आपल्या निडभिड बाण्याला सप्रेम जयभिम जय शिवराय जयभिम !
वारी मध्ये सगळे पांढरे कपडे का घालतात😊😊😊..???? शुभ कार्य मध्ये पांढरे कपडे कोणत्या समाजात घातले जातात.????? पूजा असो, लग्न कार्य असो, की गृह प्रवेश असो की engagement असो. Even शुभ दिन असेल तेव्हा पण पांढरे कपडे घातले जातात. तो समाज म्हणजे आंबेडकरी boudha समाज आहे.😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अजून किती नाव बदललेले भिडे आपल्यात फिरत आहेत, माहीत नाही.2000 साली आमच्या पंतप्रधानांनी स्वतःची कास्ट उच्च वर्गातून बदलून ओबीसी केली होती, काय बोलावे.. 😂
अहो माझ्या वारीतील सर्व माता पिता भाउ बहिण साष्टांग दंडवत नालायक कुत्री कुई कुई करतील तेवढे आपण लायक होत आहेत बांडगुळांनो आमच्यात वैचारिक प्रगल्भता आली आहे Ravindra jl Thank you
@@abhivyakti1965also why did sanvidhan dindi initiative organized in Hindu waari why it's not organized in moharram tazia, good Friday or our sikh festivals any other religion festivals as a Marathi Sikh I'm proud Hindu Sikh is it have some hidden agenda behind Samvidhan dindi Or it's only applicable on Hindu and in front of other religions ur Sanvidhan dindi ki "Fatt ke chaar"😂
पत्रकार साहेब , तुमच्या विचाराशी मी १०० % सहमत आहे . , कारण तुम्ही सत्य बोलता मी पण फेसबुकला बहुजन समाजाला मार्गदर्शन करत असतो एकच ब्राम्हण देवेंद्रयाने बहुजनात आरक्षणाच्या निमीत्ताने भांडणे लावून भाजपची पोळी भाजत् आहे , त्याने भाजलेली पोळी सामान्य जनता विधानसभेत हिसकाऊनखातील १०० %
सर्व संतांनी जिवन भर संपूर्ण मानव जातीस स्वातंत्र्य,समता आणि बंधुत्वाचीच शिकवण दिली आहे, कुठलाही भेदभाव न करता. त्यामुळे पंढरीच्या वारीत कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती सहभागी होऊ शकतो आणि हिचं आपली खरीखुरी संत परंपरा आहे. ## राम कृष्ण हरी ##
मोदी जे काही स्टंट करतात हिंदू धर्म आणि भक्ती चा देखावा करतात ते फक्त निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या एक दिवस आधी ते फक्त राजकीय फायद्यासाठीच आणि राहुल गांधीं शरदचंद्र पवार यांच्या आमंत्रणावरून येतील वारी साठी कारण आता वारी सुरू आहे यात काहीही गैर नाही सर्वाना आनंद च होईल वारी ला जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही
सर नमस्कार अशाच प्रकारे टनाटंनी लोकांची माहिती देत जा जेणेकरून समाजातील तरुण पिढी वाचेल व ह्या विडिओ मुळे जागृत होऊन त्याचे बरबाद होणार भविष्य वाचेल,...!
सर नमस्कार. अतिशय प्रेरणादायी विचारांची वारी. संतानी सुरु केलेली वारी ही समतेची, एकतेची, भेदाभेद विरहीत अशा महान वारीला धर्मांध विचारांच्या विध्वंसक लोकांनी बदनाम केले आहे. सरजी आपल्या सडेतोड , निर्भीड विचाराला प्रणाम. संविधानाच्या सर्व विचारवंत, एकतेसाठी झुंजणाऱ्या वारकऱ्यांना सलाम. जय संविधान अप्रतिम व्हिडिओ. धन्यवाद सर
जेव्हा राज्यपाल कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता तेव्हा तुम्ही दोघे भोसले कुठे शेण खात होते
पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
यालाच म्हणतात काँग्रेसी मंद भक्त....😂😅
मी ही तुमच्या सारखेच करेन नक्की
@@abdulmajidshaikh7103 🙏🙏🙏
@@rahimtullamulani3455 🙏🙏🙏
जय शिवराय
राहुल गांधी 13 आणी 14 जुलै ला दोन दिवस वारी मध्ये पाई चालणार आहेत 🚩🚩
पंधरा लाखावर सुरू झालेला विषय कधी पंधराशे'वर येऊन थांबला कळलंपण नाही.🤣
हा भोसले नाही तो बांडगुळ शाळीग्राम आहे
राहुल गांधी वारीत आले तर महाराष्ट्र धन्य होईल❤
प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेश जनतेने सत्य आहे इंडिया गठबंधन साथ दिली आता महाराष्ट्र राज्यातील पंढरपुरी वारी केल्यानंतर विठुराया इंडिया आघाडी ला नक्कीच बहुमताने विजयी करणार आहे हेच खरे आहे
जर राहुल गांधी व MVA वारीत सहभागी झाल्यास तर धार्मिक-जातीय द्वेष संपून सलोख्याचे संबंध निर्माण होईल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राखून ठेवलेलं BJP-RSS चं "धार्मिक द्वेष राजकारण" हे एकमात्र अस्त्र संपुष्टात येऊन महायुतीचा लोकसभेपेक्षा दारूण पराभव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल.
म्हणून राहुल गांधी वारीत सहभागी व्हावं ही माझी देखील इच्छा आहे.
तुशार भोसले वारी या तुशार भोसलयाची मक्तेदारी नाही वारी ही कुणा एका जातीधरमाची नाही एक वारकरी हा फडनवीस चा ढोगी मानूस आहे
सगळेच हिंदू धर्म देव सण प्रथा साजरे आवडीने साजरा करतात जय श्रीराम
पोखरकर कश्याला देश पोखरत बसलाय? 😅
sir तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केला ह्या नालायकांचा. अगदी उत्तम आणी बरोबर शब्दात तुम्ही हे मांडलंय.
ह्या दोन्ही बांडगुळांना वारीत कोणी यावे येऊ नये हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?
स्वयम् घोषित,बांडगुळे
संभाजी भिडेचे मूळ नाव मनोहर कुलकर्णी आहे !
या दोन नालयकला चांगला धडा शिकवला पाहिजे
वहानांनी झोडायला हवं.
ते घाबरट आहेत ते काहीही करू शकत नाहीत
अगदी खरे आहे... दुसऱ्यावर न सोडता तुम्हीच त्यांना चांगला धडा शिकवा...
अभिव्यक्ती हे युट्यूब चॅनल एकदम योग्य असे विचार मांडत आहे.
सलाम आपल्या विचाराला
छान छान जोडे मारला त बरोबर आहे त
भाजप असल्या बांडगुळांना पुढे करुन वारीच राजकारण करु पहात असेल तर जनता लोकसभे पेक्षाही अगदी जोरात भाजपला जमिनदोस्त करील
हि भाजपा-संघाची दोन नवीन प्रोडक्ट माहीत नव्हते, कारण मी मागील अनेक वर्षांपूर्वीच गोदि मिडिया बघायच सोडून दिल आहे 😁 😁 😁
उत्तम केलं. तुषार भोसले याच्या तोंडून जी गटार गंगा वाहते ती ऐकायची इच्छा नाही.
वारीत जपानी व मुस्लिम लोक असतात हा पवार साहेबाना मौलाना म्हणतो तुषाऱ्या नीट बोलत जा भाजपची संस्कृती अटलजी असताना चांगला होता परंतु फडवणीस आल्या पासून बिघडली
“मुल्ला मोदि” ने प्रतिउत्तर केले पाहिजे. तसं पण दाढी वाढवून तो मुल्लाच दिसतो.
😊
मोदीला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पगडी घालण्याचा तुम्हाला कोण अधिकार दिला
अगदी बरोबर
त्याच्या page वर जाऊन त्याला धुवून काढू
या तुषार मुळे येणाऱ्या चार-पाच जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत नक्की पडणार
महाराष्ट्रद्रोही भाजप कायमचाच हद्दपार करायचा हा निर्धार करूयात.
तुषार भोसले तो दूसरा भोसले विट्ठल हां फक्त यांच्या बापचा देव आहे का
पोखरकर सर आपण एकदम योग्य बोलत आहे राहुल गांधी जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️
पोखरकर बौद्ध मुस्लीम धर्जिना आहे
❤
तथाकथित आचार्य तुषाराचा जाहीर निषेध असो.
अभिव्यक्ती आपले आभार.
एकदमच बरोबर ही या बांडगूळाना महाराष्ट्र मराठी बाणा कळलाच नाही हा देवेंद्र फडणवीस शिपाई प्रवक्ता बनला आहे
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 0:34 😮😅😮
😮😮😮
😊😅o😅o
आमच्या सर्वांच्या मनातील भावना व्यक्त होतात तुमच्या तोंडून एकदम सडेतोड विश्लेषण केले आहे , आम्हाला ही आनंद घेता आला संविधान वारीचा पुढच्या वर्षी आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जण जाऊयात तुम्ही काढा मी तर नक्की येणार आहे प्रयत्न करा सर आम्ही येऊ
😂😂😂
त्यांचं खरं आडनाव शाळीग्राम आहे
ज्ञानेश्वर ;तुकाराम या संताचा छळ मनुवादी धर्ममार््तंडानी केला तेच आता वारीत वादळ निर्माण करीत आहेत । छान निबार धुतल तुम्ही !!
ब्राह्मण धर्मा मधील एका ही पुस्तका मधे हिंदू नावाचा शब्द लिहलेला सापडत नाही
Hindu ha dharm nahi
Brilant and fact proud of u
Hindu Dharm 👉 Brahmin Dharm
@@ranjananikam7390मग काय आहे
Accha ...kya matalb hai aapke hisab se
राहुल गांधी यांनी वारीत सहभागी झाले पाहिजे. महाराष्ट्र त्यांचे स्वागत करेल.
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
तुषार भोसले नव्हे तर तुषार शाळीग्राम.वेळेला स्वताची सुंता करून मौलाना तुघलक हेही नाव घेतील
आद. रविंद्र पोखरकर साहेब
संभाजी भिडे आणि तुषार भोसले
चांगलीच खरडपट्टी जनते समोर केली
मस्त जिरवली.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
तुषार भोसलेच्या भाषेत सांगायचं झालं तर, विठ्ठलच्या मनात असचं होत की महाराष्ट्र मध्ये लोकसभेला बीजेपी च्या जागा कमी होतील.
आपले एकदम खरे मान्यवर... खरे पाहता वारी मध्ये कुठे कधी कुणास मनाई असते हो.. बांडगुळांनी कधी पासनं वारी वर अधिकारवाणी सिद्ध करण्यास सुरुवात केली बरे.?
सर सलाम आपण सत्यवादी आहात आणि असेच राहा
पंढरपूर चा विठोबा सर्व धर्म समभाव जनतेचाच
कडक सलाम. अश्या बांडगूळांना समाज चांगला ओळखून आहे. ही भाजपा ची पिलावळ वेळीच ठेचून काढलं पाहिजे. अश्या नाठाळांना समाजाने दूर केले पाहिजे.आपण वास्तव समोर आणले आहे.
आपल्या मुद्देसूद स्पष्टवक्तेपणाचा मी नेहमीच आदर करतो.
सर, परखड सत्य मांडणे ही आपली जमेची बाजू आहे। आपले खुप खुप धन्यवाद!🌹🙏
निवेदिता सराफ यांचा व्हिडिओ सत्य का असत्य याचा खुलासा अद्याप अभिव्यक्ती कडून झालेला नाही..हे कृपया ध्यानात घ्यावे...
महाराष्ट्रातील तमाम सर्व वारकरी संप्रदाय आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद सर 💐💐 Thank you Abhiwakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हरी जय सत्यशोधक सर 🚩🚩
उजेडात येण्यासाठी ही बांडगुळ टणाटण उड्या मारत आहेत , हा एक प्रकारचा रोजगार च आहे ह्या टपोरी टोळीचा. छान उघड पाडल वेळीच मस्तवाल मंडळाला.
रविंद्रजी शुभेच्छा 🎉
आता लोकसभे एवढया ही जागा येणार नाही, जनता भ्रष्टाचारी ला घरी पाठवणार.
म्हणून तर गाजरे वाटत आहे.
200 टक्के खरे बोललात पोखरकर् साहेब.
सरजी तुम्ही एकदम बरोबर सांगत आहात. ह्यांना पराभव पचनी पडत नाही. पण अंहकार ही सुटत नाही.
ही दुर्दैवाने शेवटाची सुरवात होऊ नये म्हणजे झालं.
झक्कास अप्रतिम आजचे सादरीकरण , धन्यवाद पोरखरकर साहेब.
सर अतिशय सुंदर
भोसल्यांच्या कानातले केस करपले असतील
सलाम आपल्या विचारांना ❤❤❤
जय भीम जय मिम् जय संविधान
। वर्ण अभिमान गेला भेदाभेद एकमेकां लागतील पायी रे
तुषार भोसले याचं भाषण ऐकलं बोलण्यावरून तो खरा भोसले वाटत नाही ,भोसले आडनाव धारण केलं असावं हे दिसतंय.
खोटे नाव धारण करून बहुजन समाजाचे नेतृत्व काबीज करण्याचा डाव आहे मनुवाद्यांचा.
भोसले नाही sala/saligram असेल...gram च्या इतकी value याची नसेल
Trutityapanthi aahe to
😮😮😮@@Aniketp29
खरंच आहे भाऊ.आपले छ.संभाजी राजे,छ.शाहुमहाराज तसेच जातीचा तळमळीचा एकदम गरीब नेता म्हणण्यापेक्षा त्यांना महान योध्दा तर आहेतच ! आणि हा कुठला तुषा फसणवीस आणाजीपंताची लाळ चाटतो .हरामखोर.
भोसले आडनाव असले म्हणजे तो छ.शिवाजी महाराजांचा वंशज असतोच असं नाही.
आपणही कुणाचे तरी चेले आहातच .
हे काही लपून राहिलेले नाही.
😂😂😂
राजकीय हेतू शिवाय मतदारांना प्रलोभन प्रश्नांचा काळच नाही तेव्हाच अंधश्रद्धा, स्री सन्मान, वर्णभेद, आणि जनजागरण या सारखेच अत्यावश्यक जागर म्हणजेच वारी मी स्वतःच वारक-याचा मुलगा असून मला हे आजच्या आपल्या वारीमुळेच लक्षात आले
हो या दोघांना धर्म आणि हिंदुत्व म्हणजे काय हेच माहिती नाही नुसते आपले हिंदू हिंदू करतात मोदींना सगळं चालतं पोखरकर साहेब चांगली खरडपट्टी काढता. तुम्ही तुम्हाला मानाचा शिवराय जय भीम साहेब
साहेब सलाम या भोसलची पोलखोल केलीत
लय भारी विस्लेषण केल साहेब तुमचे अभिनंदन
सर, अत्यंत परखड आणि निर्भिडपणे सत्य कथन केले आहे.कुणी वारीत यावे कुणी येवू नये हे सांगणारे हे दोन कोण ?
कोण ओळखत यांना?. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करायची हा अशा लोकांचा धंदा असतो.या अशा लोकांना कोणी मनावर घेत नाही.
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.
Tu kay kartos svaghoshit. Jantyarajachi tali ucholtos na
@@mohanhormale8883 होय हे आरएसएसचे लोक हिंदूशिवाय काहीही असू शकतात.गिधाडे आहे गिधाडे
BJP RSS हे धर्माचे व्यापारी आहेत. त्यांच्या साठी दुसरा कोणी त्यांच्या प्रॉडक्टवर दावा करायला तयार झाला तर त्यांचं दुकान बंद होईल. म्हणून ते असं वागत आहेत.
जनता दुधखुळी नाही लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवल की राव,
आता.vidhan.sbhethi.. Dakhun. Dhya
आपल्या राज्यातील आषाढी एकादशी सारख्या पारंपारिक कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची असते, कारण अशी वारी ही काय कोणाचा खाजगी सण नाहीय.
हि भाजपाची पिलावळ असीच असणार वारी मध्ये जातीभेद नसतोच वारकरी संप्रदायात अनेक जाती धर्माचे लोक आहेत
अगदी बरोबर आहे सर !
ते दोन्ही अक्षय आणि तुषार भोसरीचे आहेत ? सांस्कुतिक दहशतवाद धार्मिक दहशतवाद पसवणारे बांडगुळ आहेत ?
आपल्या निडभिड बाण्याला सप्रेम जयभिम
जय शिवराय जयभिम !
झाला पंढरपुरीचा महार तूम्हच्या आंम्हच्यासाठी खूप खूप महान.
पंढरपूरीचा महार म्हणजे ... वारीत चालणारा महार जातीचा व्यक्ती काय ??
अगदी बरोबर आहे. Sir तुमचा अभ्यास खूप खोल आणि छान
हिंदू चा अपमान केला कुठे त्यांनी सांगितले हिंदू कधीच हिंसा घडवत नाही असं बोलले येथे अपमान कोठे उलट हिंदू धर्म किती चांगला आहे सांगितले
अप्रतिम..❤❤
❤
एकदम बरोबर
💯💯💯,✅✅✅📢📢📢सलाम 🙏🚩🚩🚩कडक जुन्नरी झटका,तडाखा.
शिवजन्मभूमीसुपुत्रा,सतत तळपत राहो ही तेजस्वी वाणी ची भवानी 📢📢📢
चांगला समाचार घेतला सर तुम्ही 👍🏻🙏🏻🙏🏻
भोसले आडनांव ही कोण्या ठराविक जातीची मक्तेदारी नाही.भोसले,गायकवाड,शिंदे,पाटील अशी आडनांवे मागासवर्गीयातही आढळतात
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
हा तुषार भोसले ज्या पद्धतीची भाषा वापरतो ट्विटर वर, ते एकदा बघा आणि मग सांगा की हा भोसले आडनाव खराब करत आहे की नाही.
खरे आडनाव शाळीग्राम
@@revatikhot9219 thanks
योग्य वेळी योग्य चळवळ उभी केली.अभिनंदन.
अतिशय छान, चांगलेच पितळ उघडे पाडले
वारी मध्ये सगळे पांढरे कपडे का घालतात😊😊😊..????
शुभ कार्य मध्ये पांढरे कपडे कोणत्या समाजात घातले जातात.?????
पूजा असो, लग्न कार्य असो, की गृह प्रवेश असो की engagement असो. Even शुभ दिन असेल तेव्हा पण पांढरे कपडे घातले जातात.
तो समाज म्हणजे आंबेडकरी boudha समाज आहे.😊😊😊😊😊😊😊😊😊😊
या संत मंडळींना त्यांच्या हयातीत छळले आहे, आता तू कोण रे उपट्या वारीसाठी उर बडवणारा वारीत कुणाला सहभाग घ्यायचा त्याला कुणीही अडवू शकत नाही
एकच नंबर कमेंट जिगर लागते अशी कमेंट करायला आणि ती तु केली. मानाचा जयभीम तुला भावा
पोखरकर सर सलाम आपल्या निर्भीड पत्रकार तेलात.
तुमचे विश्लेषण अद्भुत, सत्य मांडता हे सर्वांनी समजून घेणे नितांत गरज आहे
पोखरकर साहेब आपण स्पष्ट सत्य बोलत आहात म्हणून भाजप संघ परिवार मधील लोकांना भीती वाटली आहे
आपल्या सारख्या देशभक्ताला नमस्कार
मर्दानी सिनेमा चा खलनायक tushar bhosale सारखा दिसतो आणि भूमिक अगदी तशी आहे.
अजून किती नाव बदललेले भिडे आपल्यात फिरत आहेत, माहीत नाही.2000 साली आमच्या पंतप्रधानांनी स्वतःची कास्ट उच्च वर्गातून बदलून ओबीसी केली होती, काय बोलावे.. 😂
Ajun jasti chi kahiti dyal ka ? Thanks in advance
@@amyth124 कांही पुरावा असल्यास द्या....वाट पाहातोय !!!,
@@user-jj9mw3wx7z ऐतच खानार का? शोधा
@@user-jj9mw3wx7z जे पुरावे उपलब्ध आहेत त्या वर बोला अगोदर 😢
जामा मशीद मध्ये मौलाना ना भागवत भेटतात.....दिंडी सोहळा खूप छान.....
हे भोसले नाहीत हे भोसडे आहेत.
अगदी निर्भीड व वास्तव विश्लेषन
अहो माझ्या वारीतील सर्व माता पिता भाउ बहिण साष्टांग दंडवत
नालायक कुत्री कुई कुई करतील तेवढे आपण लायक होत आहेत
बांडगुळांनो आमच्यात वैचारिक प्रगल्भता आली आहे
Ravindra jl Thank you
Correct कार्यक्रम
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
अल्पसंख्याक समाजातील लोकानवर अत्याचार होत असेल तर सर्व नागरिकांनी त्यांचे बाजूने उभे राहाणे संविधान कर्तव्य आहे.
धार्मिक भावनेचा पोरखेळ मांडला आहे या धर्मांध लोकांनी आपण खुपच परखड व मुद्देसुद मत मांडले आहे पोखरकर साहेब खूप छान
सर, आपल कौतुक कराव तितक कमी. एवढ मुद्देसुद आणी रोखठोक बोलायला लागतो तो अभ्यास ,प्रामाणिकपणा,आणि सर्वात महत्वाच देशप्रेम.🙏 देशातील प्रत्येक देशप्रेमीला तुमचा कायमच आदर वाटेल.जयहिंद ,जय महाराष्ट्र.
या वारीत सहभागी व्हायला आवडेल
@@user-jp8qm8vh8j पुढील वर्षी आधी कळवतो 👍
@@abhivyakti1965 ravindra uncle I didn't found any video from you regarding deshdrohi barking jai philisteen😂
@@abhivyakti1965also why did sanvidhan dindi initiative organized in Hindu waari why it's not organized in moharram tazia, good Friday or our sikh festivals any other religion festivals as a Marathi Sikh I'm proud Hindu Sikh is it have some hidden agenda behind Samvidhan dindi Or it's only applicable on Hindu and in front of other religions ur Sanvidhan dindi ki "Fatt ke chaar"😂
पत्रकार साहेब , तुमच्या विचाराशी मी १०० % सहमत आहे . , कारण तुम्ही सत्य बोलता मी पण फेसबुकला बहुजन समाजाला मार्गदर्शन करत असतो एकच ब्राम्हण देवेंद्रयाने बहुजनात आरक्षणाच्या निमीत्ताने भांडणे लावून भाजपची पोळी भाजत् आहे , त्याने भाजलेली पोळी सामान्य जनता विधानसभेत हिसकाऊनखातील १०० %
सर्व संतांनी जिवन भर संपूर्ण मानव जातीस स्वातंत्र्य,समता आणि बंधुत्वाचीच शिकवण दिली आहे, कुठलाही भेदभाव न करता.
त्यामुळे पंढरीच्या वारीत कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती सहभागी होऊ शकतो आणि हिचं आपली खरीखुरी संत परंपरा आहे.
## राम कृष्ण हरी ##
मोदी जे काही स्टंट करतात हिंदू धर्म आणि भक्ती चा देखावा करतात ते फक्त निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या एक दिवस आधी ते फक्त राजकीय फायद्यासाठीच आणि राहुल गांधीं शरदचंद्र पवार यांच्या आमंत्रणावरून येतील वारी साठी कारण आता वारी सुरू आहे यात काहीही गैर नाही सर्वाना आनंद च होईल वारी ला जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही
खरच बोललात साहेब एकदम बरोबर ह्यांना बांडगुळ हा शब्द प्रयोग केला ते योग्यच आहे.
जय भीम जय भारत जय संविधान.....
राहुल देशाचा विरोधी पक्ष नेता आहे जवळजवळ पंतप्रधान एवढीच योग्यता असते
Tushar bhide ek no. Cha yz ahe, kharach
खूप छान विश्लेषण केले आहे पोखरकर साहेब, आम्ही यांच्या सारख्या बांदगुलाना किमंत देत नाही.
वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याची सुपारी घेतलेले हे दोन बांडगुळे यांचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्र ओळखून आहे
तुषार हा बॉबी आहे
कुणाचा बॉबी आहे 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
दोघेही फडतुस आणि चिल्लर आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
विठठ्ल देवाला सर्व माणसे सारखीच मग कोणी यायच कोणी नाही हे ठरवणारे हे दोघे कोण ? 😡😡😡
अगदी खरे आहे सर आपल्या हातून देशातील मतदारांना सत्य कथन करून जनजागृती व्हावी हीच विनंती
Sir he lokanna dhada sikwnyachi garaj ahe
I salute you sir
Barobar.aahe.
महाराष्ट्राचे लोक आत्ता " इतके दुधखुळे"राहिले नाहीत.
स्वाभिमानी मराठी माणूस यांना "चांगलेच"ओळखून आहेत.
अभिनंदन पोखरकर साहेब , आपण फार चांगलं काम करीत आहात,
सर नमस्कार अशाच प्रकारे टनाटंनी लोकांची माहिती देत जा जेणेकरून समाजातील तरुण पिढी वाचेल व ह्या विडिओ मुळे जागृत होऊन त्याचे बरबाद होणार भविष्य वाचेल,...!
सर नमस्कार. अतिशय प्रेरणादायी विचारांची वारी. संतानी सुरु केलेली वारी ही समतेची, एकतेची, भेदाभेद विरहीत अशा महान वारीला धर्मांध विचारांच्या विध्वंसक लोकांनी बदनाम केले आहे.
सरजी आपल्या सडेतोड , निर्भीड विचाराला प्रणाम.
संविधानाच्या सर्व विचारवंत, एकतेसाठी झुंजणाऱ्या वारकऱ्यांना सलाम.
जय संविधान
अप्रतिम व्हिडिओ. धन्यवाद सर
हे मंदिर समतेचे
सार्या रयतेचे
भेद नाही मानसाचा
अवघे जिव एकीचे
सुंदर! छान! जय हरी! जय संविधान!
Good shr
खूपच छान आहे विदियो.आवडला..👌👌🙏