Это видео недоступно.
Сожалеем об этом.

लाडकी बहीण योजना 2024 | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2024
  • लाडकी बहीण योजना | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
    Free Demat account opening link: tinyurl.com/yh...
    नमस्कार,
    आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
    धन्यवाद.
    Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yh...
    This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, RUclips, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders.

Комментарии • 853

  • @farukhpatel9578
    @farukhpatel9578 27 дней назад +638

    Mee Muslim aahe pan tumch kirtan pahato mala faar aawadt an mala aanand hoto

    • @user-vv4zu7vg5w
      @user-vv4zu7vg5w 21 день назад +77

      Kay avadate tula tyatala

    • @munirbijapure2685
      @munirbijapure2685 21 день назад +38

      Beautiful 🌹👌🤲👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @PawarPramod-en7dt
      @PawarPramod-en7dt 20 дней назад +9

      ए❤

    • @ashoklokhande8316
      @ashoklokhande8316 18 дней назад +9

      @@farukhpatel9578 इंदुरीकर महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घायला लाज वाटते का

    • @ChandTamboli-k1v
      @ChandTamboli-k1v 18 дней назад +3

      😢😢😢🎉😢य🎉र😂🎉ुज🎉ुज😂जतजजक😮जज😢😂😂🎉😂जि😮ततरुत🎉जहाँ जतग😂गज😢ज😂🎉ज😢ज😂😂र🎉ज😢🎉ज🎉🎉😂😂🎉😂 जहाँ🎉😢😢तजत😂 1:48 😂

  • @harishchandrasarang5631
    @harishchandrasarang5631 29 дней назад +169

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहेच!
    एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान विसरुन चालणार नाही.

  • @kisanthorat5380
    @kisanthorat5380 Месяц назад +194

    मुलगी शिकली हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्याग करणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांना मानवंदना देण्यासाठी इंदुरीकर महाराज तुम्ही विसरले

  • @tanajikevate6116
    @tanajikevate6116 28 дней назад +266

    क्रांतीज्योती सावित्रीबाई मुळे मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, शिक्षण मिळाल . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार प्राप्त करून दिले.

    • @pritampahurkar9167
      @pritampahurkar9167 23 дня назад +8

      @@tanajikevate6116 endurikar la mahapurshanche naav ghyala laaj vdt asel viwha abhys nsel

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 16 дней назад +2

      शाहू छत्रपती महाराज हे सर्वांच्या अगोदरचे होते आरक्षण हे त्यांनी चालू केले याचा थोडासा अभ्यास करावा उगाच आपली बुद्धिमत्ता किती आहे

  • @sanjaysonkamble779
    @sanjaysonkamble779 19 дней назад +54

    छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराप्रमाणे जनतेला फक्त शिक्षण आरोग्य रस्ते पाणी एवढंच जर दिलं तरी शासनाकडून पुरेसा आहे
    लाडका लाडकी हे फक्त कडकी आहे

    • @savitathote4357
      @savitathote4357 12 дней назад +1

      @@sanjaysonkamble779 अहिल्याबाई होळकरांचे नाव विसरून चालणार नाही

  • @user-xo3wz5iq9c
    @user-xo3wz5iq9c 26 дней назад +86

    इंदुरीकर महाराज फुले, शाहू ,आंबेडकर , सावित्रीबाई फुले , यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे अधिकार मिळाल्या मुळे .. महिला ह्या सर्वच पदावर कार्यरत आहेत.. हे लक्षात घ्या ..

    • @tejaskamble3337
      @tejaskamble3337 18 дней назад

      @@user-xo3wz5iq9c अगदी बरोबर

    • @krishnaraodhage156
      @krishnaraodhage156 15 дней назад +2

      हा इंदूरीकर पक्का मनुवादी आहे . याचा अभ्यास तर कांहीच नाही परंतू किर्तनात फालतू जोक मारतो आणि श्रोते मुर्खा सारखे हसतात याला वाटते मी खूप छान किर्तन करतो . याची Action ,बोलण्याची पद्धत एकसारखीच असते . याच किर्तन म्हणजे प्रबोधन शून्य आणि फालतू जोक जास्त .

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 15 дней назад

      जाती वादी चे बुजगावणे कर्कश आवाजातले कावळा ....पोटभरु .

    • @vasantmane1538
      @vasantmane1538 6 дней назад

      बरोबर आहे

  • @user-kz5mx5wx6b
    @user-kz5mx5wx6b 25 дней назад +75

    मुलीला शिक्षण मिळाला ही सावित्रीबाईची देण आहे आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांची उपकार खरोखर महाराज तुम्हाला खरं बोलायची लाज वाटते का

  • @masuwaghmare9339
    @masuwaghmare9339 28 дней назад +294

    महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले व भारताचे संविधान यामुळेच श्रिया आमदार खासदार मंत्री झाल्या याचा विसर महाराज आपणाला पडला आहे.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 16 дней назад +6

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात सर्वांना हिंदुत्वाचा अधिकार दिला त्यामुळे सर्व हिंदू आहेत उगाचच काही गोष्टी वरती आपले मत व्यक्त करू नये नाहीतर कोणीही अस्तित्वात राहिलं नसतं

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 22 дня назад +27

    माता सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सर्व पुरुष मुलींना चांगले दिवस येण्यासाठी कारणीभूत आहे आपल्या कीर्तनामध्ये त्यांची नावे घ्या लोकांना समजू दे की हे कोणामुळे झालेला आहे आई-वडिलांनी जन्म दिला त्यांना शिकवलं त्यांना शिक्षणाची संधी घेण्याचे कामशिक्षणाची संधी घेण्याचं काम आणखीपरिस्थिती या सर्व थोर पुरुषांनी केलेला आहे

  • @chalobuddhakioar1255
    @chalobuddhakioar1255 27 дней назад +24

    महाराज महिला उच्च पदावर आसनस्थ झाल्या हे या सरकारमुळे नव्हे तर सावित्रीमाई फुले ,महात्मा फुले ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे, संविधानाने संधी दिल्यामुळे ,हे न सांगता आपण फक्त वरवर चोपडे पणा दाखवत आहात.

  • @santoshhole2048
    @santoshhole2048 Месяц назад +342

    महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले म्हणून हे दिवस आहे

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад +15

      एकदम बरोबर

    • @KrushnaraoDeshmekh
      @KrushnaraoDeshmekh Месяц назад +18

      Migraine so I'm raje 9:40 9:40 9:40 gerejwege😅😅😅😅😅

    • @vithusavla243
      @vithusavla243 Месяц назад +12

      @@santoshhole2048 अहो जनाबाई चा इतिहास 800 वर्षांपूर्वीचा आहे. तुम्ही कुठे 50 वर्षांपूर्वीच घेऊन बसले

    • @lilashinde3323
      @lilashinde3323 29 дней назад

      @@KrushnaraoDeshmekh nnnnnbojjjjjjjjjnjn

    • @gautamsarode6755
      @gautamsarode6755 29 дней назад +1

      . nalaeka maharaj

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 10 дней назад +3

    खरे कीर्तन महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-fj9wo9xr5t
    @user-fj9wo9xr5t 24 дня назад +13

    तुम्हाला काय महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे घ्यायला कमीपणा वाटतो काय, फक्त
    बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच आज स्त्रीया मोठमोठ्या पदावर आहेत

  • @milindbhalerao1060
    @milindbhalerao1060 25 дней назад +27

    महाराज... तुम्ही खुप महान आहत तुम्ही बोलाल तेच लोक करतात . तेवा महापुरुषच नाव घेत जा ! सरकारचे योगदान नही तर महापुरुष चे योगदान आहे स्त्री शिक्षण साठी

  • @sadhanagaikwad1226
    @sadhanagaikwad1226 17 дней назад +8

    म. जोतिबा फुले , साविञीबाई फुले,छ.शाहू महाराज , डाॅ.आंबेडकर यांना विसरुन चालणार नाही महाराज.....

  • @martandmundhe4692
    @martandmundhe4692 19 дней назад +6

    महाराज मुली शिकलात महात्म्या फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांळे

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 10 дней назад +3

    जय जय राम कृष्ण हरी ओम माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @wadhwekarsir9555
    @wadhwekarsir9555 24 дня назад +9

    महाराजांना, शाहू महाराज, फुले, सावित्रीबाई ई.आठवत नाहीत वाटत.

  • @sachinjogdand5690
    @sachinjogdand5690 Месяц назад +621

    आजची मुलगी ही डॉक्टर, वकील, आमदार, खासदार, राष्ट्रपती होते ही सगळी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे. हे मान्यच करावे लागेल. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान बहाल केले, आणि येथे जगणाऱ्या सर्व जीवसृष्टीला आपापले अधिकार प्राप्त करून दिले, .....

  • @AkshayingleIngle-p9b
    @AkshayingleIngle-p9b Месяц назад +128

    ज्या मुली शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर जात आहे हे फक्त माझ्या बापाची पुण्याई आहे शिक्षक , जिल्हाधिकारी, तहसीलदार, सचिव, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती,होत आहे हे फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे ✍️भिमा तुझ्या जन्मामुळे ✍️ जय संविधान जय भिम जय शिवराय

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад +1

      आणि अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी.

    • @radheshyamthorat3621
      @radheshyamthorat3621 25 дней назад +3

      महाराज तूम्ही विसरलात आजीची स्त्री केवळ माहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच स्त्री खासदार आमदार राष्ट्रपती

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 25 дней назад +1

      आरक्षणामुळे किती जण पुढे गेले.
      महामानवाने सांगितले होते की, काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे सर्व भारतीय आरक्षण सोडायला तयार नाहीत.

    • @bharatsingpatil2595
      @bharatsingpatil2595 16 дней назад

      @@AkshayingleIngle-p9b म्हणजे बाबासाहेब नसते तर आजपर्यंत संविधान निर्माण च झाले नसते का ?

  • @GuruSapkale-pq6hp
    @GuruSapkale-pq6hp 28 дней назад +66

    हे फक्त भारतीय राज्य घटनेमुळे झाले

  • @govardhankapure6672
    @govardhankapure6672 29 дней назад +123

    फुले आंबेडकरांना, शाहू चे नाव घ्यायला लाजू, नका.

    • @ShubhamVanve-c1q
      @ShubhamVanve-c1q 22 дня назад

      Dufdyp😂😂🎉😢😅😊😊😊😊😊😅😅😮🎉,🐬🐬🐬🐋🐟🐳🐠🐟🐠🐙🐙🦜🦅🦅🦤😗🦉🦉🦪🦚🦩🦑🦚🦚🦚🦚🦈🦨🐄🤗😒🐔🐔🐔🐔🐔🐣🐔🌅🌅🐋🐬🐋🐋🐓🐿️🐓🐓🐓🐿️🐿️🦡🦍🦍🦍🐐🐐🦣🐐🦣🦣🐕‍🦺🦥🦥🐖🐖🐖😀😃😄😄😄😁😆😆😂😂🤣😭😭😅🥳😘😚😍😍🥰😚😙😗😉😉😛😝😝😜🤪🥴🥴😜😔🥺😬🥺😬😑🤗😠🥱🤭🥱🤫🤫🙄🤐🧐🤐🤔🤨🤨😐😶‍🌫️😶‍🌫️🤨😶😞😓😟😥😨🤬😥😥😥😟☹️☹️🙁😕🤢🥵🥵🤯🥵🤢🤢🤑🤮🤮🤮🤮🤮🤮🤮😴😴🤮🤮🤮🤮🤮👿👿😈😈👿😈😈😈🤖🤖🤖🤖🤖🤖👽👽👽👽👽🤖👽👾👾👾👾👾👾👾👾👻👻😇👻👻👻🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤧😻😻😻😻😻😻✨💥💥💥💥✨🎉⭐⭐🌟❤️💨💦💨💦💤🕳️🕳️🔥🔥👹👹👹👹👹☠️💀💀💀☠️☠️👹☠️☠️☠️☠️☠️☠️🌝👹👹🎉❤️💛💚💙💚💜🤎🤎💞💞💓💝💘💘💖🧡💛💛🧡🎉🖤🤍💯💯🗣️🦷🦴🦴👁️👄👄👀👃👂👅👅🦠🙌👎👍👍👏👏🦾🦵🦵🦶🦶✋✋✋🤟🤟🤟🖖✌️🤘✌️🤞🤞🤞🤙🤌🤏🤏🤌🦿🦾🤳✍️✍️🖕🖕👆👇👇🖕🖕🤙🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕👇👇👇👇👆👇👆👆👆☝️🤝🤝👈👉👌👌👌🙏💅💅🤝🙇🙋🙋💁💁💁🙆🙅🙅🤷🤷🤷🤷🤦🤦🙍🙍🙎🤸🧍🧍🧘🛌🛌🛌🛀🧖🧖💇💆💆💆🧏🧏🧎🧎🧑‍🦼🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦯🧑‍🦯🧑‍🦯🚶🏃🏃🏃🏃⛹️⛹️🤾🚴🚴🚴⛷️🤺🏇🏇🏌️🏌️🤹🤼🤼🏋️🏋️🚵🚵🚵🧗🏂🪂🪂🏄🚣🚣🚣🏊🏊🏊🤽🧜🏄🧜🧜🧚🧞👼🧑‍🎄🥷🦹🧟🧛🧛🧙🦸🧝💂👸👸🤵👰👰🧑‍🚀👷👷👮🧑‍✈️🧑‍✈️🧑‍✈️🧑‍🎓🧑‍🎓🧑‍🏫🧑‍🏫🧑‍💼🧑‍🎓🧑‍🏫🧑‍💼🧑‍🚒🧑‍🚒🧑‍🚒🧑‍🏭🧑‍🚒🧑‍🌾🧑‍🌾🧑‍🏭🧑‍🔧🧑‍🏭🧑‍🔧🧑‍⚕️🧑‍⚕️🧑‍🔬🧑‍🔬🧑‍⚖️🧑‍💻🧑‍💻🧑‍💻🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🍳🧑‍🎤🧑‍🎤👳🧑‍🦱👲👶👶👳🧑‍🚒🧑‍🍳🧔👫👫🧑‍🦲🧑‍🦱🧑‍🦲🧑‍🦱🧑‍🦱👱👱🧑‍🦰🧑‍🦰🧑‍🦰🧑‍🦳🧑‍🦳🧓🧓🧑🧒🧒🕴️💃🕺🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑👭👭👬👫💏💏👯👯👩‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍💋‍👩💑💑💑👩‍❤️‍👨👨‍❤️‍👨👩‍❤️‍👩🤰🤰🤱🧑‍🍼💐🌹🥀🥀🌷🌺🌸🌸💮🏵️🏵️🌻🍃🌿🍃☘️🌱🌱🌾🌾🍄🍄🍁🍂🌼🌼🍀❄️🪴🌵🪴🌵🌵🌴🌳🌳🌳🌲🌲🪵🪨🪨⛰️❄️❄️☃️☃️🏔️☃️⛄⛄🌫️🌫️🌫️🌡️🌡️🔥🔥🌬️🌋🏜️🏜️🌀🌀🌬️🌊🌬️🌊🌈🌈🌄🌅🌅🏖️⚡🏝️🏝️🏞️⚡⚡☔☔💧☁️☁️🌨️🌧️🌧️🌩️🌩️⛈️⛈️🌪️🦧🦧🦍🦧🦍🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🐪🐪🪶🪶🐪🪶🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦧🦇🦧🦧🦧🦧🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🐅🐆🐅🐆🐅🐆🐆🐅🐆🐆🦅🦅🦅🦅

    • @rahuljamdhade7543
      @rahuljamdhade7543 17 дней назад +2

      अगदीबरोबर

  • @balasahebshikhare8389
    @balasahebshikhare8389 26 дней назад +40

    महाराज माणसाला एवढे ज्ञान पाजळवता पण एक गोष्ट मात्र विसरता महीलाना आधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आहे हे तुम्ही विसरता बाकी तुमचे किर्तन शुन्य आहे.

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 29 дней назад +71

    महाराज ...शिव,शाहु,फुले,अंबेडकर ...व संविधानाची कृपा आहे.....

  • @kiranchavan7511
    @kiranchavan7511 27 дней назад +8

    नाक हे जन्मता येते. इंदुरीकर ऐकलं होत की तुम्ही शिकलेले आहात. संस्कारावर बोला शारीरिक वाईट बोलू नये. आपण समाजाला चुकीचे सांगितले तर काय होईल याचा विचार करा.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 29 дней назад +73

    छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुण्याईला विसरलेत महाराज , ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

  • @chandrakantjadhav9743
    @chandrakantjadhav9743 27 дней назад +97

    इंदुरीकर महाराज तुम्ही विसरलात की आजच्या काळात मुलगी सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी उभे राहून कीर्तन, प्रवचन, व्याख्यान देता ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे याचे भान ठेवा .फक्त माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरू नका.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад +8

      संत गाडगे महाराज कोणाच्या कृपेने कीर्तन करत होते

    • @sdaarya
      @sdaarya 24 дня назад

      @@chandrakantjadhav9743 ek Pramanik pane mitra mhanun sanga , buddhanchi shikavan kiti buddh jopasatat , aani babasahebanche thode tari anukaran koni karatay ka? Buddha shanti priy hote, babasaheb savdhanwar chalayala saangatat kiti buddha tyanche anukaran karatat .. tumhich visaratay raag naka manu ...

    • @vaibhavteredesaiofficials8229
      @vaibhavteredesaiofficials8229 24 дня назад +2

      @@chandrakantjadhav9743 काही पुण्याई वगैरे नाही .त्याआधी किर्तन प्रवचन होत नव्हतं का?कि फक्त बाबासाहेबांच्या कृपेनेच ही किर्तन चालू झाली...
      नामदेव महाराजांच्या आधीपासून किर्तन प्रवचन चालू आहेत...

    • @vaibhavteredesaiofficials8229
      @vaibhavteredesaiofficials8229 24 дня назад +3

      ​@@sdaaryaसंविधान लिहिणारे बाकिचे विसरले हे.फक्त नाव कुणाचं मोठं झालं.हे संविधान लिहिणं एकट्याचं काम अजिबात नाही .पण मान्य करायच नाही .असो.

  • @sagarghorpade6177
    @sagarghorpade6177 14 дней назад +14

    महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घ्या सरकारची नाही स्त्रियांना अधिकार यांनी दिला सरकारने नाही

    • @vijaymhaisane9853
      @vijaymhaisane9853 6 дней назад

      @@sagarghorpade6177 महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीआई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही,जय ज्योती जय क्रांती 💐💐💐🙏🙏🙏

  • @TulshiramKamble-zs2xj
    @TulshiramKamble-zs2xj Месяц назад +133

    महाराज आपन एक उच्च शिक्षित आहेत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही ती म्हणजे महिलांना शासनाने अधिकार नाही दिलेत,तर ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आहेत.

    • @sachinjadhav5385
      @sachinjadhav5385 7 дней назад

      @@TulshiramKamble-zs2xj जातीला आरक्षण दिले होते महिलांसाठी नाही

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 5 дней назад

      खरं महिलांना आरक्षण पवार साहेब यांनी दिले..पायलट...आर्मीत...शिक्षणात नोकरीत व राजकिय आरक्षण पवार साहेब यांनी च दिले...

  • @DeepakUjgare-eb4oi
    @DeepakUjgare-eb4oi 28 дней назад +29

    महाराज ,आजच्या मुलीला जे अधिकार दिलेत ते फक्त आण फक्त भारत रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी व त्यानी लिहिल्या संविधाना ने ईदुरी कर महाराज..उगच समाज बांधवा ना खोट सांगु नका ...

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад

      भारतीय संविधान -
      २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
      (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
      भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.

      मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
      मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
      मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
      मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
      मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?

      मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
      हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.

  • @shashikantmane4050
    @shashikantmane4050 26 дней назад +51

    साहेब महिलाना सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकर साहेबानी दिले हे तुम्ही विसरलात कारण तुम्ही मराठा आहात

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 18 дней назад +2

      @@shashikantmane4050 त्याच्या कामाचा दर्जा बघा अख्खी अनाथ मुलांची शाळा सांभाळतात ते आणि शाहू महाराज पण मराठा होते त्यांनी सुद्धा सर्व धर्मासाठी खूप काही केल आहे... मराठा आणि इतर जाती मध्ये भेदभाव न करता माणूस म्हणून पहा.

    • @user-wq1ng3hc4c
      @user-wq1ng3hc4c 18 дней назад

      Barabar bolta tumhi

  • @prabhanandbawane5204
    @prabhanandbawane5204 24 дня назад +8

    मा.निवृत्तीमहाराज , मुली शिकवल्यात फक्त आणि फक्त महाराज.ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी आणि अधिकार दिलेत ते फक्त आणि फक्त परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . या महामानवाने नाव घेणे कमी पणा वाटतो का?

  • @nileshkamble1462
    @nileshkamble1462 26 дней назад +7

    या गोष्टीच सर्व श्रेय म्हणजे जोतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहे आंबेडकर याच्या व्यतिरिक्त कोण्ही असू शकत नाही

  • @dipakingle1393
    @dipakingle1393 25 дней назад +16

    सरकार तुमचं धोतर पण राहुदेणार नाही महाराज, तुमच्या सारखे डोक्यावर पडेल महाराज लोकांची दिशाभूल करतात 🎉🎉

  • @akrfoundation
    @akrfoundation 27 дней назад +47

    Maharaj .... ही सरकारची कृपा नाही बाबासाहेबांची कृपा आहे महाराज. अभ्यास करा

  • @KrushnaSawant-zc9bl
    @KrushnaSawant-zc9bl 28 дней назад +18

    महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजच्या मुली पंतप्रधान आमदार खासदार डॉक्टर इंजिनियर झाल्या आहे आणि होत राहतील पण तुम्हाला है सांगायला कमी पणा वाटतो

  • @shrawanhase3256
    @shrawanhase3256 Месяц назад +124

    महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सावित्री बाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले हे उपकार आपल्यावर हे विसरु नका जय संविधान

  • @narayanbhandare5214
    @narayanbhandare5214 28 дней назад +23

    महाराज तुमच्या देवदेवता मुळे काहीच नाही झाले ही सर्व पुण्याई माझ्या डा.बाबासाहेबांची आहे

  • @officialsachinantarkar4222
    @officialsachinantarkar4222 26 дней назад +27

    आकल नाही ईदुरीकर महाराजाला महिलांना अधीकार महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अधीकार दिले बिन आकली महाराज

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 16 дней назад

      उद्या म्हणाल यांच्या अगोदर महिला जन्माला नव्हती मग काय बोलावे आता तुम्हाला जरा आपल्या बुद्धीची अक्कल बाहेर काढा

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 16 дней назад +1

      1916 ला शिवाजी महाराजांनी सर्व महिला आणि सर्व जातींचे सन्मानपूर्वक वागणूक दिली

    • @shivanigholap6205
      @shivanigholap6205 13 дней назад

      @@officialsachinantarkar4222 त्यानी काय अर्धे कपडे घालून फिरा नाही शिकविले

  • @devrajsanade
    @devrajsanade 28 дней назад +46

    महात्मा फुले बाबासाहेब आबेडकर आणि संविधान याच्या मुळे महिला शिक्षण मिळते आहे साहेब

    • @sandeepshinde1115
      @sandeepshinde1115 26 дней назад +1

      @@devrajsanade an he sarv shivaji maharaj an mul sarv jan ahet he vichar bapa la

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад

      भारतीय संविधान -
      २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
      (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
      भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.

      मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
      मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
      मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
      मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
      मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?

      मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
      हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.

    • @SidramJadhav-ep9yq
      @SidramJadhav-ep9yq 25 дней назад +1

      ते नसते तरी पुढे प्रगती झालीच असती अजुन सुद्धा आपण 50 ते 60 वर्ष मागेच आहोत.

  • @user-cq8bn3xl5i
    @user-cq8bn3xl5i Месяц назад +39

    महाराज मुलींना अधिकार हे शासनाने दिले नसून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधाना मुळे अधिकार मिळाले...

  • @rahuldongre559
    @rahuldongre559 28 дней назад +32

    महाराज बाबासाहेब यांचे मुळेच एवढे परिवर्तन घडून आले हे लक्षात ठेवा फालतू जास्त बोलू नका जय भिम

  • @sangitagaikwad7995
    @sangitagaikwad7995 Месяц назад +48

    बाबासाहेबांच्या सविधनामुळे अधिक मिळाले आहे.

    • @AmrutTambe-hh6en
      @AmrutTambe-hh6en 9 дней назад

      @@sangitagaikwad7995 महाराज हे सगळे बाबासाहेब आंबेडकर भेटले तर तुम्ही सांगत नाही अर्धवट इतिहास सांगता

  • @user-nx2dx1jo8j
    @user-nx2dx1jo8j Месяц назад +25

    सासुसासर्याना जपा हेच ऐकून तुम्हाला वंदन करते नमस्कार

  • @aryakavar5516
    @aryakavar5516 Месяц назад +57

    सावित्रीबाई फुले यांनी दगड खाले व मुलींच्या शिक्षणासाठी शाळा चालू केली व काही अंद भक्त बोलत संविधान नि झाले डोळे उघडा बघा सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले नि मेहनत घेतली

  • @user-ko8my8bk5s
    @user-ko8my8bk5s 28 дней назад +155

    उपकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत सरकारचे नाही महाराज

    • @Krinjalunicronworld
      @Krinjalunicronworld 25 дней назад +4

      👍🏻

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад

      सरकारच संविधान पाळत नाही
      भारतीय संविधान -
      २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
      (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
      भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.

      मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
      मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
      मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
      मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
      मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?

      मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
      हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.

    • @Kakadesahil009
      @Kakadesahil009 24 дня назад

      @@user-ko8my8bk5s जय भिम 💙💙

    • @SangitaThorat-cf9jg
      @SangitaThorat-cf9jg 24 дня назад

      @@user-ko8my8bk5s 1

    • @MiraMore-jr9re
      @MiraMore-jr9re 23 дня назад

      @@user-ko8my8bk5s बरोबर

  • @user-vw8kg8fs8g
    @user-vw8kg8fs8g 29 дней назад +23

    क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर , हे आहेत महिलांचे उद्धार कर्ते 🎉🎉🎉🎉🎉 तुझ्या तोंडाला कधीतरी येऊदेना त्या महामानवचे नवं. जयभीम जय संविधान, जयशिवराय.❤❤❤ जयद्रथ खरात

  • @baburaodhule-dx2oy
    @baburaodhule-dx2oy Месяц назад +44

    महाराज आपण म्हणता सरकारने संधी दिली नसून बाबासाहेबांनी दिली आहे हे लक्षात असू द्या

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf Месяц назад +2

      @@baburaodhule-dx2oy नाही

    • @ashokahire1960
      @ashokahire1960 Месяц назад

      @@baburaodhule-dx2oy अगदी बरोबर भाऊ

  • @niteshsawant584
    @niteshsawant584 25 дней назад +6

    टीका टिपण्या करणाऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी कीर्तन नीट ऐकावे...बाकीचं काही असूद्या कीर्तन नीट येईक्या महाराजांनी पण अभ्यास केला आहे म्हणून ते तिथे उभे आहेत...तुम्ही आहेत का तिथे उभे...इंदुरिकर महाराजांचा विजय असो...जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ratnadeepjadhav7241
      @ratnadeepjadhav7241 23 дня назад +1

      महाराजांना महापुरूषांचे नाव घ्यायला लाज वाटली तर सत्य सांगणे म्हणजे टिका टिपणी होऊच शकत नाही.हे इतिहास विसरलेल्या बिनडोक भावनिक मनुवादी जातीवादी पक्षपाती अंधभक्तानी ध्यानात असू द्यावे".सत्यमेव जयते" असते म्हणून असत्याची बाजू घेणा-या बुद्धीकता संकुचित असणा-या माणसांना, खालून वरून, झणझणीत मिरच्या झोंबतात.

  • @machindrapatil1403
    @machindrapatil1403 27 дней назад +16

    मुलींच्या नाक रंग यावर खोडी करणारा स्वतःला महाराज म्हणून घेतं धन्य हो 😢😢😢

  • @dr.prashantn.shambharkar9297
    @dr.prashantn.shambharkar9297 26 дней назад +4

    या देशात महिलांना अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूर दृषटिकोनातूनच याचा विसर पडू देऊ नका कीर्तनकार, तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, राष्ट्र संत तुकाराम महाराज यांच्या सारखे कित्येक संत महापुरुषांनी सामाजिक सुधार कार्य उभे केले आहे, तसेच महिलांचा सन्मान केला व अधिकार मिळवून दिले आहेत, यांचे नाव घेऊन खरा इतिहास सांगाल तर बर होईल

  • @balushinde4700
    @balushinde4700 5 дней назад +1

    हे महाराज महापुरुषांचे विचार मुळे मुलींची प्रगती झाली आहे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपति शाहूराजे महाराज, आणि हे सर्व संविधान मध्ये Dr बाबसाहेब आंबेडकर यांनी लागू करुन दिली, आणि त्यामुळे आजच्या काळात स्त्रिया शिकल्या आणि प्रगती केली जय मूलनिवासी

  • @harishdolas5703
    @harishdolas5703 23 дня назад +3

    महाराज आपणास हे माहीत नाही का महीलांना जे अधिकार मिळाले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहे आज देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संविधानामुळेच राष्ट्रपती झाल्या आहेत आमदार,खासदार, मंत्री,या फक्त आणि फक्त संविधानाने दिलेल्या अधिकारा मुळेच हे विसरता कामा नये

  • @sanjayovhal9543
    @sanjayovhal9543 26 дней назад +2

    महात्मा ज्योतिबा फुले त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले यांनी सर्व प्रथम महिलांना शिक्षण दिले.आणि संविधान च्या माध्यमातून डॉक्टर बाबााहेब रामजी आंबेडकर यांनी सर्व प्रथम महिलांना शिक्षण दिले.हे इंदृकर महाराज यांनी विसरून चालणार नाही.

  • @dhanajishinde9390
    @dhanajishinde9390 16 дней назад +3

    क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, छत्रपती शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कार्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीयांना तसेच सर्वांनाच शिक्षणाचा खरा अधिकार मिळाला

  • @deepakkadam7791
    @deepakkadam7791 26 дней назад +13

    6:16 महाराज तुम्हाला महामानव,कायदे पंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार. डॉ, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे , आज यांच्या संविधानाच्या अधिपत्याखाली सर्व सरकारी काम काज चलतय. इलेक्शन कमिशन, शिक्षण मंत्रालय, सौरंक्षण मंत्रालय सर्वांना अधिकार दिलेत आणि तुम्हाला कीर्तनात. डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला तुमची दातखिळी बसतते काय....
    जयभीम. जय शिवराय जय संविधान 🌹🌹

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 25 дней назад +2

      @@deepakkadam7791 कीर्तन सांगणे त्यांचा व्यवसाय आहे. तो सोडून इतिहास सांगत बसावे लागेल. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या महापुरुषांचे पण योगदान थोर आहेत. ते महापुरुष नसते तर संविधान आजही नसते.

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 25 дней назад

      महामानवाने सांगितले होते काही काळानंतर आरक्षण बंद करावे. पण आंबेडकरांना मानणारे च आरक्षण सोडायला तयार नाहीत.

    • @kirankamble7562
      @kirankamble7562 21 день назад

      म्हणून काय संविधानाचे महत्त्व कमी होत नाही आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर संविधान नसते लोकशाहीच नसते हुकूमशाही राज्य असतं त्या राज्यात खून खराबा मारामारी लुटा लुटी बलात्कार गरीब लोक अक्षरशः मेले असते

  • @khajappadadanavaru2597
    @khajappadadanavaru2597 29 дней назад +7

    बहुतेक महाराजांना शिक्षणाविषयी अभ्यास नसेल, कोण कोणाला अधिकार दिले बहुतेक माहीत नसेल, आज जे तुम्ही सांगत आहे लोकं ऐकत आहे हे पण अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहे

  • @balurajput1680
    @balurajput1680 28 дней назад +158

    महिलांना सरकारने अधिकार दिले का डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानमुळे मिळाले.सरकारमुळे नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटते का?जय संविधान जय भीम जय शिवराय.

    • @shivrajkhanzode
      @shivrajkhanzode 26 дней назад

      @@balurajput1680 l

    • @user-zn1fc9xs8y
      @user-zn1fc9xs8y 26 дней назад +4

      Yes

    • @anujakshirsagar2470
      @anujakshirsagar2470 26 дней назад +4

      Are dada savidhan barach kahi deu shakat pan sarkar
      Bhal hoil as kahich karnar nahi

    • @Krinjalunicronworld
      @Krinjalunicronworld 25 дней назад

      👍🏻👍🏻👍🏻🙏

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад

      @@balurajput1680 भारतीय संविधान -
      २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
      (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
      भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
      (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
      (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
      (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.

      मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
      मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
      मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
      मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
      मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?

      मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
      हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.

  • @arvindtupvihire6272
    @arvindtupvihire6272 Месяц назад +133

    डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाले आहे हे लक्षात ठेवा

    • @Gawade-mt5df
      @Gawade-mt5df 29 дней назад

      @@arvindtupvihire6272 नाही फक्त क्रांती सावित्रीबाई ज्योतिबा फुले

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 28 дней назад

      @@arvindtupvihire6272 अर कुठ पण आंबेदकर

    • @Modiji505
      @Modiji505 27 дней назад

      @@arvindtupvihire6272 गप

    • @user-sr5cm2jq2z
      @user-sr5cm2jq2z 27 дней назад +2

      ये

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 27 дней назад

      @@arvindtupvihire6272 ky milal?? Reservation??🥹

  • @BhagwanBaburaoLondhe
    @BhagwanBaburaoLondhe 23 дня назад +3

    इंदउरईखर महाराज हे फक्त विनोदीकिर्ततकार आहेत

  • @sharadshete2807
    @sharadshete2807 Месяц назад +24

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आज मंदिरात देव आहे

    • @amitdumbre7665
      @amitdumbre7665 28 дней назад

      @@sharadshete2807 बरोबर भावा, छत्रपती नसते तर सगळे..... असते.

  • @kirannagdeve2027
    @kirannagdeve2027 День назад +1

    आजची मुलगी जी शिकुन मोठीं होते.आणी आपले अधिकार काय आहेत हे जेव्हा लोकांना पटवून देते.... तेव्हा ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच नांव घेतें.... कारण खरं शिकण्याचा अधीकार बाबासाहेबांनी दिला.....

  • @vikaskalekar6477
    @vikaskalekar6477 22 часа назад +1

    चांगली विनोदबुद्धी हाच यांच्या किर्तनाचा USP आहे.
    स्त्रीमुक्ती, समानता, वि‌ज्ञानवाद वगैरे त्याचं क्षेत्र नाही. त्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षा करता येत नाहीत.
    याची कारणे खासकरून ग्रामीण भागात सावित्रीबाई, महात्मा ज्योतिबा, बाबासाहेब पोहोचलेच नाहीत किंवा चूकीचे पोहोचले.
    देवच आपलं कल्याण करु शकतो ही रुजलेली भावना.
    देऊळ बांधणे किंवा बांधण्यात पुढाकार घेणे हेच मानसन्मान मिळवून देण्यासाठी पूण्याचे कार्य आहे.
    माळी समाजाचे बांधव संत सावतामाळी यांची जयंती साजरी करतात, सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची नाही.

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 26 дней назад +3

    ज्याला अक्कल नाही त्याने किर्तन ऐकु नये.

  • @balajogdand4145
    @balajogdand4145 28 дней назад +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें मिळाले हे सगळे अधिकार...✒️📖🌍💙👑

  • @manojmeshramMeshram-sw3xk
    @manojmeshramMeshram-sw3xk 26 дней назад +2

    माहाराजाला बाबासाहेब अम्बेडकर आनी सावित्रीबाई फुले माहात्म्य जोतीबा फुले यांनंच नाव घेता शरम ऐते का

  • @narendravispute4811
    @narendravispute4811 26 дней назад +5

    बाबासाहेब यांचे योगदान महान पण ते त्यावेळच्या सरकारातील एक होते सरकार उल्लेख फक्त आताचे नाही

  • @VinodGiri-tf5mi
    @VinodGiri-tf5mi 27 дней назад +6

    शाहू फुले आंबेडकर यांचे उपकार महाराज आपण विसरले

  • @laxmaningole6105
    @laxmaningole6105 26 дней назад +9

    सरकारने नाही रे बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले आहे

  • @namdevkambale7475
    @namdevkambale7475 Месяц назад +222

    या देशात मुलगी राष्ट्रपती होऊ शक्ती याला.. संविधान ची कृपा आहे

    • @user-eq9cp6ku7d
      @user-eq9cp6ku7d Месяц назад

      @@namdevkambale7475 qqq¹

    • @avi3727
      @avi3727 Месяц назад +35

      @@namdevkambale7475 पण त्यांची किंमत काय ? राम मंदिर , नवी संसदेच्या उद्घाटनाला ही त्यांना येऊ दिले नाही. बाबासाहेबांचे संविधान हे कधीच सांगत नाही.

    • @BabasahebMakubhai
      @BabasahebMakubhai Месяц назад

      @@avi3727y

    • @user-nv3es3dy9h
      @user-nv3es3dy9h Месяц назад +4

      Very good

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf Месяц назад +5

      @@namdevkambale7475 राष्ट्रपती पदला आरक्षण नाही.

  • @Indurkarsandhya
    @Indurkarsandhya 17 дней назад +2

    Jay Vitthal महिला राष्ट्रपती झाल्या त्या dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे, आणि महिला शिकली सावित्रीबाई फुले मुले.कीर्तनात जरूर नाव घ्यावी महान थोरांचे.

  • @digvijaywalvekar5272
    @digvijaywalvekar5272 Месяц назад +74

    मुलगी शिकली हे सावित्री माई ची देणं आहे...

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад +4

      एकदम बरोबर

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf Месяц назад +2

      @@digvijaywalvekar5272 हे बरोबर आहे इथ संविधान प्रश्न येत नाही

    • @sunitachavan5081
      @sunitachavan5081 Месяц назад

      Dr Babasaheb Ambedkar chya prayatnani hindu cod Bill pass zale...tyanche deshachya Pratek stree var khup mothe upkar aahet..jaati mule tyana Jo sanmaan deyala pahije to dila nahi ...sevti rugn mansikta..Babasaheb jar maratha aste tar devachya mandirat thevle aste

  • @dilipdhanke8666
    @dilipdhanke8666 29 дней назад +24

    मुलींना शिक्षना पासून आधी कोणी वंचित केले हे पण सांगा.आता तर संविधानाने अधिकार दिले त्यामुळे आज मोठ्या हुद्द्यावर आहेत.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 25 дней назад

      जगन्नाथ शंकरशेट यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात महिलांकरिता शाळा सुरू केली. आणि ते दैवज्ञ ब्राह्मण होते.

    • @kalpanapadole3110
      @kalpanapadole3110 24 дня назад

      100वर्षाआधी चा इतिहास आपण विसरलात संत मुक्ताबाई यांचे 700वर्ष आधीचे मराठी अभंग आहेत व मराठीतुन M.Aशिकणाराला ते अभ्यासाला आहेत ..त्या कुठे शिकल्या..होत्या गार्गी . मैत्रेयी..यांची नावाचा तर विसरु पडला ...काही दिवसाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विसरणार... इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नसतात सावित्रीबाई फुले कुठे शिकल्या ? आईवडील असल्याशिवाय मुलं होत नाही हा सिद्धांत आहे. मुळ शोधा अभ्यास करा सावित्रीबाई, डाँ बाबासाहेब आंबेडकर इ.क्रांतिकाराचे उपकार मानाचं पण हे शिक्षणाचे निर्माते नाहीत ..बाराखडी निर्माण करणाराला विसरु नका

  • @umeshtamgire640
    @umeshtamgire640 Месяц назад +61

    संविधान लागू व्हायच्या आधी पण मुली शिक्षित होत्या संविधान सभे च्या सदस्य सरोजिनी नायडू डॉक्टर होत्या

    • @babasahebmuneshwar758
      @babasahebmuneshwar758 Месяц назад +4

      फक्त उच्च वर्णीय sc,st,obc नाही

    • @tusharpatil3066
      @tusharpatil3066 Месяц назад

      @@umeshtamgire640 right sir 👍😍

    • @rahulwaghmare9240
      @rahulwaghmare9240 29 дней назад

      ​@@babasahebmuneshwar758barobr

    • @user-re2yp9ky1i
      @user-re2yp9ky1i 29 дней назад +1

      Agdi barobar..

    • @rajabhaugarud5535
      @rajabhaugarud5535 29 дней назад +2

      त्या नायडू होत्या हे लक्षात ठेवा साळी माळी कोळी गायकवाड कांबळे थोरात नव्हत्या

  • @Cartoon19439
    @Cartoon19439 24 дня назад +3

    ❤❤❤❤❤ मुली आमदार खासदार झाल्या ही त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई व भारतीय संसदेची कृपा संसदेमध्ये बसलेले महान सदस्यांची कृपा

  • @ajitthorat5578
    @ajitthorat5578 Месяц назад +32

    सरकार कशावर चालत आहे,सरकार संविधानावर चालत आहे तर आज मुली खासदार आमदार महापौर राष्ट्रपती झाल्यात केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад +5

      महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पण खूप मोठे योगदान आहे.

  • @cutegirl-bx7lw
    @cutegirl-bx7lw 24 дня назад +3

    उपकार सावित्रीबाई फुले यांचे आहेत 🙏🙏

  • @SwatiTorane-sc2ie
    @SwatiTorane-sc2ie День назад +1

    मुलगी शिकली, ही फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई यांच्यामुळे आहे. हे महाराज तुम्ही
    विसरलात.

  • @user-cj2ks4oh6g
    @user-cj2ks4oh6g 18 часов назад +1

    हे सर्व देणगी डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच योगदान आहे भाऊ

  • @surendrashende6370
    @surendrashende6370 17 дней назад +2

    महाराज आपण वरील बांधवांनी सुचवलेल्या सर्व महापुरुष सावित्रीबाई सारख्या क्रांतिकारी लोकांचे नाव अवश्य घेत चला.

  • @rafikpathan-tm3jj
    @rafikpathan-tm3jj 29 дней назад +13

    बाबासाहेब आंबेडकर। महात्मा ज्योतिबा फुले। छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराज। हया च्या सारखे महात्मा परत होणे नाही। हया राजकारण्यांना। हया महात्मा लोकांचे महाराष्ट्रात फक्त राजकारण केले

  • @dipakpatil3592
    @dipakpatil3592 6 дней назад +1

    बाबासाहेब आंबेडकर मूळ आजच्या स्त्री तहसीलदार, ड्रॉ, इंजिनिअर, आहे ,हा सरकार म्हणतो, आधी संविधान वाच मना त्याला मग लोकांची मन भर मना,

  • @mukundsatpute5147
    @mukundsatpute5147 24 дня назад +2

    शाहू फुले आंबेडकर या तिघांच्या अगोदर अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी ईत्यादी सर्वोच्च पदावर होत्या आणि त्यांनी संस्कृती जपली.

  • @tukaramdadgelwar9517
    @tukaramdadgelwar9517 24 дня назад +5

    जेथे तेथे फक्त बाबासाहेबांनाच मध्ये आणू नका. संविधानाच्या अगोदर सुद्धा काही भारतीय स्त्रियांनी शिक्षण घेतलेलं आहे.
    सध्या तरी तुम्हाला फक्त डाॅ. आंबेडकरांशिवाय दुसरे कोणीही दिसून राहिलेले नाही.
    अरे आधी स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांचे स्मरण करा. त्यांचे आभार माना.
    स्वातंत्र्य आधी ,नंतर संविधान.
    इंदुरीकर महाराज मसनात जाऊ द्या. पण सध्या काय सुरू आहे. गद्याला घोडा आणि घोड्याला गधा बनवणे सुरू आहे. म्हणतात संविधान ग्रेट.

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 26 дней назад +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याई मुळे आमदार, खासदार, कलेक्टर बनले..👍
    महाराजांना महापुरुषाचं नाव घेयला लाज वाटते का..?

  • @PunjaramMhaske-w1h
    @PunjaramMhaske-w1h Месяц назад +24

    सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुळे मुली शिकल्या. डॉकटर बाबासाहेब आंबेडकरांच्य. संविधानामुळे मुली डॉक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या राष्ट्रपती मंत्री झाल्या हे सांगायला महाराज तुम्हाला. लाज वाटते का. तुम्ही जातीवादी. आहे

    • @user-er6gt9zz5y
      @user-er6gt9zz5y Месяц назад

      Tyana vatate kharch laj babasahebanch nav soda pn savidhanamule adhikar milale he tari boltat ka maharaj

    • @sagarpurohit7914
      @sagarpurohit7914 27 дней назад

      महाराज साहेब तुम्ही किर्तन सोडून जास्त गोष्टीवर बोलणारा लबाड महाराज राजकीय आणि किर्तन याचा काय संबंध आहे का पैसा मिळवने हाच उद्शे

    • @sanjaybansode7319
      @sanjaybansode7319 26 дней назад

      @@PunjaramMhaske-w1h अगदी बरोबर

  • @ajitkamble2949
    @ajitkamble2949 24 дня назад +2

    महाराज आपणाला सर्व अधिकार सरकारने नाही तर संविधानाने दिले आणि ते संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिल

  • @user-ve5yn3ml8h
    @user-ve5yn3ml8h 12 дней назад +4

    फक्त भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याचे महात्मा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 27 дней назад +3

    कीर्तनकार महाराज हे महिलांना अधिकार महामानव‌ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले हे सांगा.अंधश्रद्धा नाहिसी झाली पाहिजे. जय शिवराय.

  • @AjitShinde1278
    @AjitShinde1278 28 дней назад +7

    माहात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण दिले आंबेडकर नावालाच

  • @user-me7it2kc2t
    @user-me7it2kc2t 28 дней назад +4

    इंदुलकर ज्या मुली गोऱ्या आहेत तुम्ही म्हणताय तस नाक नसेल तर त्या आई बापान घरात ठेवायच्या काय काय कीर्तन करा कश्याला मुलींना नाव ठेवताय 🙏🙏

  • @balkrishnachalake4621
    @balkrishnachalake4621 18 дней назад +1

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मुली शिकल्या.

  • @rajudinde9276
    @rajudinde9276 Месяц назад +125

    या इंदुरीकर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला का लाज वाटते

    • @KhuneLaxman-qy5pi
      @KhuneLaxman-qy5pi 26 дней назад +4

      Ho na adda🙏🙏

    • @AkashKamble-jh3nr
      @AkashKamble-jh3nr 25 дней назад +6

      हो 100 %बरोबर ahe दादा 😢😢😢😢😢

    • @ravindrapakhale6359
      @ravindrapakhale6359 22 дня назад +2

      होना,भाऊ

    • @ankushgawalwad2928
      @ankushgawalwad2928 22 дня назад

      महाराज चुतीया आहे त्यामुळे घेत नाही

    • @rahulbhoir7915
      @rahulbhoir7915 20 дней назад

      आंबेडकरांनी महिलांना 33 % आरक्षण दिले की SC आणि ST ला आरक्षण दिले

  • @VanitaWaghmare-g9w
    @VanitaWaghmare-g9w 26 дней назад +3

    निवृत्ती महाराज तुम्ही एवढे शिकलेले सवरलेले माणस आहेत तुम्ही आणि तुम्ही बोलता सरकारने दिले बायांना ❤ तुम्ही स्वतः एवढा प्रवचन देता तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता की हे प्राधान्य कोणामुळे भेटले लेडीज ला तुम्हाला अजून पर्यंत माहित नाही का महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बायांना सगळ्या गोष्टींचा प्राधान्य भेटले

  • @sondasganvir
    @sondasganvir Месяц назад +14

    महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आने महिलाना हक्क मीळाले 11:17

  • @BhagwanBaburaoLondhe
    @BhagwanBaburaoLondhe 23 дня назад +1

    इंदुरीकर हे फक्त विनोदवीर आहेत,खरे अभ्यासू व्यक्ती नाहित.

  • @bharatnikumbhe9526
    @bharatnikumbhe9526 28 дней назад +5

    डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आजच्या मुली शिकल्या व मोठ्या पदावर गेल्या हे देखिल सांगत जावा इंदोरीकर महाराज.निव्वलळ अंधश्रद्धा आणि भाकडकथा नका सांगत जाऊ.संविधानिक हक्क अधिकार व बहुजन महापुरूष पण सांगत जावा जावा.

  • @YeshwantHanmante
    @YeshwantHanmante 24 дня назад +2

    महाराज तुमी जे कीर्तन करता पण त्यात सत्यता सांगत नाहीं भारतीय संविधान मुळे तुमाला सुद्धा कीर्तन करण्याची परवानगी मिळाली आहे पण तुमाला फुले शाहू आंबेडकर सांगत नाहीं

  • @bharatpawar4468
    @bharatpawar4468 25 дней назад +2

    सरकार पेक्षा संविधान जर शब्द वापरला असता तर कीर्तनाला अजून like आणि view मिळाले असते