Shaktipeeth Mahamarg: कोल्हापूरात मोर्चा, धाराशिवला उपोषण Shaktipeeth Expressway ला विरोध का होतोय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #BolBhidu #ShaktipeethMahamarg #maharashtranews
    कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी १८ तारखेला लोकांची गर्दी जमली होती, कारण होतं एक मोर्चा. कोल्हापूरमधले नेते, कार्यकर्ते आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरातले शेतकरी या मोर्चासाठी एकवटले होते. हा मोर्चा होता, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात. नागपूरमधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहे. याला येणारा ८६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्चही चर्चेचा विषय आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय तापला तो त्याला होणाऱ्या विरोधामुळं.
    १२ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या जवळपास ८०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना नेमकी आहे काय ? आणि या महामार्गाला शेतकरी, नागरिक आणि राजकीय नेते सुद्धा विरोध का करत आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 803

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 3 месяца назад +30

    हा विषय खरंतर मॅप दाखवून चांगला समजावता आला असता.
    तुम्हाला साऊंड इफेक्ट, क्लिक साऊंड सगळं देता येतं मग मॅप का देत नाही समजलं नाही.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 месяца назад +1

      थेवढ बजेट नाहीय बोलभिडूच समजून घे 😅😂

  • @milindmathapati
    @milindmathapati 3 месяца назад +144

    Kolhapur Pune महामार्ग, ज्या महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक आहे तो 6 पदरी लवकर करावा ... वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन सरकारने त्या रस्त्यांचा विकास सर्वप्रथम करावा

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 3 месяца назад +7

      Nko शेजारची जमीन जाईल

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +8

      @@prajwal_kh मग काय हवेतून बांधायचा का 😡

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 3 месяца назад +4

      @@aniketkhambayatkar5314 sarcasm

    • @dharmadeomainkar9289
      @dharmadeomainkar9289 3 месяца назад +8

      पुणे कोल्हापूर intercity Train संख्येत वाढ केली पाहिजे त्यसाठी track चे काम जलदगतीने केले पाहिजे काम फारच हळू चालू आहे

    • @talktawar
      @talktawar 3 месяца назад

      ते आपण रोडच्या काट्याची जमीन शेतकऱ्याची आहे तिथे रस्ता कसा शक्य होईल😂

  • @sushilmane503
    @sushilmane503 3 месяца назад +286

    हा विरोध फक्त विविध छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी आहे.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад

      जोपर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात दळणवळणाचे चांगले प्रकल्प मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाहीत तोपर्यंत पुणे - मुंबई - नाशिक ह्या त्रिकोणाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बाहेरील कंपन्या गुंतवणूक करणार नाही... आणि तोपर्यंत सगळे उद्योग गुजरातलाच जाणार... कारण त्यांना त्यांची कंपनी चालण्यासाठी चांगली दळणवळणाची साधने आणि कुशल कामगार लागतात...

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +19

      Ha project phakta paise khanyasathi aahe

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +5

      @@ST-wn5uv १९४७ पासून देशात जेवढे प्रकल्प झाले ते पैसे कमावण्यासाठीच झालेत... त्यामुळे त्या प्रकल्पाचा आपल्याला काय फायदा होतो ह्याचा विचार करा... आणि फायदा घ्या, फालतूच्या comments करणं बंद करा...

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +2

      @@aniketkhambayatkar5314 falatu goshti tu kartoy. Tula kaay phayda aahe. Table Varun aahe ki khalun aahe. Tu asa kaay motha devbhakta aahe. Naktya..

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 месяца назад +1

      ​@@ST-wn5uv Maharashtra madye tuzhya sarkhi kami dokyachi loka pan ahet 😂 aata mahit oafla

  • @Onthemiasion
    @Onthemiasion 3 месяца назад +175

    China प्रगतशील का झाली तर कनेक्टिव्हिटी आणि फास्ट ट्रान्सपोर्ट मुळे... ट्रान्सपोर्ट फास्ट आणि स्वस्त झाला तर गुड्स price कंट्रोल मध्ये राहतील..

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 месяца назад +11

      पूर्ण विडिओ पहा...नुसत ओकू नका...आवश्यकता च नाही समांतर रस्त्याची..
      मग नेमक कोणाच्या विकासासाठी हा घाट घातला जातोय हा विचार करा थोडी जरी विचारशक्ती शिल्लक असेल तर

    • @VRSALES-is9pe
      @VRSALES-is9pe 3 месяца назад +6

      Travel industry pan mothi hote. Very high potential in tourist industry also

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад

      @@nishanpatil7235 तुमचे डोकेच तसे बनलेले आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात उने धूनेच दिसणार आहेत... आज बांधलेले रस्ते उद्या देशाचीच संपत्ती असणार आहे, ती कोण्या एका उद्योग समूहाची नसणार... पुढच्या पिढ्यांसाठी केलेली ही तरतूद आहे, असं समजा वाटल्यास... पण आपल्याला फायदा होऊच द्यायचा नाहीये ना...

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад

      @@nishanpatil7235 तुमचे डोकेच तसे बनलेले आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात उने धूनेच दिसणार आहेत... आज बांधलेले रस्ते उद्या देशाचीच संपत्ती असणार आहे, ती कोण्या एका उद्योग समूहाची नसणार... पुढच्या पिढ्यांसाठी केलेली ही तरतूद आहे, असं समजा वाटल्यास... पण आपल्याला फायदा होऊच द्यायचा नाहीये ना...

    • @riteshpatil7554
      @riteshpatil7554 3 месяца назад +3

      Already Parallel road exist and almost completed zala ahe... 2 ni road bharpur places madhe fkt 3-4 km chya parallel ni jaat ahet...
      Asa asatana Shetkari and local people la tyacha Kay use ahe?

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 3 месяца назад +49

    Expressways ही काळाची गरज आहे हे लोकांना कळेल तो पर्यंत खुप उशिर होईल. Infrastructure give a boost to the economy 😊

    • @abhishekpawar5888
      @abhishekpawar5888 3 месяца назад

      its gives boots to Adani and ambani

    • @kunalborkarksb9554
      @kunalborkarksb9554 3 месяца назад +6

      @@abhishekpawar5888 i think you have some misunderstanding adani and ambani both are not in construction bid

  • @IconicRugved
    @IconicRugved 3 месяца назад +105

    हा महामार्ग झाला तर भविष्यात नक्कीच महाराष्ट्राची प्रगती होईल. मी सुद्धा एक शेतकरी मुलगा आहे. गावे जोडले गेले तर अनेक समस्या निवारण होतात. सध्या महाराष्ट्रातील वातवरण गढूळ आहेच परंतु आणखी गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय व्यक्तीमत्व जे आहेत त्यांनी प्रगतीचा मार्ग स्विकारावा. ज्यांना महामार्गा विषयी माहीती नाही त्यांनी उगाच भीती घालू नये. काॅन्ट्रॅक्ट आणि विरोधकरून खीसे भरण्याची चुढाओढ लागणार आहे.

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 месяца назад +1

      Ho na samrudhi mahamarga mule khup faida hota lokna kerala 8 tasancha pravas jhala mumbai nagpur

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      ऋग्वेदी कसा शेतकरी झाला

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 3 месяца назад +4

      जेवढे नवीन हायवे होत आहेत त्यामुळे गावे. नाहीशी होत आहे .जिथे गाव येतं तिथे बरोबर फ्लाय ओवर ब्रीज तयार होतो त्यामुळे गावे नाहीशी होत आहेत.

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 месяца назад +1

      @@YesIcan3719 nasta hot bhau sheti jate tyat pn yogya Darat paise pn dile jate jyachi investment barobar karaviblagte

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад +3

      ​@@ShaunakDeo-gs2pr 'deo' kadhi pasun indralok sodun youtube var comment karu lagla😂

  • @Fun_and_Knowledge_
    @Fun_and_Knowledge_ 3 месяца назад +276

    उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला विरोध केला नंतर स्वतच्या वडिलाचे नाव दिले,

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +10

      Mag tu change kar

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 месяца назад +15

      ​@one_pro_indian
      Agodar virodh karaycha Ani nantar balya ch naav dyaycha
      Na kdhi balyane Vikas Kela na udhyane pn virodh matr nehmi Kela
      Thakrey hi maharashtratil ghan aahe

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 3 месяца назад

      @one_pro_indianअरे चाट्या मोदी ने नाही बांधल स्टेडियम😂

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 3 месяца назад +16

      समृध्दी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे चे नाव उध्दव ठाकरे नी नाही दिले, शिंदे आणि महायुती सरकार ने दिले.

    • @nikhilgourkhede4665
      @nikhilgourkhede4665 3 месяца назад

      Correct​@@sandeepjagtap3336

  • @Onthemiasion
    @Onthemiasion 3 месяца назад +101

    जी गोष्ट west Bangal करत होती... प्रतेक project ला विरोध ती आज महाराष्ट्र करत आहे.. आणि प्रोजेक्ट गुजरातला गेले की रडतात..

    • @shyamkale7230
      @shyamkale7230 3 месяца назад +11

      बरोबर बोललात अगदी .

    • @Appa1996
      @Appa1996 3 месяца назад

      जाऊदे असेल फालतू प्रोजेक्ट नको एक रोड असताना देवाचा नावा खाली नको ते साले करतात

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +7

      अगदी बरोबर 💯👍🏻

    • @riteshpatil7554
      @riteshpatil7554 3 месяца назад +4

      Are baba kontya project la Oppose karat ahe shetakari te tri paha... Bicharya shetkaryach aayushya udvast vyaychi vel Ali ahe..
      Mazya Swatach complete sheti tya mdhe jaat ahe... Ji ki aamhala nai dyaychi..

    • @OMpim8
      @OMpim8 3 месяца назад +7

      Aaj kal fkt trend bnt challa aahe, pratek gostila virodh krne...
      Agodarch Marathwada magas aahe... Ata yevdha modha project hotoy hou dya ki... Yane kiti fayade hotil mahit tri aahe ka...

  • @Marathifinancialguruji
    @Marathifinancialguruji 3 месяца назад +21

    एकरी 1 कोटी आणि दरवर्षी टोल वसुलीतून एकरी 1 लाख द्या आणि बिन्धास्त रोड करा 🙏👍❤️

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 3 месяца назад +144

    युती सरकारने कोणतेही चांगलं काम करण्याचं ठरवलं की विरोध हा नक्कीच!

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 месяца назад +12

      Jalte bhava ya lokanchi vidharb marthavadycha vikas jhala ki
      Yevdhe varshe tya kaka n vanchit thevla vidharbha ani marthvadyala vikasapasun

    • @Royd5613
      @Royd5613 3 месяца назад

      अरे केळ्या ,तुला काय केळं कळतंय

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +3

      सध्या महाभकास आघाडीला आणि खास करुण काकासाहेबांना जरा जास्तच आत्मविश्वास आलाय की विधानसभेला ह्यांना लोकं प्रचंड मतांनी विजयी करणार म्हणुन... मग त्यासाठी एकही संधी हे गमावणार नाहीत... प्रत्येक आंदोलन हे मोठेच करण्याचा सध्या संपुर्ण देशात प्रयत्न सुरू आहे...

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      ​@@kanhaiyaphuke6058 yanchi Vidarbhatun janari electricity band kara, barobar line var yetil. Hach road Pune - Mumbai tun yanchya kade jaat asta tar itka virodh nasta kela.

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 3 месяца назад

      @@ROMI909 Nahi dada tyani apla vaiitt kela manhje apn tasa naste karyacha mg tynchyat ani aplyat kai farkhh

  • @dattatraysathe9177
    @dattatraysathe9177 3 месяца назад +58

    आज पुणे मध्ये झालेल्या पोलिस भरती च्या आंदोलनावर बोलुन विषय करा....❤

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 месяца назад +57

    बाकी सगळं ठीक आहे पण, हे रोड श्रौप्तशृंगी देवी नाशिक ला कसं जोडेल
    ते तर विरोध दिशेला आहे की

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 месяца назад +58

    उगाच विरोध करायचा म्हणून नाही करायचा...
    फायदा असेल तर नक्की झाला पाहिजे

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 3 месяца назад +14

      ज्याची बागायती शेती जाते त्याला कळत भावा...उगच आपला उचलली जीभ लावली टाळू ला

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 3 месяца назад +6

      समांतर रस्ता कशाला???

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 3 месяца назад +2

      ​@@LoneWolf-gf5ipbarobr ahe

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 3 месяца назад

      सरकार ने ७/१२न बदलता ❤ज्यांची जमीन यासाठी अधिग्रहण होणार त्या शेतकऱ्यांना या महामार्गाच्या उत्पन्नातून जो नफा सरकार कडे जमा होईल त्याचा ८०% भाग शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचे शपथ पत्र कोर्टात सादर करावे, आणि जेव्हा ही योजना सरकारला नको असेल तेव्हा त्या शेतकऱ्यांची जमीन पुर्ववत करून देण्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करावे,❤जेणे करून पिढ्यानपिढ्या त्यांना उत्पन्न मिळत राहील ❤ शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला गिरणी कामगार 🙏 प्रमाणे भीक ❤मागावी लागणार नाही 🙏

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 месяца назад +7

      बागायती गेलेले माझ्या ४ लोक ओळखीचे आहेत , १०% जमीन गेली आहे आणि ५, कोट bank मध्ये आले आहेत.
      शेती मागे शिल्लक आहेच द्राक्ष आणि ऊस
      Highway la चिकटून जागा develope करून त्यात एक भागात ढाबा काढून बसले आहेत.

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl 3 месяца назад +56

    मुंबई गोवा महामार्ग पुर्ण करा आधी खुप हाल होत आहे प्रवाशांची

  • @harryd984
    @harryd984 3 месяца назад +189

    मराठवाडा वॉटर ग्रीड ही काळाची गरज आहे.... आणखीन किती वर्ष माझ्या शेतकऱ्याना तुम्ही गाजर दाखवणार....

    • @AnketNikode-bq8im
      @AnketNikode-bq8im 3 месяца назад +9

      Agdi barobar

    • @himanshuzade1199
      @himanshuzade1199 3 месяца назад

      ते तुम्ही शरद पवार & company ला विचारा . गाजर त्याने दाखवला . ज्या ने मदत केली त्याला तुम्ही गांड दाखवली

    • @himanshuzade1199
      @himanshuzade1199 3 месяца назад

      ते तुम्ही शरद पवार & company ला विचारा . गाजर त्याने दाखवला . ज्या ने मदत केली त्याला तुम्ही गांड दाखवली

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 месяца назад

      जो पर्यंत काँग्रेस नेते जिंकत आहेत तो पर्यंत मराठवाडा तहानलेला राहील वकिलांच्या तीन पिढ्या खटले लढवतात आणि दोन्ही बाजू बावळट असल्याप्रमाणे
      कर्ज काढून कोर्ट करतात तसेच आहे 😢

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध 3 месяца назад +8

      आता हे शक्य आहे बजरंग सोनवणे करू शकतो फक्त

  • @anujapatil7380
    @anujapatil7380 3 месяца назад +17

    निसर्गाचा विचार थोडा बाजूला ठेवला आहे. China खुप प्रगत आहे हे transport मुळे पण त्याही पेक्षा तो भरता पेक्षा क्षेत्रफळ पेक्षा जास्त आहे. आधी पासून रस्ता असतानाही समांतर रस्ता कशासाठी?
    हे आंदोलन बोगस असेलही पण मागणी सध्या तरी बरोबर वाटते

  • @sandipbudal9851
    @sandipbudal9851 3 месяца назад +7

    कोल्हापूर सोडून कुठेही विरोध दिसत नाही मोबदला चांगला मिळाला पाहिजे. महामार्ग झाला पाहिजे

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 3 месяца назад +55

    विरोधासाठी विरोध...विकास होतो हे न बघता आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती.
    विधान सभा निवडणुका हेही कारण आहे.

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 3 месяца назад +17

    विदर्भासाठी महत्वाचे आहेत हे प्रोजेक्ट जे फडणवीस आणि गडकरी साहेब यांच्या मुळे शक्य झालं आहेत जय विदर्भ

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Vidarbha sathi important tar aahe. Barobar.

    • @sandeepchougale9685
      @sandeepchougale9685 3 месяца назад +1

      Tuzya vidarbhasathi koknchi ani dakshin Maharashtrachi vat lauya ky.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      @@sandeepchougale9685 ho re, mag aamche shet- jungle pokharun tya kolshyachi electricity god watate re tumhala?! Itki labaadi jamte re mag?

    • @sandeepchougale9685
      @sandeepchougale9685 3 месяца назад

      @@ROMI909 Mg tya goshtina pn virodh kara ki,jar nisarg ani sheti vachli tarch apli pudhchi pidhi tiknar aahe,fkt garaj nslele raste karun deshachi pragati honar nahi.

    • @user-tj8ix5kk9b
      @user-tj8ix5kk9b 3 месяца назад

      कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भरपूर विकसित आहे दादा
      आमचा विभाग पेक्षा​@@sandeepchougale9685

  • @anantkudalkar2439
    @anantkudalkar2439 3 месяца назад +11

    आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा. सगळीकडे काँक्रीटीकरण करून निसर्गाचा -हास थांबवा. मुंबई गोवा महामार्गावर कापलेली झाडे पुन्हा लावणार होते त्याचे काय झाले?

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 3 месяца назад

      भाऊ..तो मुंबई गोवा महामार्ग हा केंद्र सरकार कडे येतो.

  • @Rgt22264
    @Rgt22264 3 месяца назад +38

    अगदी बरोबर आहे आणि त्या रोडला जिथे रोड नाही आणि खराब आहे तिथे चांगले रस्ते तयार करा...

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 месяца назад

      😂 doka kami ahe ka express way ani tuzhya gharchya samorchya road madhle antr sanjat nahi vat ta

  • @akshya_mhetre
    @akshya_mhetre 3 месяца назад +9

    आधीच एक मोठा महामार्ग सुरू आहे जो केंद्र सरकारने तयार केला आहे..
    मग हा त्याला समांतर रोड कशासाठी..

  • @raghunandanmundada645
    @raghunandanmundada645 3 месяца назад +19

    कोणताही महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात जुनी आणि डेरेदार असलेली झाडे तोडली जातात. मग रस्ता बनवत असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन झाडे का लावली जात नाही ?

    • @ammy868
      @ammy868 3 месяца назад +1

      Read about green Highways. This is being done.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      ​@@ammy868give one example of the man made functional forest planted as a compensation to the deforestation caused by developmental activity in India.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 месяца назад

      ​@@ROMI909 already india madye khup environmentalists radat ahet ani govt ty pramanech kam karto ahe ti govt konti pan aso

  • @Rrrrr-x9c
    @Rrrrr-x9c 3 месяца назад +117

    महामार्ग झाला पाहिजे

    • @sanketmoralwar9886
      @sanketmoralwar9886 3 месяца назад +12

      Tuzi Jamin vikin Dan kr...mg baghu

    • @ACB109
      @ACB109 3 месяца назад +7

      आहेत ते महामार्ग नीट करा

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 3 месяца назад +8

      तूझी जमीन देशील का? 😊
      सुपीक जमीनीचा नास होतो इथे 😢
      विकास नाहीं विनाश आहे हा ❤

    • @Rrrrr-x9c
      @Rrrrr-x9c 3 месяца назад

      @@sanketmoralwar9886 हो मी बाधित शेतकरी
      सांगलीकर

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 месяца назад +6

      झोप त्यावर जाऊन झाल्यावर...तसाही नागपूर रत्नागिरी रस्ता ओस पडला आहे..कुणीही नसत त्या रस्त्यावर

  • @ankushchoudhari1498
    @ankushchoudhari1498 3 месяца назад +37

    पुतळा उभारण्यास होणाऱ्या खर्चाला विरोध होत नाही
    हा विरोध महामार्ग च्या आडून
    हिंदूंच्या शक्तिपीठांना आहे
    हम सब हिंदू एक है
    महामार्ग झालाच पाहिजे

    • @vipulpatil3130
      @vipulpatil3130 3 месяца назад +4

      डोक्याचा भाग गुढघ्यात आहे काय?

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 3 месяца назад +3

      BJP चेला

    • @Appa1996
      @Appa1996 3 месяца назад +2

      तुला आणि तुझा नेत्याला आदरांजली 😢😢😢😢😢

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 3 месяца назад +1

      अरे बाबा map मध्ये चेक कर, रत्नागिरी - नागपूर हायवे वर already माहूरगड,तुळजापूर,कोल्हापूर ही तिन्ही शक्तिपीठ येतात.फक्त माहूरगड पासून हा हायवे 7 km वर आहे.मी या रोड वरून सांगली ते नागपूर असा अधुन मधुन प्रवास करत असतो.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      ​@@rameshbobade4044ho ka? Existing highway kasa aahe? Kiti ved lagto? Genuinely vicharat aaho 🙏🏻

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 3 месяца назад +4

    कोणत्याही विकास कामाला कायम विरोध करणे हे उद्योग हल्ली काही विरोधी राजकारणी लोक करताना दिसतात. त्याचे मुख्य कारणे लाभासाठी आणि राजकारणी लोकांची चिरीमिरी हेच असावेत. कोण विरोध करतो त्यावरून सहतेने लक्षात येते.

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 3 месяца назад +36

    हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना फायदा व्हावा आणि त्या बरोबर राजकारण्यांचा म्हणून चालू आहे .आधीच महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे मोठे आहेत .विरोध योग्यच

    • @MySonu17
      @MySonu17 3 месяца назад +12

      शक्तिपीठ महमार्ग झाल्यावर पुणे मुंबई ला रोजगारसाठी जान्याची गरज पडणार नाही

    • @Appa1996
      @Appa1996 3 месяца назад

      ​@@MySonu17कोठून शोध लावलास आहे त्याला डांबर लावू देत

    • @MySonu17
      @MySonu17 3 месяца назад

      @@Appa1996 सोड जाऊदे भाऊ 🙏

    • @MySonu17
      @MySonu17 3 месяца назад

      @@Appa1996 सोड जाऊदे भाऊ 😂

    • @MySonu17
      @MySonu17 Месяц назад

      @@Appa1996 आपल्या सारख्या लोकनमुळेच मुंबई पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्रत काही विकास झाला नाही आजवर

  • @siddharthg8134
    @siddharthg8134 3 месяца назад +19

    कोल्हापूरच सांगूच नका. कोणत्याही विकास कामाला कोल्हापूरात फक्त विरोधच होतो

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      😅😂

    • @ajitrpatil306
      @ajitrpatil306 3 месяца назад +2

      तुमची स्वतःची १० गुंटे जमीन असेल आणि ती जमीन महामार्ग ला गेली की समजेल. विरोध का होतो तो.

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 3 месяца назад +82

    जवळ पास 27000 एकर सुपीक जमीन जाणार ही कोणती समृद्धी अल्पभूधारक शेतकरी डायरेक्ट भूमीहीन होणार पैसे एकदाच मिळतात पण जमीन पिढ्यानपिढ्या ची संपत्ती आहे मी सांगोला तालुका मधील आहे मी एक इंच ही जमीन नाही देणार 😡

    • @sanketmoralwar9886
      @sanketmoralwar9886 3 месяца назад +11

      देऊ नये जमीन... 👍

    • @akshayatre5203
      @akshayatre5203 3 месяца назад +25

      त्यापेक्षा बिल्डर आणि उद्योगासाठी विकून fortuner घेऊन मजा करता येते😂😂 महामार्ग ची काय गरज

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 3 месяца назад

      Tuza bap pan deil

    • @tanyak2689
      @tanyak2689 3 месяца назад +9

      Barober ahe mahamargachi kay garaj...apan jagalo tashi apali mul pan jagtil...khadya khadya tun pravas karun karun

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 3 месяца назад +6

      त्या पैश्याने जमिनी विकत घ्यायच्या

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 3 месяца назад +25

    गावातील रस्ते मुख्य रस्त्याला जोडा बरे होईल

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 3 месяца назад +67

    आहे ते महामार्ग नीट करावेत आणि गरज असेल तर त्यातच लेन वाढवाव्यात.

    • @User_93058
      @User_93058 3 месяца назад +19

      येवढा हुशार ये का तू सगळं तुलाच कळत का. ते येडे म्हणून सरकार चालवतात का त्यांना कशाची गरज आहे ते तू सांगणार का 😂

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +13

      महामार्ग आणि Expressway मधला फरक कळतो का?
      सध्या दोन्ही चांगले करण्याचा प्रयत्न सूरू आहे पण तुमच्या सारख्या लोकांचा मेंदू डोक्यात आहे ना... मग कसे प्रकल्प पुर्ण होणार...

    • @YashJunnarkar2121
      @YashJunnarkar2121 3 месяца назад +4

      खरंच हा मार्ग बरोबर आहे, पण खर्च मोठे नाही झाले, तर सगळी contractor lobby जगणार कशी ह्या सरकारी यंत्रणेची.....
      Lane वाढवा
      गावांच्या बाहेर ring-road करा
      नाशिक पुणे सारखा करता येईल च की हा पण महामार्ग, कारण इकडे एवढी गर्दी नसणार ह्या route ला

    • @ajinkya820
      @ajinkya820 3 месяца назад +2

      Ahe te mahamarg ekdum mast ahe .. tu ghara baher nigh pehle ,.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад

      @@YashJunnarkar2121 तुला माहितीये का किती गर्दी असणार किती नसणार... ज्या जिल्ह्यातून तो जाणार आहे, त्या जिल्ह्यांत भाविक लोकांची नेहमीच गर्दी असते, आता ती काही मर्यादित काळात असेल, परंतू जेंव्हा Expressway पूर्ण होईल तेव्हा 3-4 तासांत तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर जर लोकांना गाठता आले तर भाविकांच्या फेऱ्या वाढतील... त्यामूळे आपल्या अकलेचे तारे तोडू नका... जे काही नवीन प्रकल्प येत आहेत किंवा येणार आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा... नाहीतर येणाऱ्या पिढ्या आपल्याला शिव्या देतील, ह्यांच्या नाकर्तेपणा मुळे Expressway नाही पुर्ण झाला म्हणून...

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 3 месяца назад +6

    सध्या नागपूर ते रत्नागिरी ४ लने हायवे already under construction आहे हा महामार्ग तुळजापूर ला कोल्हापूर आणि पलीकडे लातूर (अंबेजोगाई ४०किमी)- नांदेड (माहूर)- हिंगोली(औंढा नागनाथ)- नागपूर
    मग त्याच ठिकाणांना नव्या रस्त्याने परत जोडायची गरज काय ? त्यापेक्षा मराठवाडा वॉटर ग्रीड ला पैसे वापरा
    ,राजकारण्यांना महामार्गतून टोल रुपात उत्पन्न मिळते शेती ला पाण्याची सोय केली तर यांना पैसे कसे भेटणार आणि शेतकऱ्यांना पाणी भेटले तर यांच्या मागे चिरी मिरी घेऊन कोण फिरणार? म्हणून लोकांना पंगू बनवायचे धंदे

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 3 месяца назад

      भाऊ मी नांदेड ची...तु कोणत्या मर्गाबद्दल बोलतोस?

    • @amitkumbhojkar1082
      @amitkumbhojkar1082 3 месяца назад

      शेतकऱ्यांची सुपीक जमीन खाऊन शक्तीपीठ जोडण्यात काही अर्थ नाही. ज्यांची श्रद्धा आहे ते राज्य मार्गावरून सुद्धा जातील आणि जाणार.
      तीर्थयात्रे साठी लोकांचे संसार नका उद्ध्वस्त करू.
      गरज नसलेला महामार्ग!!

  • @savakar712
    @savakar712 3 месяца назад +4

    फक्त कोल्हापूर चे लोक विरोध करत आहेत

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 месяца назад +17

    ह्यामागचे खरे कारण फडणवीस यांना विरोध करणे हेच आहे!

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962 3 месяца назад +4

    रस्त्यांच्या कामापेक्षा सिंचन,पाणीपुरवठा, वृक्षलागवड व त्याचे संगोपन ह्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. निव्वळ टोल वर डोळा ठेऊन काम करणे सोडून दिले पाहिजे.

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 3 месяца назад +4

    रत्नागिरी, नागपूर हाच हायवे आणखी मोठा करा कारण ईथे जमीन अधीग्रहण आठपदरी रस्ता होईल एवढं केलेलं आहे, शक्तीपीठ रद्द करून आहे हाच रस्ता चारपदरीचा सहापदरी करावा आणि आहे हाच रस्ता शक्तीपीठ म्हणून जाहीर करावा. 🚩🚩🚩

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 3 месяца назад

      Kolhapur visaru nakos

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 3 месяца назад +3

      @@millennialmind9507 काय विसरू नकोस ? अरे बाबा या नँशनल हायवेचं नावच रत्नागिरी, नागपूर महामार्ग असं आहे जो कोल्हापूर जिल्ह्यातून येऊन सांगली जिल्ह्यातून पुढे सोलापूर जिल्ह्यात जातो आणि पुढे तुळजापूर मार्गे नागपूर ला जातो।

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 3 месяца назад +6

    आहे तो मिरज सोलापूर रस्ता ओस पडला आहे. मग नवीन रस्ता कश्यासाठी?

    • @santoshpatil1737
      @santoshpatil1737 3 месяца назад

      केंद्र सरकारने कोल्हापूर नागपूर रास्ता बनवला आहे त्यावर toll चालू आहे ते केंद्र सरकारला जातो जे काँट्रॅक्ट होते ते केंद्र सरकार चे
      त्यमुळे राज्य सरकारला पैसे खायला नाही भेटले म्हणून
      राज्य सरकारला पैसे खायला भेटण्यासाठी हा रास्त बनवला जात आहे
      बाकी ऑलरेडी एक 6 lean चा रोड असताना त्याला समांतर रस्ता बनणार कोण शहाणं असेल राज्यामध्ये हे सांगायला नको

    • @amar_shirdavade4031
      @amar_shirdavade4031 3 месяца назад

      ​@@santoshpatil1737नागपूर रत्नागिरी आहे

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 3 месяца назад +2

    मी भाजप समर्थक आहे पण मागच्या 10 वर्षात भरपूर quality रस्ते झाले आहेत. आता निसर्ग आणि पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमाप झाडांची कत्तल होत आहे.

    • @pritamcool6831
      @pritamcool6831 3 месяца назад +2

      Existing highway la kitihi bypass widening kel tarihi 7-8 hrs madhe wardha to kolhapur goa jau shkt nahi tyasathi advance rastech lagnar ahe. Existing road vr 10sqft pn land acquisition hou shkt nahi mhnun govt navin highways city pasun 10-15km dur develop krtat mhnje jaminicha prashn rahat nahi.

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 3 месяца назад +22

    हजारो कोटी खर्च करून समृध्दी महामार्ग बांधला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही उलट लाखो शेतकऱ्यांची जमीन सरकारने कवडीमोल भावाने घेतली..😢

    • @abhishekjoshi4648
      @abhishekjoshi4648 3 месяца назад +16

      Garbha Shrimant jhalet lok.
      5 pat paise ghetat shetkaryani

    • @himanshuzade1199
      @himanshuzade1199 3 месяца назад +8

      बस साला ५x पैसे दिले तरी तेच

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 3 месяца назад

      Murkh Mansa kashyachya adharvar mhanato ahes

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 3 месяца назад

      @@abhishekjoshi4648 घंटा पाचपट..😪 20 लाख पर एकर ने भेटले पैसे.

    • @atharva5843
      @atharva5843 3 месяца назад

      Mumbai cha bhagacha construction rahilay te zhalyavar samruddhi mahamarg game changer tharel

  • @Satish482
    @Satish482 3 месяца назад +6

    रेल्वे चे जाळे विस्तार करावे महारष्ट्र मध्ये

  • @GSDesigner
    @GSDesigner 3 месяца назад +21

    लोकांचे खायचे वांदे झाले आहेत. महामार्ग बनवून कंत्राटदार आणि राजकारण्यांना फायदा होईल.

    • @carsafar9453
      @carsafar9453 3 месяца назад

      आणि तिथल्या लोकांना मिळणार मोबदला खूप असतो माझ्या मित्राची जमीन गेलीय bawada इंदापूर येथे ज्या ठिकाणी 20 लाख एकर जमिनीचा भाव आहे तिथे त्याला गुंठा 4 लाख भेटले आणि ज्या शेतकऱ्याची जमीन यात जाते तो कधीच विरोध करत नाही विरोध करणारे एका वेगळ्या भूमिकेची लोक असतात जे स्वतःला शेतकरी आणि राजकारणी आणि समाजसेवक म्हणून घेतात जशी वेळ असेत तसे

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 3 месяца назад

      🎉✅

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 3 месяца назад +11

    This will be game changer raod. It will give Many industries easy access to sea port near Goa too. It will generate jobs and new industrial zones will come in this belt. The person who has this vision needs to be appreciated.

  • @SantoshSargar-g8w
    @SantoshSargar-g8w 3 месяца назад +3

    सर आमची या महामार्ग मध्ये तीन एकर जमीन जात आहे तर आम्ही नंतर भूमिहीन होत आहोत आमच्या वेदना कोण जाणून घेणार

    • @mra2878
      @mra2878 3 месяца назад +3

      Fukat jate ka jamin....Market rate peksha jast rate milto jaminincha....Tya paishyat dusri kade gheun ghyaychi jamin

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Jamini chya rate chya 4 pat paise bhetatil direct account madhe. Ardhya paisyani naveen jameen ghya ani ardhe invest kara, kinva FD karun vyaja chya paisyani sheti kara. Je pan utpanna yeil tey bonus. Profit aahe, opportunity jau deu naka.

    • @atharva5843
      @atharva5843 3 месяца назад +1

      समृद्धी महामार्ग चे शेतकरी आता 5x श्रीमंत आहेत....

    • @sushilkadam603
      @sushilkadam603 2 месяца назад +1

      तुमचे वेदना मार्केट पेक्षा 4/5 पट दर तुमच्या जमीनीला सरकारने दिल्यावर तुम्ही पैसे घेतल्या वर कायमचा निघून जाईल......

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 3 месяца назад +28

    पर्याय असताना रस्ता बनवणे चुकीचे आहे . कारण चांगल्या जमिनी रस्त्यात जाणार आधीच जमीन कमी कमी होत जाते आहे .

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 месяца назад +1

      Express way ani highway madye khup antar ahee highway join asto baki roads na express way nhi hya madye jast speed ne travel karu shakto jane logistics cost kami hote ani products swasta hotat

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 3 месяца назад

      मग लोकसंख्या थांबवा.

  • @swapnildawale
    @swapnildawale 3 месяца назад +3

    Pan long term madhe faydach hoil shaktipith manga cha... Jr nagpur la transport hub banawach asel tr ashe marg banawawech lagel

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад +1

      Nagpur cha vichar tey kashala kartil. Nagpur la Maharashtra cha bhag tey samjhat nahi.

  • @shrikantpatil8594
    @shrikantpatil8594 3 месяца назад +4

    स्थानिक नेत्यांना विचारात न घेता स्थानिक लोकांना विचारात घेतल पाहिजे....

  • @IconicRugved
    @IconicRugved 3 месяца назад +7

    शक्तीपीठ हा expressway आहे. संमृद्धी प्रमाणेच हा सुंदर महामार्ग आहे. परंतु हा expressway ला संरक्षण भिंती असणार मग कोणाच्याही जमिनींना हवा तो भाव मिळणार नाही हेच दु:ख. शेतकरींच्या आडून बलशाली जमिनदारांनी केलेले कारस्थान आहे. भुलथापांना न थारा देता सरकार योग्यतो मोबदला देईलच. विकास तर होणारच व त्यामुळे शेतक-यांच्या मुलांची लग्न होतील.

    • @spatil8196
      @spatil8196 3 месяца назад

      शेतकऱ्यांचा नातवाच काय ?
      आत्ताचे अल्पभूधारक शेतकरी तर भूमिहीन होतील.

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 3 месяца назад +2

    कोणत्याही शक्तीपीठाने या मार्गाची मागणी केली नाही, शेतकर्‍यांनी केली नाही, फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करतय हे सरकार

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 3 месяца назад +6

    रोजगार पाहिजे तर उद्योग महाराष्ट्रात आणावे लागतील त्या साठी एक्स्प्रेस वे, इंटरनॅशनल एअरपोर्ट, रेल्वे, बुलेट ट्रेन आणि बंदर ह्या गोष्टी लागतात त्याला विरोध करू नाही 🙏🏻. आणि शेता जवळून मार्ग गेला तर व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी आहे

  • @satishmule8870
    @satishmule8870 3 месяца назад +7

    त्यापेक्षा रेल्वेमार्ग वाढवा महाराष्ट्रातील

  • @omkarlondhe1622
    @omkarlondhe1622 3 месяца назад +4

    गडकरी साहेब नांदेड लातूर टेभूणी रस्ता कडे लक्ष द्या

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 3 месяца назад +9

    विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आता विरोध ही वाढणार.

  • @parag1210
    @parag1210 3 месяца назад +3

    1:23 नाशिकच्या सप्तशृंगीचा ह्या महामार्गाशी काही संबंध नाही. पत्रादेवी मात्र ह्या मार्गाने कनेक्ट होणार आहे

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 3 месяца назад +1

    रस्त्याची गरज आहे. सामान्य जनता नसून धंन-दाडगे विरोध करीत आहे. अष्ठविनायक रस्ते झाले आणि तेथे जाणाऱ्या भाविकांपेक्षा तेथील नागरिकांना, शेतकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी जास्त फायदा झाला. तीच गोष्ट शक्ती पीठ रस्त्यासाठी सुद्धा होईल. रस्ते आताच होऊ शकतात.

  • @mera838
    @mera838 3 месяца назад +3

    गोवा हाईवे
    समृद्धि हाईवे
    बांधून काय दिवे लावले 🙏
    हाईवे च्या दोन्ही बाजूला परप्रांतीय च्या वासाहती उभ्या राहतील. 🙏

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 месяца назад +32

    उत्तर प्रदेश मधे पाच एक्सप्रेस हायवे आहेत.

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 3 месяца назад +12

      मग ते इथे काम शोधत का येतात?

    • @sadanandh8785
      @sadanandh8785 3 месяца назад +2

      Parallel road nko. Already ek road ahe

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 месяца назад +2

      @@mohandesai7086 कारण त्यांना माहितीये की छोटे काम करायला महाराष्ट्रीयन लोकांना लाज वाटते... त्यांना मराठी लोक कामाचा चांगला मोबदला देतात म्हणुन ते येतात... आणि मराठी माणसांपेक्षा चांगले काम करतात...

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 3 месяца назад

      ​@@mohandesai7086आणि हो...आता त्यांचे येणे बरेच कमी झाले आहे..

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      ​@@aniketkhambayatkar5314de danaka! Barobar 💯 🙏🏻

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 месяца назад +10

    अयोध्येत रामपथ बनविला पण बरोबर मोबदला नाही दिला इथे पण असाच होनार आहे 😮

    • @googleuser4534
      @googleuser4534 3 месяца назад +1

      मोबदला दिला पण त्यानंतर बाजूच्या जमिनी करोडो रुपये गुंठ्याने झाल्या . त्या घेणे कुणालाच जमले नाही . तिथे मोदीचे चेले घुसले .

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn 3 месяца назад +1

      कोण म्हणालं तुला....... Illegal बांधकाम असलेल्यांना मिळाले नाही 😊

    • @ym-ss1he
      @ym-ss1he 3 месяца назад

      ये लवडया खोटी अफवाह पसरवु नकोस पंचरपुत्रा, मोबदला मिळाला आहे

  • @akshaykumargulbhile2097
    @akshaykumargulbhile2097 3 месяца назад +3

    गडकरी साहेब आहेत तेव्हा हा होतोय....मला नाही वाटत की याला विरोध केला तर इतर कोणी नेता इतका मोठा आणी शेतकरी ट्रान्सपोर्ट सोपा होईल ...शेता चा किमत्ती वाढतील...त्यामुळे याला विरोध करू नये...कारण इतर कोणी जर मिनिस्टर झाल तर शेतकरी महाराष्ट् ला भिक सुद्धा द्यायला विचार करतील.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Yat Gadkari saheb ani central government cha kahi ek ghena dena nahi. Ha state project aahe.

  • @gokulkumbhar6044
    @gokulkumbhar6044 3 месяца назад +27

    अगोदरच सुपीक जमीन कमी होत आहे.
    😢

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 3 месяца назад

      Tumhi seti karata ka

    • @gokulkumbhar6044
      @gokulkumbhar6044 3 месяца назад

      @@MANGESH1727 yes sheti karto

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 3 месяца назад

      ​@@gokulkumbhar6044development pan jaruri asato

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 3 месяца назад +10

    Instead plz make railway line from vidarbh to konkan

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Te pan jamini var ch rahil na dada. Tyat pan shet jamini jatil. 🙏🏻

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 3 месяца назад +1

    महामार्ग झाला पाहिजे विरोध कोणाचाच नाही आहे फक्त राजकीय नेते हे पैसे खासरी करताय बाकी कास्ताखराच्या कोणाचे विरोध नाहीये

  • @user-tj8ix5kk9b
    @user-tj8ix5kk9b 3 месяца назад +5

    थोडातरी विदर्भ मराठवाडा विभागाचा विकास होऊ द्यावा ही कळकळीची विनंती 🙏

  • @rolex_is_here
    @rolex_is_here 3 месяца назад +20

    समांतर दुसऱ्या महामार्गाची गरज आहे का येवढाच प्रश्न महत्वाचा वाटला बाकी तर राजकीय गप्पा वाटत आहेत. पहिलच एकच काम चालू आहे म्हणल्यावर दुसऱ्याची गरज नाही.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Long term sathi express way important aahe. Aata fayda nasla tari future development sathi asa infrastructure crucial aahe. It attracts investments that can generate employment for next generation.

  • @jairajjedhe2488
    @jairajjedhe2488 3 месяца назад +7

    चिन्मय ~ सुरत चेन्नई महा मार्ग हा महाराष्ट्रातील चार जिल्हा मधून जात आहे. त्याला ही शेतकरी विरोध करत आहे. तर त्यावर एक video करा...

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 3 месяца назад

      कुठले ४ जिल्हे?
      काय माहीत नसेल तर बोलु नका..

  • @LeonaeelMesssi
    @LeonaeelMesssi 3 месяца назад +4

    Kolapur Satara ....paschim. ...maharastratil lok swarthy ahet. ...ux Vidarbha marathwada lokana ...te. tuccha samjtat....apman krttat...nehmich virodh asto.....Vidarbha marthwada vegle rajya zalch pahije🎉

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 3 месяца назад

      शेट्ट घे माझी...
      आमचा महाराष्ट्र आहे..जय महाराष्ट्र 🧡🚩

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 3 месяца назад +5

    शक्ती महापीठ रोड केल्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते चांगले करा खरी देशाचा गणा शेतकरी आहे म्हणतात ना

  • @pratikchar
    @pratikchar 3 месяца назад +2

    Satellite नव्हते...त्याची पण मागणी नव्हती....पण कामात पडतोयाच ना आता....
    समृद्धी महामार्गाची गरज आता पण कळत नहीं का तुम्हाला...?
    की पक्षान म्हटलं तसाच वागायचं आहे...?....

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад +1

      He expressway long term sathi game changer aahet. Hey lokana kadat ka nahi hey mazya pan samaznya pali kade aahe.

  • @vikas8741
    @vikas8741 3 месяца назад +1

    महामार्ग नक्कीच झाला पाहिजे

  • @arjunpatil-iw6pu
    @arjunpatil-iw6pu 3 месяца назад +2

    All Ready नागपूर तुळजापूर Highway असताना सुद्दा या Highway जरूरत नाही आहे

  • @harrymacadams9765
    @harrymacadams9765 3 месяца назад +3

    विदर्भचि गोआशी connectivity होणार mhnatlyavar लागली का बुडाला आग😂😂

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      Asach vatata. 😅

  • @ompatil0909
    @ompatil0909 3 месяца назад +1

    त्या पेक्षा कोल्हापूर मध्ये येणाऱ्या महापुराच पाणी मराठवाड्यात न्यायचं बघा त्या शेत कऱ्याच तर भल होईल

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 3 месяца назад +1

    रोजगार - महागाई - सरकारी शाळा कॉलेज - सरकारी दवाखाने मोठी हॉस्पिटल या सर्वांची जी नागरीकांना गरज आहे ते सोडून नुसतेच रस्ते बांधून त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमनी बळकावून काय साध्य होणार बर याची मागणी सुद्धा नाही मग हे अदानी सारखाच्या भल्यासाठी चालल आहे काय गोव्याचा हायवे कधी होणार ?

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 3 месяца назад +15

    जे आहेत तेच धड नाहीत...ते सुधारावा

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 3 месяца назад +2

    खेडे गावचे रस्ते करा आधी खेडे गावांत जाण्यासाठी रस्ते नाही ओढा, नदी, नाले यावर पूल नाहीत गावातील पुढारी, नेते शासनाचा आलेला निधी सामान्य जनते पर्यंत पोहोचू देत त्याकडे आधी लक्ष वेधले पाहिजे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत त्यासाठी सरकारने हे सगळी कामे स्वतः पाहावी आजून खूप आहे बोलण्या सारखे......... बस इतना ही

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 3 месяца назад +1

    सर्व कष्टकऱ्यांची हीच विनंती आहे का सरळ काष्टा करायला चांगला एकरी दोन कोटी मोबदला द्या एकही दोन कोटी मुंबई दिल्याच्या नंतर कुठेही विरोध होत नाही अशी मला कल्पना आहे

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 3 месяца назад +1

    त्यांना नको असेल तर आमचा नगर पुणे रोड ला द्या parallel रोड . गुढघ्यात मेंदू कुठले😢

    • @avinashmore8288
      @avinashmore8288 3 месяца назад

      भावा इथली कंडीशन वेगळी आहे पिकाऊ जमिनी आहेत इथे मुरमाड नाहीत नगर सारख्या सोनं पिकतं इथे

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 3 месяца назад

      @@avinashmore8288 हा तुम्ही लय भारी, जशी सगळी जमीन जाणारे

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 3 месяца назад

      नगर पुणे रोड ल parrellel रोड होत आहे, तिथे गरज पण आहे.पण इथे 1 नॅशनल हायवे नागपूर रत्नागिरी वर टोल च collect होत नाही,वाहनांची वर्दळ खुप कमी आहे असे टोल वालेच सांगतात.टोल ची मुदत वाढवावी लागणार असे म्हणतात

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 3 месяца назад +3

    शक्ती पिठाला जाणारे लोक गरीब नसते हे कोणत्याही रोड न रस्त्याने जाते खरी आवश्यकता शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते चांगले करा

  • @navnath_0027
    @navnath_0027 3 месяца назад +1

    सरकार कामं करत नाही बोंब मारायची आणि कामं करायला लागल्या वर असा विरोध करायचा...
    या विरोध करणाऱ्या लोकांना स्वतः तर कामं करता येत नाहीत आणि सरकार वर खापर मात्र फोडायच आहे 😢

  • @abhilashbhunte5395
    @abhilashbhunte5395 3 месяца назад

    सरकार ने महामार्ग रद्द करावा तसही महामार्ग बांधून मत मिळत नाही हा इतिहास आहे त्यामुळं यावर वेळ वाया घालू नये....

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 21 день назад +1

    हा महामार्ग फक्त काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांसाठी बांधला जातोय . . . .

  • @atultalap3189
    @atultalap3189 3 месяца назад

    कोल्हापूर व पुणे दोन्ही शहरे विकसित शहरे मानली जातात त्यामुळे पुणे कोल्हापूर महामार्ग खूप गर्दीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो..तो महामार्ग 6 पदरी केला पाहिजे

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 3 месяца назад +2

    विरोधी पार्टी ची करामत आहे ही.... 😂😂😂😂😂😂इंडि गाठबंधन ला फक्त सत्ता पाहिजे... देश सुजलाम सुफलाम होतोय.... तर, यांचे पोट दुखतय...😢😢😢😢😢😢😢

  • @gopalbahire2381
    @gopalbahire2381 2 месяца назад

    जर शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असेल तर हा प्रोजेक्ट चांगलाच आहे

  • @vivekvatve
    @vivekvatve 3 месяца назад +1

    NAMASKAR!

  • @prnmane3817
    @prnmane3817 3 месяца назад +6

    समृद्धी महामार्ग झाला आहे त्यावरच वहाने कमी आहेत त्याच बरोबरीचा हा महामार्ग कशासाठी याचा शोध लागला पाहिजे

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. 3 месяца назад +5

      Aamchya Sarkya paisyawalya tax payer sathi….tuzya sathi nahi gariba 😊

    • @TheDURWAS
      @TheDURWAS 3 месяца назад

      Ajun fully complete nahi zhala

  • @The_JIGAR
    @The_JIGAR 3 месяца назад +2

    प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध हे फक्त हफ्तेखोरीसाठी होत असते.

  • @elitetalkin
    @elitetalkin 3 месяца назад +2

    Shaktipeeth Mahamarg bnalach pahije coz 10-15 yrs ntr Cost Pan vadel aani to paryant devlopment hoil.

  • @भटकंती-श6झ
    @भटकंती-श6झ 3 месяца назад +2

    तब्बल २७००० एकर उपजाऊ जमीन घालवून अन्नसंकट का निर्माण करायचं ???

  • @TusharPatil-gw8bd
    @TusharPatil-gw8bd 3 месяца назад

    कंमेंट करणाऱ्या मधील बरेसेच महाभाग हे सांगली कोल्हापूर मधील नाहीत त्यामुळे त्यांना वाटतंय की ह्या महामार्गाला ने खूप विकास होईल. पण त्यांना हे माहित नाही की नियोजित महामार्गाला ऑलरेडी एक समातंर रत्नागीरी-नागपूर महामार्ग आहे जो सध्या तोट्यात आहे. ह्या दोन्ही महामार्गातील अंतर काही ठिकाणी फक्त 15-20 KM असणार आहे अशात नवीन महामार्गाची गरजच काय हे काही समजले नाही.

  • @prashantwagh4808
    @prashantwagh4808 3 месяца назад

    तुम्ही एक नंबर माहिती सांगत आहात

  • @anantakale4016
    @anantakale4016 3 месяца назад +2

    86600 cr kharch khup ahe🥵🥵 samruddhi cha kharch 35000 cr ahe🤔

  • @avadhutinamdar7541
    @avadhutinamdar7541 3 месяца назад +1

    खरेतर,या महामार्गाला विरोध करायचा विडा सर्वप्रथम सकाळ वृत्तपत्र समुदायाने उचलला आता तो जनतेत गेला आहे असं भासवले जात आहे.सुज्ञास सांगणे न लगे.😅

  • @puneinfra
    @puneinfra 3 месяца назад +3

    Ambajogai ❤

  • @Ashitoshpatil20
    @Ashitoshpatil20 3 месяца назад +2

    तुम्हाला तो विरोध दिसतोय पण पोलीस भरती चा मुलांवर होणार अत्याचार कसा दिसत नाही ,बोल भिडू ,या वर एक व्हिडिओ बनवा म्हणून 10 वेळा बोललो ,तुमच्या व्हिडीओ ला खुप like आणि views भेटणार

  • @mayurswami108
    @mayurswami108 3 месяца назад

    प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्यामुळे एक दिवस महाराष्ट्र सगळ्यात मागासलेल्या राज्यांमध्ये येईल

  • @adityabhosale512
    @adityabhosale512 3 месяца назад +2

    जिल्ह्यातील गावांची नावे मिळाली तर तो व्हिडिओ बनवून टाका सर्वांना समजेल आपल्या गावातून जातोय का नाही

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 3 месяца назад

    जांचा विरोध आहे तिथे रस्ता वळवा परंतु हा महामार्ग पूर्ण करा

  • @chinmay6417
    @chinmay6417 3 месяца назад +4

    झाडांची कत्तल होणार आहे त्यांचा काय? समृद्धी महामार्ग झाला तेंव्हा सुद्धा किती तरी झाडे तोडली गेली आता तरी बस करा . किती जंगल झाडे तोडली गेली याचा एकदा तरी अभ्यास करा

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад +1

      Raipur-Vishakhapattanam expressway google karun bagha dada. Heart attack yeil kiti zada todli baghun.

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 3 месяца назад

      @@ROMI909 जंगल तोडायला तुम्ही कधी विरोध केला आहे.गडचिरोली मधील आदिवासी नी केलेला विरोध माहिती आहे काय? कश्यासाठी विरोध केला होता.

    • @ROMI909
      @ROMI909 3 месяца назад

      @@rameshbobade4044 vikasa la virodh karnarya lokana naxal mhantat! Ek tar jungle cha, nahi tar urban naxal. Tumchi himmat asel tar UAPA sarakhya krur ani anyaayi kaydya chya against jayla tar chala aapan humkhaas virodh karu. Fakt dukh karu shakto, baki aapli sarva chi halat aand khacchi kelya baila sarakhi aahe.

  • @viralshorts1929
    @viralshorts1929 3 месяца назад +1

    तुळजापूर ते बुटीबोरी हा महामार्ग असताना काय गरज ह्याची 😮

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 месяца назад +1

    विरोध करणाऱ्यांना 'कट' मिळाला नाही