कोण होते देवांचे दहा अवतार? इराणी अधिकारी?
HTML-код
- Опубликовано: 11 апр 2024
- संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. नुकतीच ११एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. अलीकडे, सर्वच थोर लोकांबद्दल सर्वच सामान्यलोक समाज माध्यमांतून बोलत असतात. त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकतो. पण, थोर लोकांबद्दल ऐकण्या-वाचण्यापेक्षात्यांनी नेमके काय लिहिले आहे? लोकांचेत्यांच्याबद्दल काय विचार होते त्यापेक्षा त्यांचे विचार नेमके काय होते हे जाणणेसर्वच जिज्ञासूंना आवश्यक आहे. त्यांचे विचार आत्मसात करणे राहो पण पचणारे आहेत कायाचाही विचार करायला हवा. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरीया पुस्तकाबद्दल बोलू. ह्या पुस्तकाविषयी आपण खूप ऐकलेलं आहे. पण वाचलं फारथोड्यांनी असावं. या महत्वाच्या पुस्तकाची आजच्या काळात अतिशय गरज आहे असंवाटल्यामुळंही मी हे पुस्तक निवडलंय. पुस्तक विनाशुल्क ऑनलाईन वाचता येत. त्यावेबसाईटची लिंक कंमेंट बॉक्स मध्ये पाहू शकता. ज्योतीबांनी हे पुस्तक लिहिले तोकाळ कंपनी सरकार जाऊन ब्रिटिश सरकार आपलं भारतात बस्तान बसवतानाचा. याची प्रथमआवृत्ती १८७३ ची. नवशिक्षणाचं वारं नुकतंच कुठे सुरु झालेलं त्यामुळे शतकानुशतकेबंद असलेली ज्ञानाची दारे सर्वाना खुली होण्याची शक्यता असलेला तो काळ.
Learn about books in Marathi language every Saturday. Subscribe now to / @sanjeevanisbookreview
Bookreview, Bookreviewinmarathi
Instagram: / sanjudidmishe
Facebook: / sanjeevani.didmishe
Twitter: / thefrontpage123
आपले विश्लेषण छान च आहे
भारतीय लोकांचे खरे इतिहास, धार्मिक इतिहास काही अलगच आहे.
छानच,अशी समाज सुधारकांची पुस्तक वाचन ऐकल्यामुळे नवीन माहिती आणि ज्ञान मिळत आहे.
शील प्रज्ञा सत्य***
अप्रतिम ताई तुमच्या सारख्या बाकीच्या शिक्षित महिलांनी सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांचे विचार वाचन करून त्या प्रमाणे वागण्यास सुरुवात केली पाहिजेत,परंतु असे घडत नाही हीच मोठी शोकांतिका आहेत. 🙏📚#जय_सावित्रीजोती📚🙏
ताई तुमचं वाचन चांगलं आहे आपल्या वाचन अप्रतिम आहे बहुजन समाजाने याचा आवर्जून ऐकले पाहिजे आणि अंधश्रद्धा रुढी यांचा त्याग केला पाहिजे
🙏
Jotiba great ch hote ani karantikari pan hote gulamgirila matit gadanare pahile vidvan koti koti pranam jotibana mata savitri baina jaybhim namo budhhay jayshivaray 🙏🙏❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉
British tought aryans came from Iran. ,hindu names are not like iraneans name.Lord Vishnu is dark bluish in colour and iraneans are fair.So this theory was wrong.but rift created in hindu society is increasing.
Even Ambedkar debunked the theory.all avtars are from India not iranean officers.
पिवळ पुस्तकी ज्ञान
मिशनरी लोकांच्या मदतीने जोतिबांचा तर्कवितर्क कल्पनाविलास भासतो
कुत्र्या कल्पनाविलास याचा अर्थ तरी तुला समजतो काय?
मग सावता महाराज विठ्ठलांची भक्ती करत होते ते नक्की काय होत विठ्ठल भेटीला येतो ते काय आहे
कालबाह्य मिशनरी कल्पना आता कशाला ? यातून द्वेषच पसरतो.आर्यन संकल्पना डॉ. आंबेडकर यांनीच त्याज ठरविली होती हे विसरून चालणार नाही.
Aaj paryanta Jo research zala ahe , tya nusar jyotiba barobar hote he lakshat yete. Brahman Iran madhunach ale hote. Iran Ani bhartacha khup javalcha sambandh hota. Buddhanchya kalkhanda madhye brahman gapp basale, kinva buddhist monk banale. Pan nantar tyanni halu halu , apala rang dakhvayla suruvat keli asavi. Nantar manusmriti vedan sarkhe granth lihun samanya janatela gulam banavile
Jotibaa ba ba ba ba was anti Hindu
मुर्खांच मुर्ख पण उघड होत म्हणून जोतीबां ना हे लोक हिंदुविरोधी म्हणतात
ज्योतिबा महान होते यात वाद नाही, पण ते निव्वळ ब्राह्मण द्वेष्टे होते हे पण तितकंच खरं आहे, त्या द्वेष्यातून अशी बिनबुडाची पुस्तकं लिहिली गेली असावीत.
150 वर्षांपूर्वी ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, त्याचं जुन्या टीमक्या आणि हिंदू द्वेष तुम्ही ( वाचन करणाऱ्या बाई ) अजून पसरवू नका.
तुम्हां लोकांना हिंदू धर्माची कावीळ झालीय.
तुम्ही धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारलाय ना मग बघा की तुमच तुम्ही आम्हाला ( हिंदू धर्मीय )कशाला शहाणपण शिकवताय. आमचा धर्म आम्ही बघू काय करायचं ते.
मुर्खा,
तुझ्या हिंदू धर्मतल्या पोतराज्याला, प्राध्यापक केलं,मुरळी-देवदासीला डॉक्टर केलं ,महाराला ( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ) सिंम्बॉल ऑफ नॉलेज केलं।
Jara neet vichar karun bola swtavar anyay zala ata tavha samajle astee jo tan lage vo tan jane tula kay mahit hindu dharm koti neech ahe naav pan farasi lokani dilay ani bhatani budhhisum chya mahayan shakhevar kabja karun prachin vihare mindire keli hindu dharm mhanje dusra tisar kahi nahi mahayan shakhech paravartit roop ani tyach bramhani vikruti karan karamkandit dharm ahe choricha ch dhany te jotiba dhany shhuji mharaj pan vedala manat navate bhatanich sambhaji rajana pakadun dile swata ravindr nath tagor mhantat ki hindu dharm ghatak aahe tumhi tar dharmandh disatay dharm mansala saty dakhavto tumhala matr chikitsa n karata ani tark n karata pajije aahe dharmandh ahat tumcha dharm tumhala Mubarak aek divas to nashtach honar aahe tyanusar muslim khristi ni farasi he dharm sudhha budhhisum chya hinyanatun baher padalet he trikalbadhit saty ahe ❤❤❤❤
Tumhala tumchya swtantar astitv nasalelya dharmachi kavil zaliy chorata dharm aahe murtikala sudhha sudhha budhhisum chich sarv kahi chorich vishmatavadi
काय बदलले नाही. खोले बाई प्रकरण आठवा.
मराठा बाई विरुद्ध पोलीसात तक्रार करणारी उच्च शिकण असलेली ब्राम्हण बाई , मराठा बाई ला शुद्र म्हणते आणि गणपतीचे जेवण बाटवले आरोप लावते. किती सुधरले रे तुम्ही खरच?
हिंदू धर्म नाही ब्राम्हण धर्म म्हण. ब्राम्हण आज ही धर्मात सुधार करायला तयार नाही म्हणून बरेच लोक धर्म त्याग करत आहे. 150 वर्ष होऊन आज जर परिस्थिती चांगली असती हिंदू लोक धर्म सोडून दुसऱ्या धर्मांत का जात आहे?
काळ बदलला खेळ बदलला.
समता प्रस्थापित झालीच नाही आजही. जेव्हा हिंदू धर्मातील जाति व्यवस्था नष्ट होईल तेव्हा म्हणता येईल ब्राम्हण सुधरला. 0.1% ब्राम्हण समाजात चांगले माणसे असतील. या पेक्शा जास्त नाही.
मी संपूर्ण पुस्तक वाचलय तसेच शेतकऱ्यांचा आसुड पण वाचले फारच सुरेख आहेत