सरदार विठोजी होळकरांची पुण्यात हत्या। कुणी केली ? का केली ? कारण आणि राजकारण मराठेशाहीचं काळे पान
HTML-код
- Опубликовано: 23 июн 2023
- मुख्य संदर्भ- १) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
२) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #maharajayashwantraoholkar Развлечения
आजवर औरंगजेब अती क्रूर आणि नीच वाटत होता पण त्यालाही लाजविणा-या या प्रसंगाने मराठेशाही इंग्रजांपेक्षा आपल्याच नादान लोकांनी बुडवली असे वाटते. मन फार खिन्न होते. असो माहिती फारच तपशीलवार आहे. धन्यवाद.
जिजाऊचे वडील लखुजीराव जाधव, त्यांना आणि त्यांच्या चार पुत्रांना धुर्तपने फसवणूक कस संपवले या बद्दल सुद्धा माहिती द्यावी ही विनंती 🙏 छान महत्वपूर्ण इतिहास पुनर्जीवित करताय.
जातियवादी लेखकांनी खरा इतिहास लपवला होता तो आपण परत सोप्या भाषेत सांगताय..त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
हेच क्रूर कृत्त्य बाम्हणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत केलं हे पन 100%खर आहे तरी मराठे पेशवाईत शामिल झाले आणि आत्ताच राजकारण असेच चालू आहे हे सुज्ञ जनतेनं समजून घेण्याची गरज आहे Jay Shivray
कवी कलश कोण होता मग ? बाजीप्रभू देशपांडे कोण होता? हेच तर तुमचं वाचन आहे का?
LLzzzzzzxxxxxaa0zlZZSZP AS S घ्या ट@@suhassajgure132
हा व्ही डिवो गोपीचंद पडळकर ला दाखवा
Gap maay😂😂
खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻
यशवंत राव होळकरांच्या राज्याभिषेक कधी झाला. कोणते ब्रम्हण होते आणि कोणी विरोध केला होता का यावर व्हिडिओ बनवा
विरोध कोणी केला नव्हता, कारण नाही विरोध कराचा, महाराजा यशवंतराव होळकर हे स्वतं भगवान कृष्ण चे वंशज समजायचे कारण धनगर , यादव हे भगवान कृष्णच्या वंशजाच्या आहेत
महाराजा यशवंतराव होळकर यांची दिल्ली वरील स्वारी ,त्यांना मिळालेला धोका ,दिल्ली त असणारी नामकहलाल की हवेली ,हे नाव ,या बद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा ,ही नम्र विनंती
जरूर बनवीन
@@DrVijayKolpesMarathiChannel विनंतीची दखल घेतली आहे, आभारी आहे
हाच फरक आहे पेसवाई आणि स्वराज मध्ये🚩🚩🚩
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदार पद्धत बंद केली होती ती शाहू महाराजांनी सुरू केली तेथेच मराठे हरले😢😢😢🚩🚩🚩
दुसरा बाजीराव म्हणजे पळपुटा बाजीराव ही त्यांना पदवी मिळाली होती
Nusta palputach nahi tar atishay khadad aani atyant Stree Lampat hota dusra Bajirao.
बाजीराव 2 च्या कृत्यांमुळे आज पेशवाई हा शब्द महाराष्ट्रात शिवी बनली आहे
एखाद्या सत्तेचा जसा उदय असतो तसा अस्त ही असतो, दुर्दैवाने शेवटचा बाजीराव हा त्या काळाचा प्रतिनिधी होता,
शिंदे - होळकर धारचे - पवार बडोद्याचे - गायकवाड बुंदेल्याचे - बुंदेले ही उत्तरेकराची पेशवाईची मदार,
तर महाराष्ट्राची अनेक सरदार घराणी इंग्रजानी आधीचं, स्वार्थापाई पोखरून ठेवली होती
यशवंतराव होळकर, होळकरांनी त्यावेळी इंग्रजविरुद्ध 1 लाखाची फौज उभारून इंग्रजाना धडकी भरवली होती, यशवंतराव बाजीरावना येऊन मिळण्यासाठी निघाले होते, पण इंग्रजानी दोघांना एकत्र येऊ दिले नाही, दुर्दैव कि, यशवंतराव, अकस्मात मृत्यू पावले व इंग्रजांचा शेवटचा प्रतिस्पर्धी मरण पावला
1818 च्या अंतिम युद्धात, बाजीराव लढले,
आपले बळ ओळखून ही लढले, पराजित झाले, पण लढले, त्या वेळी सरदार पानसे, व इतर मोजके सरदार फकत होते,
शिंदे - होळकर तटस्थ राहिले
Ghatkanchuki bahaddar raobazi peshwa 😮
या पळपुटे बाजीरावाने इंग्रजासी तह केला ,आणि पेशवाई बुडवली
तुमचे सारखेच लोक असे बडबड करतात पण त्यात अर्थ नसतो
@@rahulnagarkar8237 माहिती असेल तर बोला
श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
उत्तरे कडील शिन्दे घराणे फितुर होते पानीपत मध्ये पळ काढला
हिजड्या शिंदे पळून गेले नाहीत तूमची जात पळपुटी, जनकोजी शिंदे, पासून महादजी शिंदे यांच्या पर्यंत शिंदे यांचा इतिहास व पराक्रम जगजाहीर आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️
बचेंगे तो और भी लडेंगे.हे वाक्य कोणाचे होते?
दत्तोजी शिंदे ,जनकोजी शिंदे असे एकूण 19 शिंदे यांनी पानिपत वर वीरगती प्राप्त केली. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकर यांनी शहाणपणा करून निर्णय घेतला आणि त्यामुळे पुढे 15 वर्ष लाल किल्ल्यावर महादजी शिंदे यांनी मराठेशाहीचा जरीपटका डौलात फडकवत ठेवला. त्या काळच्या जगातील सर्वोतकृष्ट फौज असलेल्या मराठ्यांचे पानिपत झाले कारण त्या फौजेचे नेतृत्व पत्रिका आणि मुहूर्त बघून युद्धाच्या योजना ठरवणाऱ्या पेशव्यांन कडे होते. या पेशवे मुर्खांच्या तीर्थाटन आणि युद्ध हे समान समजण्याच्या फालतू गिरी मुळे , युद्धाचे गांभीर्य नसल्या मुळे. हे पेशवे उत्तरेत पोकळ उच्चतेचा अहंगंड, आणि त्यामुळे केलेले बालिश राजकारण या मुळे तेथील सत्ताधाऱ्यंकडून ऐनवेळी पाठिंबा गमावून बसले व प्रोफेशनल अब्दालीच्या फौजांनी त्यांना बरोबर वेढ्यात अडकवून प्रचंड भारी अशा मराठा फौजेला भुकमारी ग्रस्त करून हरवले. अब्दालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखेच गांभीर्याने युद्ध परिस्थिती हाताळून महा शक्तिमान मराठयांना हरवले तर पेशव्यांनी पत्रिका, कुंडल्या ,मुहूर्त आणि स्वतः च्या बुध्दी बद्दल बाबत असलेला पोकळ अहंगंड यातून 1 लाख रिकाम्या पोटी लढणारी मराठा फौज शत्रूच्या हातून एका दिवसात मारली . यातूनच धडा घेऊन शिंदे होळकरांनी पुढे उत्तरेत थांबून बुध्दी वापरून मराठा साम्राज्य स्थापित केले
दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.
दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.
आपण जी कहानी सगात आहे तिचा इतिहास पुरावा असेल तर त्या चा उलेख करावे.
अतिशय वास्तववादी इतिहासाचे सत्यकथन .खूप खूप धन्यवाद
डाँ. विजय कोल्पे साहेब आपल्या ग्यानांना जानकारी ला सादर नमस्कार, खूप मोठी माहिती आम्हास देण्या करिता खूप खूप धन्यवाद... नमस्कार
,,sambhaji महाराज आणी विठोजी होळकर दुर्दवी मृत्यू. छ शिवाजी महाराज यांचे स्वराज्याची यांनी वाट लावली.
दुसरा.बाजीराव. मराठी.शाहिला.कलंकच.होता
It is due to this cruel psychology Maratha empire was destroyed by BRITISH in 1818 within 17 years after this incident.. very sad and tragic end of Vithoji Holkar. This brought an early end of Maratha empire.
वारस म्हणून मुलगाच का ? अहिल्याबाई या कारभारी होत्या. सत्ता त्यांच्या हातात नव्हती
महाराष्ट्रात आलेलेल जसवंतसिंग राठोड च्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा, त्याची maharatshtratli कारकिर्दी wr video banwa
लाख मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
महादेवी शिंदे ना पन पेशवां नी जहर दिले होते।
'धोतरं बडवायला कोण कोणाला ठेवणार होत?' तसेच चौथाई वर ही एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या सर...
शाहू महाराजांना असे कसे होऊन दिले लाज वाटते अशा महाराजांविषयी...जे महाराज होऊन पिशव्यांच ऐकत होते
जय जय माराठे विर व्हो जय महाराष्ट्र
घटकनचुकी चा इतिहास पण सांगा dr कधी तरी
Thanks sir🙏👍👌
म्हणून आपण दिल्ली वर राज्य करीत नाही
खरं आहे
Great information
माहितीपूर्ण आसा इतिहाकार
Nice presentation Jhunj
खुप सुंदर माहिती दिली
Khup chhan sir
धन्यवाद। सर🙏🙏
जहागीर, वतन , वंशपरंपरागत अधिकार.... या कारणांमुळे माती झाली सगळी. बाकी सर्व गौण आहे. छत्रपतींनी हे सर्व बंद केले होते.
Exlent Salute
काय बोलावे समजत नाही पण हे सगळे होताना शाहू महाराज यांनी काही हस्तक्षेप केला नाही का?
शाहू काही कामाचे नव्हते, पेशवे आणि निजाम याच्यात चार युधे मराठ्यांनी जिंकली होती ,हेच शाहू महाराज होते यांनी मराठवाडा घेण्या ऐवजी ननिजमाकडून खंडणी घेतली आणि मराठवाडा परत दिला.
Pant Sachiv bhor yancha Ithas banana aslyas link sanga
Sir khup mast ....... please 1 video on madhavrao peshva in detail
jarur banvin
सातरकर छत्रपती शाहू 2 यांच्या वर माहिती सांगा
बाजीराव 2 च्या शेवट वर व्हिडिओ बनवा.
very studios historical information. please make next HOLKAR vdo, this is my request
Sure I will
Nice sir
I was absolutely waiting of this vdo,
REQUEST , WHILE EXPLAINING PLEASE GO SLOWLY
Noted
उद्या करवीर अधीपती राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरीत्रावर विडिओ बनवा 🙏🏻🚩
It would really help if the speaker was not speaking so dramatically. It's disturbing really.
neech krur kam kela bajirao2 ani balaji kunjir ne. asech sagle maratha vikhurle . khup waait. 🙏🙏🙏🙏 hey sagla kadich mahit navta. Atta tari sagle hindu ektra raha.
🚩🚩
Sindhia aani peshwe ya donhi sainyala punyat chakravarti yashwant raje ni harvlay.
यां व्हिडिओ मधे आपण , धारचे सरदार आनंद पवार यांचा उलेख केला , त्यांचा पदरी असणाऱ्या रंगराव आढेकर यांचाही उलेख केला , ज्यांनी पुढे जावून नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर बांधले आहे. रंगराव ओढेकर यांचा बद्दल अधिक माहिती साठी वाचायला आवडेल
❤🎉
Sad history after 1761/ 71 ,after panipat and demise of Thorle Mahdevrao
👍👍👍👍👍🙏🙏
Holkarani jya striya sobat hotya tynchi abru vachvli .ha Adesh peshwani dila Hota.
Smarat chandragupta maurya kontya samajache hote.
Pudhcha bhag lavkr kadha
Bad things
Maratha forget vision of shivaji maharaj' after sawai madhavrao
होळकर फैमिली सध्या कुठे आहे, किल्ले वतनदारी कुठून कुठ पर्यंत होती. या बद्दल काही माहिती दिली नाहीत,
पेशवे पद गेले व ईंगृज राजे करते बनले
🎉😢🎉
सर मराठी शाही म्हणण्याऐवजी पेशवाई म्हणणे हेच योग्य!
पेशवे नाममात्र होते महाराजांचे विश्वासपात्र म्हणू तर कोणत्या महार किंवा मराठा samajykde दिले नाही राज्य
Thks
चित्तथरारक कहाणी
Bapu gokhale yanchavr ek video banava hi vinanti
BRAMHAN PESHAWAI NE HATYA KELI 😮😮😮 CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJAN CHYA HATYA NANTAR MARATHE SHAHI SAMPALI HOTI BAMA PESHAVE RAJYA KARIT HOTE
Teach lessons of this peshivai of Bajarao ii.now same policy is Adopted by Devendra Fadnavis for Dividing Bhaujan Samag into Shinde Gat.Ajit pawar Gat for Ruling on Bhujan samaj by Adopting Divde Rule Maharashtra Politics by Madhav Formula Of Shri .Bhagwat by Any way exploit Bhujan by Dominiting on Marathas who care takers of all communities in Maharashtra.this type Dirty politics was played in History we not taking lessons . History Repeats itself be Aware from BJP&RSS. in comming Loksabha Elections of 2024.Aware from Layers Modi&Shaha & Fadanivis worst worst politicians
Of Present indian political System.Jai Shivrai Jai Bhavani Jai Hind. Aware ness for Voters Given by this historical aspects of Pashvai ii period.
ह्यामुळे बाळाजी कुंजीर ला 1030 गावाची सरपाटलकी मिळाली
Also please suggest any book on entire HOLKAR SANSTHAN
१) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
२) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS
मल्हारराव होळकर यांच्या बद्दलची कादंबरी ,लेखक श्री गोपाळराव देशमुख ,पंढरपूर
Mhanun tar aashya Nalayak Bajiravala Britishani kaid karun Bithurla pathavle tevha Punekarani sakhar vatun aanand vyakta kela.
Aajche BJP/RSS che sarkar sudhda Uttar Peshwai sarkhech aahe. Te hatavlya shivay Desh pragati karu shaknar nahi.
2 nd bajiraw also his father very bad news for maratha empire
Holkaranche pendhari visaru naka
Very hard to hear this guy😅
खरा इतिहास सांगा हो होलकर अन शिन्दे यांच्यात लावून देणे हाच एक उद्योग नका करू अस ले?
हाच इतिहास बरोबर आहे.विठोबा होळकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शनिवार वाडा जाळला .
सर शाहु महाराज यांचे नंतर चे राजे कोण कोण झालेत ते सांगा
Good information of history.
Baxxmmxznn ajun kon 😊
Fake
याच पद्धतीने छ.संभाजी राजेंचा हालहाल करून ठार केले .
ब्राम्हणधर्जींना इतिहास सांगताय
ईतीहासात कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही यावर खरै संशोधनं झाले पाहिजे कुंजीर स्वार्थ साधण्यासाठी सर्व करीत आहे हे शाहू महाराजांनी मुकाट पहात बसले
खोटा बातम्या देऊनये
बाजीराव बल्लाळ पेशवे होते म्हणूनच काहीदीवस मूसलीम भारतावर आक्रमण करूशकलेनाहीभाऊसाहेबानीचांगलेकामगीरीकेलीहोतीजराईतीहासबघावाचून
मल्लारीहोळकरानी अब्दाली आणीभाऊसाहेबपेशवे याचे सोबत झालेल्या यूधात जर चागंली साथदीलीअसतीतरमराठेशाहीचाअंतझालानसता
Read history
मदरसा यूनिर्वसिटी मधून आलाय का...नीट इतिहास वाच ..
😂😂😂 स्वतःच्या पराभवाच खापर दुसऱ्यांवर कसं फोडाव हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे
होळकर कर्तृत्वान होते सत्य माहिती मिळवावी
विठोजी होळकर आख्खा महाराष्ट्र मुसलमान पेंढारी सोबत लुटत होते . त्यावेळी पेशव्यांनी गप्प बसायला हवे होते का ? पेशव्यांनी विठोजी होळकरांना शिक्षा केली ती योग्यच होती.
gp re Kahi pn khoti history nko sangu ... as pn bahujan mahapurushancha itihas iekayla tras hoto jatiwadyana.
पेशवे म्हणजे १ नंबर चे लफडी बाज लोक. आजची भाजप जशी आहे तशी. चांडाळ
अर्धवट ज्ञानी
आततायी निर्णय घेण्यात आल्याने एका शूर सरदारास मराठेशाहीने गमावले
Khot bol pan retun bol.... Asach mhanayache he
या बद्दल, त्या बद्दल, बद्दल...या बडबड्याला अद्दल घडवा😂unsubscribed to Mr किरकिरे😅
माझ्या बडबडीमुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो कि माझी बडबड मी तुमच्या कानांत येऊन केली नव्हती, तुम्ही स्वतःच्याच मर्जीने माझी बडबड ऐकली. आता कृपा करून माझे व्हिडीओ आपण ऐकू नयेत आणि स्वतःच्या कमजोर अशा दोन्ही कानांची आणि दोन्ही कानांमधल्या कमजोर नाजूक भागाची काळजी घ्यावी.
का..बहुजनांचा इतिहास ऐकताना कानाला त्रास होतो का
अरे ऐक थोड तुझ्या पूर्वजांचे पराक्रम😂😂😂 छमक छलो बाजीराव २ 😂😂😂
Navatach raghunath mhanje ragho... Tyachich he buddhichi bharari....😂
खोटी माहिती देऊन काहीतरी स्वार्थ
महादजी शिंदे यांच्या हत्येबददल विडीयो बनवा