Sharad Pawar म्हणले अन Sushilkumar Shinde यांनी इन्स्पेक्टर पदाचा राजीनामा दिला | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 25 июл 2024
- ढोर समाजाचा दगडू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा झाला | Sushilkumar Shinde Biography | Vishaych Bhari
Sharad Pawar म्हणले अन Sushilkumar Shinde यांनी इन्स्पेक्टर पदाचा राजीनामा दिला | Vishaych Bhari
राजकारण करणं आपल्या सारख्या येड्या गबाळ्यांच काम नाय, त्यो सगळा मोठ्या माणसांचा गेमय, त्यांच्यात आपली उदबत्ती कुठं लावता, आपण आपली शेतीवाडी निदान नोकरीधंदा व्यवस्थित सांभाळावा, उगा उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये अशी साधारण आपल्या सामान्य माणसांची मानसिकता. पण त्या मानसिकतेला छेद देत एका सामान्य कुटुंबातल्या अवलियानं पोलीस उपनिरीक्षकाच्या पोस्टवरून थेट देशाच्या गृहमंत्री पदाची जिम्मेदारी मिळवली अन इतिहास घडवला. अशी गरुडझेप घेणारा तो अवलिया म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#सुशीलकुमारशिंदे
#sushilkumarshindebiography
#sushilkumarshindefamily
#sushilkumarshindeandsharadpawarrelation
#sushilkumarshindedaughter
#sushilkumarshindeinterview
#sushil kumarshindegrandson
#sushil kumarshindemodi
#sushilkumarshindekannada
#sushilkumarshindewife
#sushilkumarshindeson
#sushilkumarshindehouse
#sushilkumarshindemovie
#sushilkumarshinde
#sushilkumarshindemarathimovie
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहे आमच्या ढोर चांभार मौची चर्मकार समाजावर कारण त्यांच्यामुळे आज आमच्या जातीचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकला ,जय भिम
Mast
माफ करा,पण या समाजाची लोक बाबासाहेबाना विसरले आहेत(अपवाद वगळता)
जय भीम
te adhikar savidhanane dile ahe ...ani savidhanala hindu samajane sudha adopt kele ahe pan dusarya dhamane ka nahi kele ..tyabaddal sanga na
sushil shinde he kamaliche gandhi parivar che vafadar ahet tyasathi vatel te kartat
ढोर व चांभार समाजाने खरचं आरक्षण चा खुप मस्त फायदा घेतला. राजकीय, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रांत ते खुप उच्च पदावर आहेत.
Sushilkumar ne sc sathi kahihi kele nahi fakt savlat ghetali
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते.
सिकंदर लोदी ने संत रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
अजून किती जळतात हे उच्च वर्ण लोक पहा.हे करत असलेले जातीभेद पहा.
@@bhauraomeshram9417swatachi.pragati swatach karavi laagtey an savlat aslya var tevdhhe kathhin pan nastey
स्वतः च घर भरण्या पलीकडे काही
काम केलं नाही.हे मागास म्हणून मंत्री
राहीले समाज कल्याण खात्याचा नीधी
सुध्दा हे सांभाळू शकत नव्हते....
भिकाऱ्यांनी फुकटचे धान्य दिले नाही तर बैल बोट्यांचा मूळव्याध बाहेर आला सुजून
काहीही झालं तरी श्री. सुशीलकुमार यांचा आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला उपयोग झाला नाही. पक्ष रसातळाला गेला पण यांची संपत्ती डोंगराएवढी झाली.
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
सुशीकुमार शिंदेपाईच काँग्रेस आणि आंबेडकरवादी मध्ये फूट पडलेली आहे जी आज ही आणखी जास्त होत चालेली आहे.
स्वतः चे भले केले. त्याच बरोबर त्यांचं कॅरेक्टर कसं होतं हे लोकांना माहीत नाही. ते उघड करणे आवश्यक आहे. हा माणूस श्रीलंपट होता असे ऐकले आहे. सर्व च आमदार, मंत्री पदाचा गैरवापर करतात त्यातलाच हा प्रकार.
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
Marayha samajala pada
ढोर समाजासाठी काईच केल नाई
येवड आसुन सुधा काईच नाई केल
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
Bayko ji Bramhan ahe
महाराष्ट्रातील सर्व दलीत समाजासाठी कुठलंही काम केलं नाही साहेबांनी ..
Agdi barobar matha ghada
अजुन काय करणे अपेक्षीत आहे दलीत समाजा साठी ??? सविस्तर सांगाल तर बरे होइल !!!
हा ढोर समाजाचा नाही हा मुस्लिम समाजाचा आहे ढोर समाजाचा असला तर हा ढोर समाजासाठी काय केला आहे हे आधी सागाव मी ढोर समाजाचा आहे याला दोन वेळा पाडलो आत तिसऱ्यादा पण पाडतो जय श्रीराम
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
दगडू मुख्यमंत्री कसे झाले तर ते संविधानामुळे .
अरे भिकमाग्या संविधान नव्हते तेव्हा पण मागासवर्गीय मंत्री आणि मुख्यमंत्री झालेत. संविधानाचा आणि मुख्यमंत्री होण्याचा लांबून लांबून संबंध नाही
कसा झाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला.
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
बाबासाहेबांच्या संविधान मुळे एसी कॅटेगिरी मधला सुशील कुमार शिंदे आज देशाचा राज्यपाल झाला मुख्यमंत्री झाला पण बाबासाहेबाला विसरला आज कोणामुळे एवढा मोठा झाला त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज एसी कॅटेगिरी चा लाभ घेत आहेत सोलापूरचा शिंदे मुख्यमंत्री झाला हा मोठा काय नाही शेवटी सुशीलकुमार आणि प्रणिता बाबासाहेब मुळे मोठे झाले हे आम्हाला माहिती आहे पण त्यांनी कधी बाबासाहेबांसाठी कधी कार्यच केलं नाही येऊन जाऊन बाबासाहेबांवर टीका प्रकाश आंबेडकर वर टीका करतात आणि बाबासाहेबांचा एसी कॅटेगिरी चा लाभ घेतात म्हणून एसी कॅटेगिरी चा काँग्रेसला मतदान होत नाही यावेळेला तर प्रणिता शिंदे तर निवडून येतच नाही आशीर्वाद चर्चा आहेच
हे मात्र एकदम खरं आहे !!
अरे बैलबोट्या स्वतः आंबेडकरला निवडून येता आले का ? लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केले त्याचे ते ही अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात.
अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ इंग्रजांनी तयार केले 1932 साली आणि पुढे संविधान निर्मात्या नेहरूंनी ते पुढे कायम ठेवले.
स्वतः सुशीलकुमार तीन वेळेस खुल्या गटातून निवडून आले.
Khar aahe 🙏
Agadi barobar bolat tumhi
एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही दादा आता फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना मत द्याच फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🇪🇺💙💪👑
बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान नाही पूर्ण मसुदा समितीच संविधान एकटं नाही पूर्ण समिती मिळून संविधान तयार केले आहे बाबासाहेब फक्त त्या समितीचे आधक्ष्य होते हे लक्षात ठेवा आणि अभ्यास करून बोला
उपकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हे शक्य झाले
आंबेडकरचा काय संबंध ?
त्यांनी स्वतःच्या कर्तृत्व दाखवून आयुष्यात सगळे काही मिळवले.
@@Berar24365बाबासाहेब आंबेडकर नसते तर हा मुख्यमंत्री झालाच नसता..
@@Berar24365अरे नारायण वण॔ व जाती व्यवस्थेचा अभ्यास कर अगोदर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकार मुळे शिंदे घडला पण दलीत चळवळीत शून्य योगदान
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
🙏जय रविदास 🙏।।मन चंगा तो कठौती में गंगा।। ऐसा चाहू राज मैं जहां मिले सबन को अन्न छोट बड़ सम बसें रविदास रहे प्रसन्न,, बहुजन हिताय बहुजन सुखाय
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
पद पैसा आला की लोक औकात विसरून जातात आणि जात पण लपवतात....जय भीम
Apalya samjache lok yewad mote jhale te nahi कमावले का पैसे जातीवादी केली नाही पाहिजे
खरचं ढोर व चांभार समाजाने sc मधून खुप मस्त फायदा घेतला. ढोर व चांभार समजला सर्व लोक इज्जतिने जवळ पण करतात व मोठे बनवतात. 👍
सुशीलकुमार शिंदे हे एक नाव झालं पण महाराष्ट्रात अनेक असे नेते आहेत ज्यांना फक्त शरद पवारांनीच घडवलं.
शिंदे साहेबांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती तर ते आता एवढे sideline नसते झाले 💯
एकालाच सगली पदे दयायची कोंग्रेसची पद्धत चुकीची आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील मुळे
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
अरे आपण ज्या जातीमध्ये जन्म लो त्याचा उल्लेख करण गैर नाही. उलट अभिमानाची गोष्ट आहे.
सतेभोवती राजकारण करणाऱ्या जोडगोळीचा राजकीय प्रवास चांगलाच रंगवून सांगीतला आहे.
भारताचे पहिले संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब. यानी सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्या साठी काय केले आहे. जसे बहण मायावती यांनी जे यूपी मध्ये वंचित बहुजन समाज साठी करून ठेवले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चे जिल्हे,स्तूप, इनिहरसिठी. आपण....
सगळे भारतीय संविधाणामुळे शक्य झाले
संविधानाने मुख्यमंत्री पद आरक्षित केले काय ?
शिंदे खुल्या मतदारसंघातून तीन वेळेस निवडून आलेत
@@Berar24365 स्वातंत्र्य पूर्व मनुस्मृती च्या कायद्यात साधा मताचा तरी अधिकार होता का त्यांच्या पूर्वजाना
Achha tevha election commission election ..hot ka 😂@@kadutribhuvan3924
@@Berar24365काजरोलकर, आम्ही तेच म्हणतोय संविधानामुळेच शिंदे खुल्या जागेवरून मुख्यमंत्री झाले. ही किमया बाबासाहेबांनी घडवून आणली
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
कार्यकाल चांगला आहे पण खंत याची वाटते की राज्याच्या विकासासाठी काय केले हे सांगता येईल काय.
किमान पवारने जसे बारामतीकरांना सोयी पुरविल्या तशा त्यांच्या सहवासात राहून सोलापूरकरांसाठी काहीच का करावे वाटले नाही. उलट मील बंद पडल्या, पाण्याचे दुर्भिक्ष्य आहेच, रस्ते खराबच असतात
Ho na mi pn solapur cha ahe 😢
खूप छान एक दगडू शिक्षणाच्या जोरावरत आपल्या कर्तबगारिने पदी भूषवतो स्वतः ढोर समाजाचा असून अच्युत समाजामधून येऊन देशाच्या मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतो मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे शिंदे साहेबांना सलाम पणवढ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या समाजाविषयी तळमळीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराप्रमाणे धाडसी निर्णय घेऊन काम केले असं आपल्या सांगण्यात कुठेही ऐकलं नाही यासाठी तळमळीने झटलं पाहिजे होतं किमान आपला समाज तरी आता मनामध्ये अग्रेसर केला पाहिजे होता यावरून असेच दिसते की साहेबांनी काही सोलापूर तेच मर्यादित काम केले आहे राज्यातील बहिष्कृत तरुणांचा विचार केला नसेल जे बाबासाहेबांनी केलं आपलं पूर्ण आयुष्य दळभद्र बहिष्कृत लोकांना माणसात अन्याय करता आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी म्हणून सदैव लडत राहिले प्रति गाम यांच्या विरोधात
आपण शिदे यांना निवडून आणणारे नामदेवराव जगताप याचा विसर कसा पडला नामदेवराव जगतपंमुळेच शिंदे निवडून आले होते हे कसे विसरता येईल
त्याचे नाव खरे नाव गेंनबा होते
त्यानी नाटकात पडदे ओढायला होते,नंतर त्यानी नाटकात काम केले त्यावेळी नाटकात सुशीलकुमार हे नाव मिळाले
त्यांनी समाजासाठी काय केले ते सांगा स्वताचे घर भरले ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाने देशाची वाट लावली
Susilkumarshinde.nibahujanakaritakàhichkelanahibabasahbachaysavidahachyasavlatighetallyajaishiraijaibheem
सुशीलकुमार शिंदे यांनी मागासवर्गिय,अतिमागासवर्गीय जातींसाठी काय केले?
कायच वाटत नाही कारण भारतीय संविधान नसत तर सुशील कुमार शिंदे हे कुट तर आपला पारंपरिक व्यवसाय कतड सोलत बसले असते
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
किती का साहेब मोठे असेना पण त्यांनी कधी ही जातीचा अभिमान बाळगला नाही आणि कधीही आपल्या समाजाला पुढे आणले नाही -त्यामुळे समाजाला सुद्धा त्यांचा अभिमान मुळीच नाही
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
खुप चांगले कॉलेज आहे यांचे कोल्हापूर मध्ये
Kay nav ahe college che
@@sunilmane8199 Genesis Technical institute 💯
पण ज्यानी त्याना राजकारणात आणले
त्यांनाच धोका दिला.
चांगली माहिती मिळाली
हे लोक सविधानांमुळे समोर आणि बापाला विसरले, म्हणून आता या स्वार्थी लोकांची समाजाला काही उपयोग नाही...
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
पूना पॅक्ट लाभार्थी
सुशीलकुमार शिंदे हे दलीत समाजात असून सुद्धा त्यांनी कधीच समाजाचं भल नाही केलं ते स्वतःला सवर्न समजतात पण त्यांनी बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ठेवून समाज कार्य करायला पाहिजे होत
फार चांगला मुख्य मंत्री हे महाशय झाले नाहीत २००३ साली महाराष्ट्र कोॲपरेटीव्ह शुगर फॅक्ट्री एम डी पॅनेल परिक्षा गुजरातचे इरमा कडुन घेऊन भ्रष्ट कारभार केला व महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्याची पुरती वाट लावली याना साथ दिली ती बारामती करानी बहुतांशी २००३ ला जे चांगले हुषार सहकारी साखरकारखान्यात खाते प्रमुख होते त्यांचे भविष्याची वाट या सी एम नी लावली आहे अशा या सी एम ला परमेश्वराने जबर शिक्षा दिली आहे ते आम्ही सध्या पहात आहोत .
सुशील कुमार शिंदे यांनी उत्तर प्रदेश मधील चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श घ्यावा... ते पण चर्मकार समाजाचे आहेत.... मागासवर्गीय आहेत... पण बाबासाहेबांच्या विचारांशी कट्टर आहे... जय शिवराय जय भिम
मस्त माहिती दिली🙏🙏🙏
सुशीकुमार शिदे v sharad pawar he साडू भाऊ आहेत.
हे चुकीच आहे
हे दुसऱ्या जातीचे पवार मराठा जातीचे मग कस काय साडू होऊ शकतात 🤔
शरद पवार साहेब
मराठा आहेत
सुशीलकुमार शिंदे साहेब हे
एस सी आहेत.
त्यामुळे
साळभाऊ होऊच शकत नाहीत.
चूकीची माहिती सांगत आहेत
असं वाटतं.
शिंदेंच्या पत्नीचे माहेरचे नाव उज्जवला वैद्य
पवारांच्या पत्नीचे नाव प्रतिभा शिंदे
मग ते साडू कसे असतील ?
अशी चुकीची माहिती देणाऱ्यांनी आधी संकपाळ आडनाव आंबेडकर कसे झाले व कोणी केले याचा शोध घ्यावा.
अरे सुशीलकुमार आणि शरद पवार यांच्या बायका बहिणी बहिणी आहेत.... ब्राम्हण समाजातील बायका आहेत यांच्या
शेतकऱ्यांना विजेचे बिल माप करतो म्हणले व फुकट विद्युत देतो म्हणले व मुख्यमंत्री झाले व उलट लोड सेटिंग बोकांडी बसवली व व्याजासहित दंड व्याजासहित वीज बिल वसूल केले असं ज्याला करता येते तेच मुख्यमंत्री पंतप्रधान होत असतं
अरे बाबा तुम्हाला ढोर समाज चालतो एससी मधील ५८ जाती चालतात पण बाबासाहेब आंबेडकर यांचा नाती चालत नाही.त्या काळात बाबासाहेब आंबेडकर चालले नाही ना?
तो जातीवादी होता
@@yuvrajmahabare4840kon jaativaadi hota?
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@@yuvrajmahabare4840ha maratha an OBC chya Maya zavlya hotya n ❤
@@carryminati-wq3cq अन त्याच्या बहिणीवर बामण चढले होते
Chan mahiti
Best news
Thank you sr ❤
सोलापूर बकाल स्वरूप करण्यात दगदुच मोलाचं योगदान आहे
चांगले काम. चांगले विचार आसणार्याला मोठ होण्याला जात लागत नाही
Very nice information
छान
बाबासाहेब आंबेडकर याच्या मूळ खऱ्या अर्थानं
सुशीलकुमार शिंदे यांचा सावत्र भाऊ परांडा येथे आहे महादेव शिंदे त्याची आणि आमची खूप जवळची ओळख आहे ते आमच्या घराजवळ राहत होते आता भाऊ आणि त्याची मुलं मुली भावजय आहे
समाजासाठी काम केले नाही
दगडु मुख्यमंत्री झाला पण समाजासाठी काम शून्य
Great CM of Maharashtra
🔔
धु म्हटलं धुनारा,,,चाट म्हटलं चाटणारा,मनुन मुख्यमंत्री झाला
Togood
Very nice information. 👌🙏
सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे लय शर्यतीचे प्रयत्न होते
खुपच छान अतिशय वास्तव
Great
He became the Chief Minister because he was not killed while wearing a cap.
John F kenedy aani Abraham Lincoln parallel life baddal video banava ....doghachya life Ani death madhe khup same ahet...ya baddal ek video
I have always admired Shri Sushi Kumar Shindeji. Great leader.
🙏🙏
काही सांगू नका शिंदे बदल समाजासाठी काही केला नाही त्याने फक्त माया जमावली लई मोठेपणा सांगू नका
Jai Bhim
सोलापुरच विकासरत्न एकच आहे..
ते म्हणजे अकलूजचे शंकरराव मोहिते, आ.विजयदादा आणि मोहिते पाटील घराणे...
ना कोणावर टिका, टिप्पनी, फक्त विकासकामं..
ह्यावर एक होऊन जाऊद्या एक मग विषयच भारी....❤🙏🏻
सोलापूर करायची ओपन जागेवर निवडून दिले होते आता इलेक्शन आले की जाती ची चर्चा घडवून आणतात
तो कुठल्या जातीचा आहे हे सांगण गरजेच आहे का?
बघू नको मग
Jat ya sathi dakhavli Ki OBC sc st ya lokanla confidant milel ani te political, economic, social, educational sector madhe progress kartil. Ya madhe jatiyvad disun yet Nahi tyamule vegala arth Kadhu Naka .
जात सांगायला लाज कसली?
हो, कारण त्यांच्या जातीतील लोक तरी प्रगती साधण्याचा प्रयत्न करू शकतील समाजाचं कार्य करतील
Jati mulech motha zala ahe
शरद पवारांनी कृपा आणि राजकीय तिढा
Very.good
पण कधी जय भीम नाही बोलत ..
भेटलं सर्व बाबासाहेब मुळे यांना आणि लाज वाटते का जय भीम बोलायला ह्या लोकांना
Jay bhim he boudha samajache dev ahet hindu dalitanche nahi
@@anilgaikwad2202amach amhi bghu Tu nko maay ghalu ikd b
तुम्ही कधी त्यांना जयभीम केला. करा एकदा जयभीम नंतर सांगा.
त्यामुळे ते खैरलांजी वर गप्प होते केंद्रीय गृहमंत्री असून सुध्दा.
महाराष्ट्रातील अनेकजण मुख्यमंत्री झाले.त्यांनी महाराष्ट्राची काय प्रगती केले.
Good 👍👍👍👍
जात जात मे जात है ज्यों केलन के पात कहे संत रविदास महाराज फीर भी जात क्यों न जात. 🙏🙏🙏जय शिवराय जय भीम जय रविदास जय संविधान
निष्ठावान व कार्य तत्पर इमानदार नेता असेल तो कोणत्याही समाजाचा असो भारतीय लोक चला सेवा करण्याची संधी देतात यावरून अशी दिसते की जातीयवाद हा पुरोगामी महाराष्ट्र मध्ये नाही यावरून सिद्ध होते जय महाराष्ट्र जय शिवराय
गांधी घराण्याची चमचेगिरी करून 😂😂
Chan
देव पण अस घडवू शकत नाही.पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हे सर्व शक्य होते
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
@@mahadeomore9854 tuzya devala hi janm ghyava laagnaar kityek tari Ambedkar naav halavu shakat naahi ,
Konatyaach partyacha nasun kayademantri hovun Samvidhan lihu shakato aamhala hya sattechi garaj kaay sattela thokun thokum aamhi aamche kaam karun ghevu
Labour 8 taas duty
Mahila pregnent asataa paid sutti
Panyache shetakaryaansathi che dharan baandhanyache va tyaavar vidyut nirmiti chi dhorane ambedkaranchi sattet nasun Keli
Adv Prakash Ambedkar mandla commission lagu kele sattet nasun
Sattela laachar naahi aamhi 🤣🤣
Shinde sir great.
प्रत्येक व्यक्ती ज्ञानी असते
देश विकास करू या...
जय हिन्दी
मुळातच शिंदे साहेब स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा श्रेष्ठ समजतात. त्यांच्या भाषणात किंवा व्यक्तिगत जीवनात ते स्वतःला वेगळे ठेऊन वागतात.
Chhan
Joh Paryant Caste Ni Mansa Chi Aulakh Hota Rahil Toh Paryant Bharat Progress Honar Nahi Caste System Kadun Taka
आरक्षण पण काढून टाकलं पाहिजे
Jatichya adharavar reservation band kara reservation mule jatibhed nirman zala ahe
हे कितीवेळा सान्गाचे?
महामानव.डॉकटर.बाबासाहेब.आंबेडकर.यांना.कोटी.कोटी.प्रणाम. कुन्या.ऐका.समाजाचं.चांगलं.केलं.नाही. तर साऱ्या.भारत.देशाचे.संविधान.लिहिलं.मग.विचार.करा.सर्वांचं. भल.केलं.
Khup ch prenadayi jivan prawas ahe sahebancha
Whatever he is ,but he has never supposed his own people or backwards.
Which is I must say very important..
Because there is still a huge gap between uppers and lowers..
Best
P❤00❤०❤❤@@LaxmanPanchal-lq6it
Good
यानी smajasadi kay kele
TRP साठी एखाद्याची जात काढून काय मिळालं...विषयाचं भारी 😢
बाळा जात हे वास्तव आहे. त्यात वावगं काय
कॉग्रेस, राष्ट्रवादी काॅ. हे महाराष्ट्रात मराठ्यांचे पक्ष आहेत असा अपप्रचार मनुवादी नेते व पत्रकार सतत करीत आलेत. तर काॅनग्रेस या शुद्ध लोकशाहीवादी पक्षाने सर्व जातीधर्माच्या नेत्यांना नेत्रुत्वाची योग्य संधी वेळोवेळी दिलेली आहेच, म्हणुन जाती उल्लेख आवश्यक होता.
फार छान माहिती दिलीत --फक्त जातीचा उल्लेख करायला नको होता --ते भारतीय (INDIA)न आहेत
होयला पाहिजे उल्लेख . समाजाचे देणे आहे हे विसरता कामा नये...जय भीम
मागासवर्गीय लोकांना जातीभेदाचा सामना करावा लागतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आरक्षण मिळाले. चागले झाले सगळ्यांना ऊपयोग होत आहे.
Dr Babasaheb Ambedkaranche upkaar
बाबासाहेंबांचे उपकार आहेत, बाबासाहेबांचा आदर आहे ,
पण तरीही हा समाज सनातनी हिंदुच होता,आहे, आणि राहिल...
संत रविदास श्रीराम, श्रीकृष्ण, गंगा मैया चे उपासक होते, सिकंदर लोदी ने रविदासानी मुस्लमान बनाव म्हणून जेल मधे टाकुन खूप त्रास दिला, तरीही संत रविदासांनी सनातन हिंदू धर्म नाही सोड़ला
जय श्रीराम 🚩🚩जय भीम 💙 जय जय शिवराय 🚩🚩
आणि ज्ञान देनार्यांनी याचे भान ठेवावे
डॉ.भीमराव रामजी अंबेडकर
या नावाताच संपूर्ण हिन्दू संस्कृति समावलिय
भीमराव: महाभारत
रामजी: रामायण
🚩🚩🚩🇮🇳💙🇮🇳🚩🚩🚩
याला म्हणतात राजकारणातली कसोटी वाशिंबे साहेब धन्यवाद या काँग्रेसमध्ये फक्त आणि फक्त जात पात नाही
Jay savidhn jaybhm sushil kumar shendy congratulation salut
गांधी परिवार चा सेवक जास्त ,मुख्य मंत्री कमी, eka parivaar cha vafadar neta
जात ना पूछो विद्वानकी, पूछ लिजिए ज्ञान.
आता काय उपयोग त्यांचा लोकांना झाला नाही अफाट बेकायदा स्वतःसाठी संपत्ती कमावली