Lakshvedhi | शक्तिपीठ महामार्ग कुणाला नकोय ?
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
फडणवीस साहेब महामार्ग लवकर त lava👏पूर्ण करा 👏👏👏
दळणवळण हा जागतिक लेव्हल चा विषय असून हा केंद्र सरकारचा प्रयत्न 100% यशस्वी होणारच
शेतकरी तयार आहेत फक्त मोबदला योग्य मिळावा
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. फक्त कोल्हापूर व सांगलीत विरोध आहे तो पण राजकीय आहे. योग्य मोबदला दिला तर तो विरोध पण मावळेलबाकी ८५% रस्त्याला कोठेही विरोध नाही.योग्य मोबदला दिल्यासमहामार्ग होउ शकतोकोणाचाही विरोध होणार नाही.
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
महामार्ग झाला पाहिजे
अस तर शेती मालाला भाव नाही.. शेतकरी बांधवाना योग्य मोबदला दिला तर हायवे होऊ शकतो ...
वर्धा आमचा विरोध नाही ।।योग्य मोबदला दया।।।लवकर करा।।
शक्तीपीठ व्हायलाच पाहिजेत
भावनेच्या आहारी जावून विकासविरोधी नेत्यांना निवडून देणे चूकीचे आहे . माविआ फक्त विकासविरोधी आहे !
फक्त हप्ते, खंडणी मिळतात म्हणून विरोध
आपण कोणताही विकास करायच नाही, दुसरे काही विकासाचे काम करायला लागले की विरोध करायचा,,, यालाच लोकशाही म्हणतात ,
नूसती कारखानदारी आनी रोड हाइवे, किवा अन्य गोष्टीना शेतकरयान्छया सुपिक जमिनी गुंतविने हयाच्या सारखा तोटा नाही, देशात सुपिक जमीन मोकली शिल्लक राहीली पाहीजे, गरज नसलेले प्रकल्प उभे करने म्हनजे याच्यासारखा जनतेचा आनी देशाचा तोटा दूसरा कोनता नाही
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
शेट्टीला मनासारखे बॅगा मिळाल्यावर विरोध नाही होणार 😊
महामार्ग झालाच पाहिजे
राजू शेट्टीनी छान आयडिया दिली, ज्यांची जमीन गेलीय त्यांना काही मोबदला देण्या पेक्ष्या टोल मध्ये वाटा द्या.
शेतकरी भागधारक म्हणुन थेट सहकारी तत्त्वावर रस्ता बांधता येईल पण समांतर रस्त्यावरच पुरेसा टोल वसुल होत नाही, त्यामुळे रस्ता तोट्यात गेलातर सरकार जमीन दडपायला मोकळे किंवा रस्ता बांधलेली जमीन परत करायला मोकळे.
आम्ही जमीन द्यायला तयार आहोत,
पण सरकारने केंद्राच्या धर्तीवर 5 पट मोबदला द्यावा...
महाराष्ट्रातील शेती कमी भावाने घ्यायचा सरकारचा डाव आहे...
त्याला आमचा विरोध आहे....
आमचे 5 पट पैसे देऊन खुशाल जमिनी घ्या....
योग्य मोबदला दिल्यास कोणताही शेतकरी विरोध करणार नाही
मला वाटतय हा पत्रकारच जास्त राजकारण करतोय
शक्तीपिठ मार्ग सशर्त झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
महामार्ग झाला पाहिजे कोल्हापूर सोडून कुठेही विरोध दिसत नाही
Kashala pahje pune nashik satara railway kara pora sandhyakali ghari jatil
जे विरोध कलतात ते शेतकरी नाहीत ते राजकारण करतात खरी जमीन ज्याची गेली त्याच्या विरोध नाही
या महामार्ग मध्ये कोणी राजकारण करू नये
हे मार्ग होनारच विकसित मार्ग
पश्चिम महाराष्ट्र व महाभकास आघाडी, शक्तिपीठ महामार्ग अडवणूक करू नका. हा महामार्ग विदर्भ व मराठवाडा यासाठी गेम changer आहे. विनाकारण राजकारण करू नये. आधीच विकास अनुशेष खूप आहे.. सगळा विकास तुमच्यकडेच असे नको
विरोधी पक्ष नेत्या ना विरोध करायला दुसरा मुद्दा नाही त्यामुळे विरोध आहे
महामार्ग करा आणि शेतकऱ्यांना टोल मद्ये हिस्सा द्या
शक्तीपीठ मार्ग झालाच पाहिजे वर्धा
सुरु करा शक्तीपिट महामार्ग चांगले होईल
हे नेते मंडळी च होऊ देत नाहीत शेतकरी लोकांचा या मार्ग ला विरोध नाही 🌷लीडर लोकांना वाटतं कि 27500 एकर जमिनीचे पैसे दयावे लागतात मनून साले लीडर विरोध होत आहे होऊद्या 🌷🌷महामार्ग चांगले होईल
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
शक्तीपीठ महामार्ग साठी बिनशर्त पाठिंबा 😊
मी सांगलीकर.
रत्नागिरी, नागपूर आहे हाच हायवे सहापदरी करावा कारण हाच रोड महालक्ष्मी, न्रुसिंहवाडी,पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर ईथूनच जातो.
शक्ती पिठ मार्गावरील येणारे पंचाहत्तर टक्के शेतकरी जमिनीची बाजाराभावा पेक्षा पटीत मोबदला मिळत असेल तर देण्यासाठी ऊसतूक आहेत असे दिसते अभ्यास तर झालाच पाहिजे
महामार्ग विधानसभेमध्ये मंजूर झाला होता त्यावेळी आत्ता विरोध करणारे आमदार काय करत होते. तेंव्हाच त्या आमदारांनी विधानसभेत विरोध का केला नाही.
महामार्ग झाला पाहीजे
चर्चेच्या सुरुवातीला राजू शेट्टीने जे मत केले ते खरं कारण आहे
शक्ति पिठ महामार्ग याला फक्त राजकीय लोकांचा विरोध आहे कास्तकाराचा विरोध नाही
शक्तिपीठ महामार्ग व्हयला पाहीजे याने महाराष्ट्र चा विकास च होनार
5 पट भाव मिळत असेल तर कोणाही शेतकऱ्याचा या मार्गाला विरोध नाही....
Only Development la Oppose karne...
असे मोर्चा काडण्या पेक्षा
शेतकरी च्या हमी भावा साठी आपण कधी रस्त्या वर नाही आलो
Barobar aahe bhava hyana ky karayache ki he sagale rajakaran aahe
नाथाजी पाटील यांनी चांगले मत मांडले आहे..
Shaktipeeth road raddach zala pahije. Sheti vachava desh vachava. Jai Jawan Jai Kisan.
या मोर्चात शेतकरी किती हा सगळा राजकारणी लोकांचा खेळ आहे विधानसभेत यावर काहीच बोलले नाहीत आता विरोध करायला निघाले
काँग्रेस-राष्ट्रवादी वाले रस्ते केले नाही भाजपा चांगले रस्ते करते ते बी करू देत नाहीत रस्ता शक्ती पीठ एक्सप्रेस झालाच पाहिजे काळाची गरज आहे
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
जय महाराष्ट्र.... घेतली वाटतंय सुपारी.... अभिनंदन 💐
2 जिल्हे सोडले तर सगळे शक्तीपीठ साठी तयार आहेत
Magamarg zala पाहिजे
Prasad. Kathe. mahaharami
कोल्हापुरच्या चार पाच तालुक्यातुन रस्ता जातोय.
Yavatmal virodh nahi.
मी स्वतः शेतकरी आहे,माझा महामार्गाला पूर्ण विरोध आहेत.
मला वाटत ज्यांची जमिन गेली त्यांना च बोलु द्या नेत्या ना नाही
शक्तीपीठ महामार्ग मध्ये सुपीक जमिनी जात आहेत म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे शेती वाचली पाहिजे भारत देश वाचला पाहिजे पाकिस्तानात राहिल्यासारखे कॉमेडी टाकू नका
नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏
ज्यांनी शक्तीपिठ महामार्गावर जमिनी घेतल्या नाहीत ते.
महामार्गाचा विकास हवाय कशाला दाढी करायलाही विमानाने जर जाण्याची ईंग्लडला देशात परंपरा.
😊payse jast dye manva
7 patin payse dye manva
शक्तिपीठ महामार्गाचं कमिशन किती आहे सरकारला.ते पहिले सिद्ध करा
अमरसिंह पाटील तुम्ही चुकीची पत्रकारीता करताय ...मोर्चामध्ये सगळे शेतकरीच होते ...फक्त मोर्चामध्ये स्टेजवर महाविकास आघाडीचे आणि कलेक्टर ऑफिस मध्ये महायुतीचे प्रतिनिधि होते.
Saheb latur madhun dekhil hya mahamargala virodh nahi fakt sangali aani kolhapur madhun virodh aahe
ह्याना विकास नको प्रकल्प नको जर बीजेपी सरकार गेले तर रेशन बंद हाप तिकीट बंद फुल तिकीट बंद पुन्हा अडीच वर्षाचे सरकार पुन्हा शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस 😃
Solapur apacha virod nahi
Raju sheth mantat tol madhe vata de hi gost amhala mane ahe
प्रसाद काथे घेतली ना पुन्हा सुपारी...
काथे तुझं कोटी रुपयाचं घर लाख रुपयाला देतो का???
बीजेपी चैनल
Shaktipith 1st prasun virod aahe
हे कॉंग्रेस च्या पोटात खुपतंय बीजेपी चा विकास
Kontach shetakri virodh करत nhi fakt virodhi paksh valech yed zave
अमर पाटील हे सरकारी पत्रकारिता करत आहेत असे दिसतय
त्याच्या बोलण्यातूनच लक्षात येतय
हा मार्ग माझ्या शेतातून जातो .. माझा विरोध आहे या मार्गाला... अरविंद खोटे बोलत आहे. ... सर्व शेताकरी हजर होते...
शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
Ashe nahi setti sa kayam virhodh nigetive
महामार्ग बंद झालाच पाहिजे
राजू शेट्टी अनी संजय बाबा घाडगे या दोघांना नको आहे
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ....
मराठवाडा मध्ये असा रोड नाही..या रोड ला कोणाचा विरोध नाही...लवकर भूमी संपादन होऊद्या.मोबदला हा 5 पट द्यावा ही नम्र विनंती
शेतकरी म शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
महामार्ग झाला नाही ही शेतकऱ्यांची लूट आहे
शेती आणि शेतकर्यांचा विध्वंस करणारा महामार्ग रद्द झालाच पाहिजे.
असले बिनडोक प्रवक्ते भाजपचे असल्यावर भाजप चा पराभव करायला दुसरे कोणाचीही गरज नाही
गरज नसताना सम्रीद्वीमार्गाला जालना ते नांदेड पर्यंत नविन रस्ता करून घेतला. आहे तो रस्ता चांगला का करत नाही
स्थानीक देश वासी शेतकरी यांना संपवून देश व महाराष्ट्र उद्योगपत्तींच्या हातात देण्याचा कट
रिक्षाची मानसिकता असणार्यांना महमार्ग,बुलेट ट्रेन,मेट्रो सुविधा नको आहेत
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा शेतकरी आक्रमक
Godi Media
महामार्ग झालाच पाहिजे
Tumchi jamin dya mahamargala
शक्तीपीठ व्हायलाच पाहिजेत