Wardha Shaktipeeth Expressway | वर्ध्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- On the one hand, the farmers became aggressive to demand that the Shaktipeth highway be cancelled, on the other hand, the farmers of Wardhe have taken to the streets to support this highway. Farmers gave a statement to the collector demanding that they should not cancel the Shaktipeth highway, give us fair compensation and acquire our land, our representative Narendra Mate has interacted with these farmers.
एकीकडे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले तर दुसरीकडे या महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी वर्धेचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करू नका, आम्हाला योग्य मोबदला द्या आणि आमची जमीन अधिग्रहण करा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली, याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी...
#Wardha #ShaktipeethExpressway #Shaktipeeth #news18lokmat #marathinews
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
शक्ती पिढ रोड झाला पाहिजे🎉🎉
शक्तिपीठ महामार झालाच पाहीजेन
शक्तीपी महामार्ग झाला पाहिजे आणि चांगला मोबदला मिळत असेच आणखी अपेक्षा आहे
योग्य मोबदला देऊन शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे आमचा विरोध नाही आहे....
Shaktipeeth mahamarg zala ch paije
यांच्याजमिनी नक्की जातात का आई बापाच्या जमिनी विकून जगणारे 😂😂
शकतीपीठ मार्गापेक्षा नदी प्रकल्पसाठी पाठिंबा द्या तर कुठ तरी विदर्भाचा विकास होईल
शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे हा मार्ग होने योग्य मोबदला देऊन
योग्य मोबदला देऊन शक्तीपीठ महा मार्ग झालाच पाहिजे
महामार्ग झाला पाहिजे
ज्यांची जमीन जात नाही तोच महामार्गाला विरोध करतो. शेतकरी कमी तर नेते ज्यास्त आहेत. फक्त योग्य मोबदला मिळावा.
कृपया करून तुमच्या शेतीतून महामार्ग जाऊ द्या पण आमच्या विरोधात बोलू नका आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुपीक व बागायती जमिनी जात आहेत यामुळे आम्ही आंदोलन करू शक्तिपीठ महामार्ग रद्द करू एक जिद्द शक्तिपीठ विरुद्ध
भाऊ आमच्या पणं जमिनी सुपीक च आहेत राग नका येऊ देऊ सगळ्यांच्या जमिनी सुपीक आहेत
आम्ही कोल्हापूर कर परभणीकर यांच्यासोबत कायम खांद्याला खांदा लावून आहोत... शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही..
हा मार्ग झाला पाहिजे या मार्गामुळे विकासाला चालना मिळते
मुख्यमंत्र्यांना विनंती आहे योग्य मोबदला द्या शेतकऱ्यांना आणि रस्त्याचे काम ताबडतोब चालू करा
Kolhapur madhe zatbhar pan jaga denar denar nahi tumchi shakti tikde malranavar tekvaychi😂😂😂😂
हा प्रकल्प व्हावा
मोहबदल्या साटि काहि शेत करी जमीन द्याले तयार आहे
आई बाबांच्या जमीनी विकून खाणार्या लोकांबद्दल काय बोलायच.
.
Dusra mahamargane jawa na kolhapurla, sobat ratnagiri nagpur highway ahe ke, tumhi kashta karun khau shakat nahi, vikun khanari loak ahat tumhi, sangli kolhapuratun virodh khara ahe
आमच्या कोल्हापूरकरांचा विरोधच असेल कारण आमच्या पिकाऊ जमिनी जातात आमच्या पोरानी नंतर भिकच मागायला पाहिजे
Literacy rate is highest in vardh .❤
कोल्हापूरात येऊन दाखवा ... मग बघू
Mahamarg hjala pahije mahesh chanekar deoli nete rajkaran khelatat sarv shetkaryanni pathimba dyava
Zalach pahije
आपल्या काळ्या आई लापैशा विकणारा शेतकरी असूच शकत नाही........... 😢😢😢😢
शक्तीपीठ नकोच आहे आम्हांला
Shaktipeeth mahamarg radd zaalach paahije.
शक्तीपीठ झालाच पाहिजे
Tula bolayala kiti paise delet
🎉❤
❤
शक्ती पीठ मार्गापेक्षा अधिक महत्वाचे कामे आहेत ते पूर्ण करा जसे ,,, लाडकी बहिण योजना,, लाडका भाऊ योजना ,,, लाडका जावई याजना ,,, लाडका वडील योजना ,,,,मोफत धान्य योजना ,,,मोफत घर जमीन योजना,,,, है सर्व झाल्यानंतर मग वेळ असल्यास विकासाकडे लक्ष द्या ❤❤❤😂
Vardha madhe kra... Ikad karu nka... 😂😂😂...jamini shillak nhit
आमच्या शेतातुन जातो रस्ता, सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असते, रस्ता झाला तर, विकास होईल,
kiti mobadla denar aahe
तुम्ही एक दिवस रस्त्यावर येणार 😂😂😂 मुळशी पॅटर्न होणार तुमचा
कमी.कीमत.देते. योग्य मोबदला देत नाही
प्रकल्पा ले जीमन देउन काहि दीवसात जमीन खतम होनार आहे
रस्ता झालाच पाहिजे, योग्य मोबदला दया
ajibat nahi cukicha vishay ahe bhau........ amcha virodh ahe bhau......
Me सूता जमीन घेतली आहे tare maze Jamin jat ahe me deny sathi tyar aho shaktipeeth maha marga zalach pahje
शेतक-यांना 50 खोके जमिनीला भाव द्या..(अरे उद्धव! )...
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
रद्द झाला पाहिजे
शक्तीपीठ महामार्ग साठी बिनशर्त पाठिंबा 😊
आम्ही कोल्हापूरकर या महामार्गाला कायम विरोध करणार.हा महामार्ग करून शेतकरी उध्वस्त करण्या पेक्षा नदी जोड प्रकल्प राबविला तर देशाची प्रगती होईल.
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
तुझा no दे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
आमच्या जमिनी पिकतात...आम्ही आई मानतो..तुम्ही विकायला निघालेत लाज नहीं करे
Tumi kon laj kadnare shota tu tujh bag nantr laj kad jo te shotacha jaminicha malk ahe tu nahi det tr kashala dusryacha laja kadto
हा बोलणारा व्यक्ती परिपूर्ण शेतकरी आहे का पहा आणि त्याच्या बापाने जमीन घेतलेली असेल त्याने जमीन घेतल्याचे असं बोलणार नाही कारण की बापाच्या जमिनी कोणी पण बोलेल तरी एकदा घरी विचारून पाच जमीन द्यायची का
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
आमचा कोल्हापूर जिल्हा जैव विविधतेचे नटलेला आहे..त्यामुळे आम्ही कोल्हापुरी हा रोड होऊ देत नाही काय काशी घालायची ती तुमच्याकडे घाला..रोड करा नाहीतर विमानतळ करा
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
Nh4 झाला तेव्हाच Kolhapur develop झालं अनेक इंडस्ट्रीज आल्य असाच शक्तीपीठ मुळे फायदा होईल पर्यटन वाढेल 🎉
Vikun khanarya auladi ahet hya
कोल्हापूर ते नागपूर आत्ताच झालेला हायवे असताना हा कशाला, सध्याच्या हायवे वर खुप कमी वाहतूक आहेत..आणखी 25 वर्ष हा रस्ता पूरक आहे.नविन रस्त्याची अजिबात गरज नाही.. उगाच विकासाच्या नावाखाली अनावश्यक रस्ता बनवू नये.. यापेक्षा नदीजोड, कॅनॉल इ शेतीपुरक कामे करावीत
बरोबर आहे भावा
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
होणारच
Nice
मोबदला नकोय शक्तीपीठ रद्द
Virodh virodh
Maharashtra च्या विकासाला या महामार्ग ची खूप आवश्यकता आहे
एकच जिद्द शक्तिपीठ रद्द
विदर्भाच्या विकासाकरीता महामार्ग आवश्यक आहे पण वावराईचा मोबदला योग्य भेटला।पायजेल.
शाबास मेरे यारा
एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द ✊✊💪💪💪
गप ये आईघालया
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
Kolhapur Wale agodhar bolat hote ki , changala mobdla , dyava , mag aata Kay zhala , ki sajkarni loka aale ki hyanchi tone change zhala aahe
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
विदर्भातील सगळी जमीन सरकारने संपादित करुन मी महामार्गासहीत इंडस्ट्री डेव्हलपमेंट करावी अजून काही करता येत असेल तर सरकारने त्यांची घरेदारे पाडून भुसंपादन करावे त्याला
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल ...
पण तुमचा तो शक्तीपीठ तुम्हालाच लखलाभ 😅😅😅
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
ज्याची जमीन जात नहीं त्याने बोलू नये...तुमच्या जमिनी पिकाऊ नाहीत..मग काय आमच्या जमिनी पीकाऊ देऊ का....हा रोड रद्द झाला पाहिजे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
Khup chhan bhau midanr mobdla chamgala kamat lava aani aaple jivn sukhi Kara bs.tumhala midale le paise daru Satya game madhe udavu naka bs
Samruddhi yewdh mobdala dyawa
मी कोल्हापूर चा आहे माझा विरोध आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
हा प्रक्लप झालाच पाहिजे 🙏🙏🙏🙏
मि स्वता शेतकरी आहे माझी २ एकर जमीन जाते माझा या शक्तीपीठ महामार्गाला तिव्र विरोध आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
तुमची द्यायचि आहे तर द्या पण कोल्हापूर जिल्हातुन विरोध कायमस्वरूपी राहणार आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
Aamacha pathimba aahe gav lonbehal
हे शेतकरी नाहीत 😡😡😡😡😡
झाला पाहिजे सक्तीपीठ महामार्ग
मी कोल्हापूरचा शेतकरी आहे आमचा या महामार्ग ला विरोध आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे
यातून विशेषतः विदर्भ , मराठवाड्याचा विकास होणार आहे . त्यामुळे पाठिंबा द्यावा. पर्यटन ,शेती, औद्योगिक विकास होणार आहे. शिवाय दळणवळण स्पीड वाढून विकासाला चालना मिळणार आहे. Maharashtra traingle ने जोडणार आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
रद्द झालाच पाहिजे
विदर्भाच्या प्रगतीसाठी हा रस्ता झाला पाहिजे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
आमचा विरोध आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
मी शेतकरी बोलते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
वैसे भी पश्चिम महाराष्ट्र के लोग विदर्भ विरोधी है पश्चिम महाराष्ट्र के नेता और आम जनता भी कभी भी नहीं चाहते है कि विदर्भ का विकास हो
मी सांगली जिल्हा तील आहे माझी जमीन जाते आणि त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे यातून राजकारण चालू आहे विरोध करणारे शेतकरी नसून कार्यकर्ते आणून मोर्चा काढण्यात आला आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
जमिनि विकुन भगवी कपडे घाला व देव देव करत फिरा
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
हा रस्ता झालाच पाहिजे