![Sanjeevani's Book Review](/img/default-banner.jpg)
- Видео 176
- Просмотров 47 799
Sanjeevani's Book Review
Индия
Добавлен 30 сен 2009
My take on some of the books I have read. Through this venture I am trying to revive old habit of reading which seems to be lost in current times. I also have an ulterior motive to try and read as many book as possible and share the little knowledge that I have managed to absorb. I माझ्या काही आवडत्या पुस्ताकांवर माझे दोन शब्द आणि काही ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न I
फकिराची अन्यायाविरुद्ध इंग्रजांशी कडवी झुंज #youtube #yt
लेखक अण्णा भाऊ साठे यांचा १८ जुलै ला स्मृतिदिन होऊन गेला. त्या निमित्ताने त्यांचे एक पुस्तक आपल्या चर्चेत घ्यावे असे बरेच दिवस मनात होते त्याने उचल खाल्ली.
अण्णाभाऊ यांची शालेय शिक्षणाच्या बाबतीत आबाळ झाली असली तरी ते एक सिद्धहस्त लेखक होते. अस म्हणतात की ते अवघे दीड दिवस शाळेत गेले पण जगाच्या शाळेत इतरांनी त्यांचा धडा गिरवावा अशी त्यांची साहित्यवरील पकड मजबूत होती.
त्यांनी एकूण ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, अनेक चित्रपटकथा आणि पोवाडे लिहिलेत. त्यातीलच एक महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेती कादंबरी फकिरा हिची आठवण करू या. संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत.
फकिरा या कादंबरीत काय नाही? एकेकाळी नावारूपाला असलेल्या या वतनदार लोकांवर आता गुन्हेगारीचा शिक्का लागण्याची नामुष्की आणि माणुसकीला काळि...
अण्णाभाऊ यांची शालेय शिक्षणाच्या बाबतीत आबाळ झाली असली तरी ते एक सिद्धहस्त लेखक होते. अस म्हणतात की ते अवघे दीड दिवस शाळेत गेले पण जगाच्या शाळेत इतरांनी त्यांचा धडा गिरवावा अशी त्यांची साहित्यवरील पकड मजबूत होती.
त्यांनी एकूण ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, अनेक चित्रपटकथा आणि पोवाडे लिहिलेत. त्यातीलच एक महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेती कादंबरी फकिरा हिची आठवण करू या. संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत.
फकिरा या कादंबरीत काय नाही? एकेकाळी नावारूपाला असलेल्या या वतनदार लोकांवर आता गुन्हेगारीचा शिक्का लागण्याची नामुष्की आणि माणुसकीला काळि...
Просмотров: 347
Видео
हिंदू किंवा मुस्लिम कुणीही हा फक्त त्यांचाच देश असे समजतील तर ते निव्वळ स्वप्न असेल #youtube #yt
Просмотров 3521 день назад
गुजराथचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी इ 20१४ मध्ये काँग्रेसला संपवा अशी घोषणा देत सत्तेवर आले. या गोष्टीला आता १० वर्षे झालीत. मोदींच्या मताशी देशातील बहुसंख्य लोकांनी सहमत होत त्यांना निवडून दिले. याचा अर्थ लोक काँग्रेसला- आजच्या काँग्रेसला उबगले असावेत असा निष्कर्ष काढता येईल का? देशातील लोकांचे काहीही मत असो. टागोरांकडून राष्ट्रपिता अशी पदवी मिळालेले काँग्रेसचे खंदे नेते महात्मा गांधी य...
जगातील सर्वोत्तम लेखकाचे नोबल पारितोषोक विजेते पुस्तक वने हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्युड #youtube #yt
Просмотров 134Месяц назад
संजीवनीज बुक रिव्हूत आपलं स्वागत. आज आपण गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेज यांच्या वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्युड या पुस्तकाविषयी बोलू. या पुस्तका बद्दल लेखकाला १९८२ चं साहित्य विषयक नोबल पारितोषिक मिळाले आहे. मार्क्वेझ हे दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशातील पत्रकार लेखक. मुळात हि कादंबरी स्पॅनिश भाषेत प्रथम १९६७ मध्ये प्रसिद्ध झाली आणि वाचक जगतात तिची जी मोहिनी पसरली ती आजतागायत तशीच आहे. वन हंड्रेड इ...
शास्त्री यांचा मृत्यू मागे घातपात? स्कुप पुस्तक कुलदीप नायर यांच्या सच्च्या अनुभवांवर #youtube #yt
Просмотров 33Месяц назад
गांधीजींचा खून झाला त्या दिवसभरात नेमके काय घडले? पाकिस्तानचे सर्वेसवा जिन्नांना स्वातंत्र्याआधी किती पाठिंबा होता? माऊंट बॅटन यांची फाळणीत काय भूमिका होती? नेहरूंच्या काळातील राज्यव्यवस्था कशी होती? हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून वाद नेमका काय झाला? शास्त्रींच्या पंतप्रधान असतानाच्या काळातील पाकिस्तान युद्धाचा बारकाईने अभ्यास, ताशकंद करार आणि त्यातच शास्त्रींचा मृत्यू; त्यामागचं गूढ, इंदिरा गांधी ...
समजा कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर #youtube #yt #youtubevideos #youtubers #youtubeindia #books
Просмотров 110Месяц назад
अलीकडेच कंगना राणावत च्या थोबाडीत मारल्याची घटना गाजत आहे. पण या उलट, कल्पनेतल्या भुतांनी पछाडलेल्या लोकांवर सणसणीत टीका करण्यासाठी विनोदाचे शस्त्र उत्तम. समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर या लेखात असे भीतीचे भय दाखवणाऱ्या भावनेची खिल्ली उडवली आहे. कुठल्याश्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान अशी चर्चा सुरु झाली की चक्क अब्दुल करीमखा साहेबांची रेकॉर्ड लावतो. गोपाला मेरी करुणा क्यो नही आये...
शंकर पाटील यांच्या ग्रामीण जीवनावरील फिरकी घेणाऱ्या बोचऱ्या अस्सल गावरान विनोदी कथा #youtube #yt
Просмотров 353Месяц назад
संजीवनीज बुक रिव्ह्यू मध्ये आपलं स्वागत! आज गावरान भाजीआपाला, अन्नधान्य आणि चुलीवरचं गावरान जेवण असा ट्रेंड आहे. मग, साहित्यातील गावरान कथा अस्सल ग्रामीण जीवनावर आधारित त्या देखील कशा चविष्ट, मजेशीर, फिरकी घेणाऱ्या असतील ? तुमची अशी ही कल्पना अगदीच फुसकी ठरणार नाही. थेट ग्रामीण बाजाच्या या कल्पना काही वास्तवावर आधारित, काही त्याचा अतिरेक करून खळखळून हसवणारी तर काही हसता हसता अंतर्मु करणारी. हे ...
पुस्तकातील सर्वच स्त्री चरित्रे केवळ स्त्रियाच नव्हे तर एकूण मानवजातीला प्रेरणादायक आहेत #youtube #
Просмотров 4642 месяца назад
संजीनवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत! एखादी घटना संपूर्ण एक समुदाय ढवळून काढते. त्यातून तर्कशुद्ध विचारमंथन होते आणि निर्मिती होते एका पुस्तकाची त्याच नाव कर्तृत्ववान मराठा स्त्रिया. तेच आज आपण बघणार आहोत. पुस्तकाचे संपादन केलेय पत्रकार, लेखक, कवी विजय चोरमारे यांनी. यातील लेखांचे त्या त्या विषयातील अभ्यासक लेखकांनी लेखन केलेय. त्यामुळे या पुस्तकात आज उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून वास्तववादी ले...
कृष्णाला आपल्या विराट स्वरूपाची यथार्थ जाणीव आहे तशी रामाला आपल्या या रूपाचे आत्मभान नाही. #youtube
Просмотров 1782 месяца назад
रामायण आणि महाभारतात कर्माची संकल्पना दोन वेगवेगळ्या रूपात दाखवलेली आहे. रामायणात कर्म येते ते शाप आणि वरदान या स्वरूपात तर महाभारतात ती प्रत्येक कथा कशी दुसऱ्या एका कथेची उपकथा आहे या स्वरूपात. परिणामी, पट्टनायक लिहितात आधी घडलेलं रामायण ही क्रिया असून नंतरचं महाभारत ही रामायणाची प्रतिक्रिया आहे. दोन्ही महाकाव्यांत अनंताची रूपे दाखवली गेली आहेत. कृष्ण आपल्या आईला यशोदेला आपल्या मुखात ते दाखवतो...
चुरचुरीत, खमंग, खुसखुशीत... तरीही स्फूर्तिदायक, #yt #youtube #book #india #marathi
Просмотров 1432 месяца назад
नमस्कार, संजीवनी बुक रिव्ह्यू मध्ये आपले स्वागत! आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे नाव माहीत नाही अशी एकही मराठी व्यक्ती सापडणार नाही. अत्रे यांच्या वक्तृत्वाने मोहित झालेली आमची मागची पिढी तर आम्ही आणि आमच्या पुढची पिढी त्यांनी जपून ठेवलेल्या त्यांच्या विनोदी चुटकुले आठवण करणार. अश्या बहु आयाmi व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा उलगडा आज आपण करून घेऊ ते त्यांच्याच आत्मचरित्रात्मक पुस्तकावरून. परच...
अवाढव्य ट्रक ते सर्वात पातळ घड्याळ अशी टोकाची उत्पादने निर्माण करणाऱ्या टाटा समूहाच्या बहूआयामी कथा
Просмотров 473 месяца назад
संजीवनीज बुक रिव्ह्यू चॅनेल मध्ये आपले स्वागत! तब्बल १५० वर्षांचा इतिहास असणाऱ्या टाटा कंपनीचे नाव माहित नाही असा माणूस सापडणार नाही. आज समाजात गुड विल चांगले नाव असणाऱ्या या उद्योग समूहाची प्रगती होत असताना अनेक आर्थिक चढ उतार अनुभवत आजवर अनेक आठवणींचे संचित टाटांनी जपून ठेवलं आहे; एखाद्या परंपरागत चालत आलेल्या शुद्ध, अस्सल खानदानी पैठणीसारखं! त्या आठवणींनाअर्काइव्ह मधून बाहेर काढून त्यांना सू...
पूर्वी आधुनिक असणारा भारत आधुनिक काळात आता शास्त्रांच्या बाबतीत जगाच्या इतका मागे का? #yt #youtube
Просмотров 4933 месяца назад
नमस्कार संजीवनीज बूक रिव्ह्यू मध्ये आपले स्वागत. आ ह साळुंखे यांच्यासारखे संवेदनशील लेखक त्यांच्या एका भाषणात सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्ले करत कशी क्रांती नंतर प्रतिक्रांती येते असे म्हणतात. त्यातून नुकतीच आंबेडकर जयंती देखील पार पडली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे मनात विचार आला की का न आज डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित क्रांती आणि प्रति क्रांती या पुस्तका बद्दल ...
Will Iran Israel lock horns in near future? #youtubeshorts #youtubeshort
Просмотров 2783 месяца назад
Will Iran and Israel lock horns in the near future? The latest attack by Iran on Israel has lasting consequences, it seems.Its unexpected attack on Israel last Saturday marked a strategic shift, as Iran always played low on militias that it funded around the Middle East in its deadly fight with Israel. Iran's defence power was negligible compared to Israel's, backed by its close ally, the U.S. ...
कोण होते देवांचे दहा अवतार? इराणी अधिकारी? #youtube #yt #youtuber
Просмотров 14 тыс.3 месяца назад
संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. नुकतीच ११एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. अलीकडे, सर्वच थोर लोकांबद्दल सर्वच सामान्यलोक समाज माध्यमांतून बोलत असतात. त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकतो. पण, थोर लोकांबद्दल ऐकण्या-वाचण्यापेक्षात्यांनी नेमके काय लिहिले आहे? लोकांचेत्यांच्याबद्दल काय विचार होते त्यापेक्षा त्यांचे विचार नेमके काय होते हे जाणणेसर्वच जिज्ञासूंना आवश्यक आहे. त्यांचे ...
कुणी केला होता महात्मा गांधींशी पत्र व्यवहार
Просмотров 883 месяца назад
कुणी केला होता महात्मा गांधींशी पत्र व्यवहार
नवे गाव वसवताना संमिश्र वस्ती हवी तेथे नवी गावकुसाबाहेरील रचना नव्याने अस्तित्वात येते हे धक्कादायक
Просмотров 384 месяца назад
नवे गाव वसवताना संमिश्र वस्ती हवी तेथे नवी गावकुसाबाहेरील रचना नव्याने अस्तित्वात येते हे धक्कादायक
शारीरिक मर्यादावर मात करत निरामय जीवनासाठी घरी करा अय्यंगार गुरुजींचा योगाभ्यास #yt #ytshortsindia
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
शारीरिक मर्यादावर मात करत निरामय जीवनासाठी घरी करा अय्यंगार गुरुजींचा योगाभ्यास #yt #ytshortsindia
हिंदू समाजाने अस्पृश्य आणि आदिवासींचे अतोनात नुकसान केले आहे. त्याची गणना झाली नाही, भरपाई दूरच
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
हिंदू समाजाने अस्पृश्य आणि आदिवासींचे अतोनात नुकसान केले आहे. त्याची गणना झाली नाही, भरपाई दूरच
भारतातील नामवंत अश्या वेल्लोर रुग्णालयाची स्थापना कोणी केली? #yotubevideo #bookreview #marathi
Просмотров 605 месяцев назад
भारतातील नामवंत अश्या वेल्लोर रुग्णालयाची स्थापना कोणी केली? #yotubevideo #bookreview #marathi
कसे झाले ज्योतिबा महात्मा? ज्योतिबा फुले यांना महात्मा कुणी म्हटले? #youtube #youtubevideos
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
कसे झाले ज्योतिबा महात्मा? ज्योतिबा फुले यांना महात्मा कुणी म्हटले? #youtube #youtubevideos
सुरतेवर छापा कसा टाकला? कशी केली रेकी? बहिर्जी एक होते की दोन? #youtube #youtubechannel #india
Просмотров 1735 месяцев назад
सुरतेवर छापा कसा टाकला? कशी केली रेकी? बहिर्जी एक होते की दोन? #youtube #youtubechannel #india
नरेंद्र मोदींनी विकास पुरुष ही प्रतिमा कशी साकारली? राहुलजींनी लोकाभिमुख प्रतिमा कशी बनवली?
Просмотров 206 месяцев назад
नरेंद्र मोदींनी विकास पुरुष ही प्रतिमा कशी साकारली? राहुलजींनी लोकाभिमु प्रतिमा कशी बनवली?
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी द ५ ए एम क्लब जॉईन करा | Book Review of The 5 A M Club
Просмотров 4376 месяцев назад
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी द ५ ए एम क्लब जॉईन करा | Book Review of The 5 A M Club
Book Review of book written by Ruskin Bond "Delhi Is Not Far" in Marathi
Просмотров 206 месяцев назад
Book Review of book written by Ruskin Bond "Delhi Is Not Far" in Marathi
Beyond the Lines #bookreviewinmarathi
Просмотров 2946 месяцев назад
Beyond the Lines #bookreviewinmarathi
How to Impress and conquer people by following Robert Greene's book the 48 Laws of Power
Просмотров 297 месяцев назад
How to Impress and conquer people by following Robert Greene's book the 48 Laws of Power
एक सुंदर गद्य कविता वाचत असल्याचा भास... दुर्गा भागवत लिखित व्यासपर्व #bookreviewinmarathi
Просмотров 327 месяцев назад
एक सुंदर गद्य कविता वाचत असल्याचा भास... दुर्गा भागवत लिखित व्यासपर्व #bookreviewinmarathi
रिझर्व्ह बँकेच्या भूतपूर्व मुख्य अर्थतज्ज्ञांचा परिस्थीतीशी संघर्ष
Просмотров 1767 месяцев назад
रिझर्व्ह बँकेच्या भूतपूर्व मुख्य अर्थतज्ज्ञांचा परिस्थीतीशी संघर्ष
तब्बल १२ मुले आणि अमेरिकेच्या प्रगतीला हातभार लावणारे
Просмотров 287 месяцев назад
तब्बल १२ मुले आणि अमेरिकेच्या प्रगतीला हातभार लावणारे
देशाची गुप्तहेर संस्था कशी काम करते? रॉ च्या स्थापनेपासूनची कारकीर्द #bookreviewinmarathi
Просмотров 348 месяцев назад
देशाची गुप्तहेर संस्था कशी काम करते? रॉ च्या स्थापनेपासूनची कारकीर्द #bookreviewinmarathi
Very nice
Baaman lok kapatniti ne Congress madhe ghusle aani aatun constitution barbaad kele aani ataa jevvhaa bjp che rajya aaley tevvha tyanni aapley khare roop daakhavle…aaj bureaucracy aani judiciary madhe lapun basleley manuwadi bamman ughad ughad aapli sadhleli mansiktaa daakhvat aahet…..
Bammans look like Iranians or Eurasians hence they are outsiders who infiltrated india and cunningly spread their tentacles all over the subcontinent
धन्यवाद मॅडम
ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##
Yeshu yanchi murti charch madhye rahate yabaddal kay ???
My son is saying that BHIDE yanni shale karita building dili tenva Phule-Bhide yanni shala kadhali he ka sangat nahi Bharatat ????🎉🎉🎉
How many rent he give from mahatma phule
छान माहिती दिली जात आहे
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण कोणीतरी मनोरुग्ण आणि वेडसर माणसाचे नसून तद्दन एका महापुरुषाचे आहे हा महापुरुष काय म्हणतो १)मानव जात बुद्धिमान आहे २)शिवाजी शूद्र होता २)मुसलमान लोक एका देवास भजतात ५) मुसलमान बादशहा दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून धान्य पुरवतात ६) शिवरायांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म हा मतलबी धर्म आहे ७) शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक होते विशेष आश्चर्याची गोस्ट म्हणजे या लेखकाने म्हणे शिवरायांची रायगडावरील समाधी हुडकून काढली आणि म्हणे शिवजयंतीस सुरुवात केली आणि ती शिवजयंती १० दिवस साजरी करीत असत म्हणे आणि लोक अशी शिवरायांची निंदा करणाऱ्या, हिंदू धर्माला मतलबी धर्म म्हणणाऱ्या माणसाचा फोटो शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि सांगतात कि त्यांनी शिवरायांना गुरु मानले होते आहे कि नाही चमत्कार या तथाकथित महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )
गुगलवर जावा टाइप करा MSBLC तिथे महाराष्ट्र सरकारने प्रकशित केलेली सर्वपुस्तके आहेत पुढे जावा इ बुक डाउनलोड मध्ये जावा त्यात ३८८ नंबरवर महात्मा फुले समग्र वाङ्मय आहे सुधारित ६ वि आवृत्ती त्यात परिशिष्ट ४ पुस्तक अस्पृश्यांची कैफियत पान न ६३२ "आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते " फुले पुढे लिहितात "शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही " फुले लिहितात १) शिवराय गो-ब्रह्मन् प्रतिपालक होते हे फुले मान्य करतात २) शिवरायांच्या राज्य स्थापनेचा उद्देशच मुळी ब्रहमनी धर्माचे रक्षण करणे हे होते ३) शिवरायांच्या काळात शूद्रांची स्तिथीत काहीही सुधारणा झाली नाही याउलट मुसलमानी राज्यात शूद्रांची जी स्तिथी होती त्यापेक्षा भयंकर वाईट स्तिती शिवरायांच्या काळात झाली . ४) तेव्हा शुद्रातीशूद्रांचे तारणहार असे स्वतःला मानणारे आणि ब्रह्मन् समाजाला सतत शिव्या देणारे फुले हे गो ब्राहमण प्रतिपालक शिवरायांची समाधी कशाला बरे शोधतील ? त्यांनी समाधी शोधली हि तद्दन थाप लोक मारतात ५)फुले यांनी शिवरायांची शिवजयंतीस सुरुवात केली अशीहि थाप बरेच लोक मारतात ते किती खोटारडे आणि लबाड आहेत हेच यावरून दिसून येते तेव्हा यापुढे फुले यांचा फोटोशेजारी शिवरायांचा फोटो कोणी लावत असेल तर त्या माणसाला हे सांगा कि असा फोटो लावून फुले यांचा अपमान करू नकोस फुले यांचा सन्मान करायचा असेल तर ओसामा बिन लादेन मोहंमद गझनी ,मोहमद घोरी आलुद्दीन खिलजी ,दाऊद इब्राहिम अशा थोर थोर मंडळीशेजारी लावून फुले यांचा सन्मान करावा
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म " "धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो " फुले पुढे लिहितात "मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले " फुले लिहितात १)वेदांमध्ये खोडसाळपणा होता (म्हणजे फुले यांनी वेदांचा अभ्यास केलेला असावा ) २) मुसलमानांनी हा सर्व वेदांमध्ये असलेला खोडसाळपणाचा तपास करायला पाहिजे होता ( मोहमद बिन कासीम ,गझनीचा मोहमद ,मोहमद घोरी ,कुतुबुद्दीन ऐबक ,आलुद्दीन खिलजी ,मलिक कफूर ,फिरोजशहा तुघलख ,बहलोलखान लोधी बाबर, यांनी वेदांचा अभ्यास करायला पाहिजे होता पण त्याऐवजी ते येथील देवळे फोडीत ,मूर्तीची विटंबना करत स्त्रीयांवर अत्याचार करत आणि संपत्ती लुटून नेत आणि तक्षशिला ,विरामशीला, आणि नालंदा जेथे अभ्यास चालू होता ती विद्यापिठे जाळून टाकली ) ३)सर्व शूद्र अतिशुद्रांना मुसलमान राज्यकर्त्यांनी मुसलमान केले नाही हि त्या मुसलमान राज्यकर्त्यांची चूक आहे हा अधर्म आहे ( फुले यांच्या मते ज्या शूद्र अतिशुद्रांना मुसलमान राज्यकर्त्यांनी मुसलमान केले ते इतर मुसलमानांप्रमाणेच पवित्र मानवी अधिकारांचा उपभोग घेत असावेत) आज जे धर्म परिवर्तित मुसलमान आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आहेत जातीभेद आहेत काही जाती दलित असून काही जाती OBC मध्ये आहेत त्यांचा अश्रफ आणि महाज यांच्या सर्रास विवाह होत नाहीत आज भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जी आहे त्यात ५० % लोक मुस्लिम आहेत मुस्लिम स्त्रियांची स्तिथी तर फारच वाईट आहे पडद्यात राहावे लागते तीन वेळेस तलाक तलाक तलाक म्हंटले कि मेहेर घेऊन बाहेर पडावे लागते मुलावर कोणताही हक्क सांगता येत नाही एक वेळेस जास्तीत जास्त ३ सवती असू शकतात फुले यांच्या मतानुसार या लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावून सुखी करून आर्यभटास एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहावयास लावले वारे थोर समाजसुधारक आणि थोर स्त्रियांचे कैवारी ३) कृष्ण काळा होता (बहुतेक फुले गोरेपान असावेत ) ४)११व्या शतकातील मुकुंदराज ,१३ व्या शतकातील ज्ञानेश्वर ,व १६ व्या शतकांतील रामदास एकत्र आले आणि त्यांनी अक्षरशून्य शिवाजीला उपदेश केला व त्यात शिवाजीला फसविले ५) अशा रीतीने फसलेल्या शिवाजीने मुसलमान लोकांचा पाठलाग केला असे लिहीणार्या फुले यांचे फोटो लोक शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि म्हणतात कि आह्मी शिव फुले शाहू यांच्या विचाराने जातो धन्य ते महापुरुष फुले आणि धन्य ते लोक
म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." गझनीचा मोहमद ,मसूद गझनवी ,मोहमद घोरी ,कुतुबुद्दीन ऐबक बख्तियार खिलजी ,जलउद्दीन खिलजी ,फिरोजशहा तुघलख ,अमीर तैमूर मोहमद बिन कासीम , ,आलुद्दीन खिलजी ,मलिक कफूर , ,बहलोलखान लोधी, बाबर, औरंगजेब औरंगजेब या सर्व आक्रमकांनी काय केले १)हिंदूंची देवळे नष्ट केली त्यातील मूर्तींची विटंबना केली आणि त्यांचा उपयोग मशिदीच्या पायऱ्यांची केला काही देवळाचा उपयोग मशिदी म्हणून केला 2) अब्जावधींची संपत्ती प्र्यत्येकांने लुटली ३) गावेच्या गावे बेचिराख केली ४) तरवारीच्या जोरावर लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावला ५) जे मुसलमान झाले नाहीत त्यांची अमानुषपणे कत्तल केली इतकी अमानुष कि कत्तल केलेल्या लोकांच्या मुंडक्यांचे डिगच्या डिग उभे केले आणि माणसांच्या रक्ताने नदी लाल झाली ६) स्त्रिया भ्रष्ट केल्या आणि आपल्या जनानखान्यात ठेवल्या उर्वरित स्त्रियांना गुलाम म्हून विकून टाकले ७) बौद्ध विहार नष्ट केले ८) नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळून टाकली ९) मुसलमान नाहीत नाहीत त्या सर्वांवर असह्य असा जिजिया कर लादला सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठ जाळले नंतर विक्रमशिला विद्यापीठ जाळले हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली, स्त्रियांची विटंबना केली सन१२६५ मध्ये घियासुद्दीन याने सुमारे एक लाख राजपूत ठार मारले सन १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडचे ३०००० राजपूत ठारमारले सन १३२३ मध्ये मोहमद बिन तुघलख याने श्रीरंगम मध्ये १२००० हिंदू ठार मारले सन १३५३ मध्ये फिरोजशहा तुघलख याने बंगालमध्ये एक लाख ऐशी हजार हिंदू ठार मारले सन १३६७ मध्ये बहामनी सुलतानाने विजयनगर मध्ये पाच लाख हिंदू ठार मारले सन १३९८ मध्ये अमीर तैमूर याने १०००० हिंदू भटनेरच्या लढाईत ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने लोणी आणि गाझियाबाद मध्ये एक लाख हिंदू ठार मारले नंतर १३९८ मध्येच अमीर तैमूर याने फतेबाद मधील बहुतेक सर्व हिंदूंना ठार मारले सन१३९९ मध्ये मीरत येथे मीरत मधील हिंदूंचा नरसंहार करण्यात आला सन १५६० मध्ये अकबराने ४८००० हिंदू व राजपुताना ठार मारले म्हणून सन १५६८ मध्ये चित्तोडगड मध्ये ३०००० राजपुताना ठार मारले आणि ८००० स्त्रियांनी जोहर केला नादीर शाह याने १७३८ ते १७४० या कालावधीत तीन लाख हिंदूंना ठार मारले १७६१ मध्ये पानिपतच्या लढाईत ७०००० मराठा सैन्याला ठार मारले १७६३ मध्ये अहमदशहा अब्दाली याने ३०००० शीख याना ठार मारले १९४७ मध्ये फाळणीच्या वेळेस दोन लाख हिंदू व शीख याना ठार मारले १९९० मध्ये ५००० हिंदूंना काश्मीरमध्ये ठार मारले आज जे धर्म परिवर्तित मुसलमान आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आहेत जातीभेद आहेत काही जाती दलित असून काही जाती OBC मध्ये आहेत त्यांचा अश्रफ आणि महाज यांच्या सर्रास विवाह होत नाहीत आज भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जी आहे त्यात ५० % लोक मुस्लिम आहेत मुस्लिम स्त्रियांची स्तिथी तर फारच वाईट आहे पडद्यात राहावे लागते तीन वेळेस तलाक तलाक तलाक म्हंटले कि मेहेर घेऊन बाहेर पडावे लागते मुलावर कोणताही हक्क सांगता येत नाही एक वेळेस जास्तीत जास्त ३ सवती असू शकतात फुले यांच्या मतानुसार या लोकांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावून सुखी करून आर्यभटास एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहावयास लावले वारे थोर समाजसुधारक आणि थोर स्त्रियांचे कैवारी
ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस / हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस /कमी नाही दारुगोळीस / कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास / गोपीनाथ फसवी पठाण आणि एकांतास /चुकला नाही संकेतास / माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास / समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/ गोपीनाथ सूचना देई भोळ्या यवनास /भ्याला तुमच्या शिपायास / त्या अधमाचे ऐकून शिपाई केला बाजूस /लागला भेटू शिवाजीस / वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास / पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास / हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास / वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास / या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा १)अफजल शूर पठाण होता २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला ४) गोपीनाथपंत बोकील हा अफजलखानाचा वकील अधम होता त्याच्या सूचनेवरून अफजलखानाने आपल्या शिपायांना बाजूला केले ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भ्रष्ट करून त्यात गाई कापणारा आणि भवानी मातेचे देऊळ लुटून मूर्तीची विटंबना करणारा शहाजी राजे यांच्या घराण्याचा कट्टर वैरी अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, मुसलमान इतिहासकार सुद्धा असा आरोप करीत नाहीत वास्तविक अफजलने शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी स्वतःच्या बचावासाठी अफजल्लला ठार मारले ब्रिग्रेडि प्रचार करतात कि अफजलच्या वकिलाला शिवरायांनी ठार मारले तर इथे फुले लिहितात कि शिवरायांनी त्याला हिवरे गाव चे वतन देण्याचे मान्य करून फितूर करून घेतले व त्याच्या मदतीने अफजलखानाला ठार मारले वारे फुले शिवरायांना भित्रा कपटी आणि दगलबाज म्हणणारे फुले शिवरायांची समाधी हुडकायला कशाला जातील बरे रायगडावर फुले गेले असतील ते त्यांचे मते शूर आणि भोळा असलेल्या अफजलची कबर हुडकायला प्रतापगडावर पण सत्यशोधक समाज हि खोटे बोलणाऱ्या लोकांची जी संघटना फुलेंनी स्थापली होती तिच्या सभासदांनी प्रतापगडाचे रायगड केले आणि अफजलचे शिवाजी केले असावे
हे महात्मा मनुस्मृतीचा धिक्कार करणार आणि आपल्या अखंड मध्ये कुराणाचा उदो उदो करणार आणि लिहिणार "मोहंमद झाला जवामर्द खरा / त्यागिले संसारा / सत्यासाठी //धृ // खोटा धर्म सोडा , सांगे जगताला / जन्म घालविला / ईशापायी //१// जगहितासाठी लिहिले कुराण // हिमतीचा राणा // जगी वीर //२//" आता आपले पहिले लग्न वयाच्या २५ व्या वर्षी एका ४० वर्षाच्या विधवेबरोबर आणि शेवटचे अकरावे कि बारावे लग्न आपल्या भावाच्या नऊ वर्षाच्या विधवा सुनेबरोबर करणाऱ्या पैगंबर साहेबानी संसाराचा त्याग कधी केला ते फुले यांनाच माहित पुढे फुले लिहितात जग हितासाठी लिहिले कुराण आता कुराणात काय लिहिले आहे ते वाचा कुराण सुरा आयत २. ९८ कुराण गैर मुस्लिमांचा शत्रू आहे कुराण सुरा आयत ३. ८५ कुराण व्यतिरिक्त दुसरा कोणताही धर्म स्वीकारार्ह नाही कुराण सुरा आयत ८. १२ इस्लाम होण्यास नकार देणाऱ्याला अल्ला त्याला जरब भय निर्माण करेल आणि मुसाल्मानॊ तुम्ही त्याच्या मानेवर वार करून त्याचे शरीराचे तुकडे करा कुराण सुरा आयत ३. ११८ केवळ मुसलमानांलाच तुम्ही आपले मित्र बनवा कुराण सुरा आयत ३..२८ आणि ९. २३ मुसलमान सोडून इतरांना तुम्ही आपले मित्र बनवू नका कुराण सुरा आयत ८. ३९ मुसलमान सोडून इतरांशी तुम्ही युद्ध करा जोपर्यंत अल्लाहचा दीन पूर्णपणे कायम होत नाही कुराण सुरा आयत २२. ३० मूर्ती म्हणजे घाणेरडेपणा आहे कुराण सुरा आयत ९. ५० जिथे जिथे तुम्हाला मूर्तिपूजक भेटेल तिथे तिथे त्याचा घात करून त्याला ठार मारा कुराण सुरा आयत ३३. ६१ जिथे जिथे तुमाला मुनाफिक (इस्लामवर विश्वास ठेवण्याचे ढोंग करणारा )आणि मूर्तिपूजक भेटेल त्याची क्रूरपणे कत्तल करा कुराण सुरा आयत ३. ६२ ,२. २५५ ,२७. ६१,३५. ३ अल्ला सोडला तर दुसरा कोणी पूज्य नाही कुराण सुरा आयत ९. २८ मूर्तिपूजक अपवित्र आहेत कुराण सुरा आयत ४. १०१ काफिर तुमचे उघडउघड दुष्मन आहेत कुराण सुरा आयत ९. १२३ काफिर यांचेवर तुम्ही जुलूम करा कुराण सुरा आयत ९. २९ काफ़िरांना अपमानित करून त्यांचेवर जिजिया कर बसवा कुराण सुरा आयत ६६. ९ काफिर आणि मुनाफिक (इस्लामवर विश्वास ठेवण्याचे ढोंग करणारा )यांच्याविरुद्ध जिहाद करा कुराण सुरा आयत ४. ५६ जे कुराणमधील आयतांवर विश्वास ठेवीत नाहीत त्यांची सालटी तोडून टाका (खाल पकावो ) ( पल्लवी ब्रह्मे यांच्या वॉल वरून )
फुले आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात लिहितात "संदर्भ फुले समग्र वैंगम्य सुधारित ३री आवृत्ती पानं न ३९७ ""प्रथम दुधुम्बी नावाच्या राक्षसाच्या घरी कृष्णाने (ठेंगू वामना सारखे ) ब्राह्मणाचे थेट सोंग घेऊन त्याचा निर्दयपणे कपटाने वध केला ,हे आपल्या सर्वांच्या परम दयाळू निर्मिकांच्या नावाला शोभेल काय ? यावरून इतर मानवी धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यांच्या धर्मातील ब्रह्मन् लोक इतर अज्ञानी जनांबरोबर ठकबाज्या करण्याचा विधीनिषेध मानीत नाहीत . दुसरे असे कि ,कृष्णाजीने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरातील दूध दही लोणी चोरून खाल्ले .आता हा चोरी करणायचा धंदा आपल्या परम न्यायी निर्मिकाच्या नावाला शोभेल काय ? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा आर्यभट्ट ब्राह्मणास चोऱ्यामाऱ्या करून लाच खाण्याचा विधिनिषेध वाटत नाही .तिसरे असे आहे कि ,त्यावेळच्या रूढीप्रमाणे गवळ्याच्या स्त्रिया नग्न होऊन नदीत स्नान करीत असता अति चावट कृष्णाजीने त्या सर्वांची ,भामट्यासारखी लुगडी व चोळ्या बगलेत मारून कदंब वृक्षावर बसून त्या सर्वांची निर्लज्जपणे मोठ्या हौसेने मजा पहात बसला ,आता हा निर्लज्जपणा आपल्या पवित्र निर्मिकाच्या नावाला शोभेल काय ? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मणांस स्त्रियांबरोबर उद्धटपणा करून त्यांची अमर्यादा करण्याचा विधिनिषेध वाटत नाही .चवथे असे कि कृष्णाजीस जरी सोळा सहस्त्र एकशत अष्ट नारी होत्या तरी गवळ्याच्या राधा स्त्रीवर लंपट होऊन तिचे मन भ्रष्ट केले हे त्याचे व्यभिचाराचे कृत्य आपल्या परम नीतिमान निर्मिकाच्या नावाला शोभेल काय ?यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट वेदवेत्ते शास्त्रीपंडितास वेसवारांडांचे गाणेबजावणे ऐकण्याचा व व्यभिचाराचा बिलकुल विधिनिषेध वाटत नाही .याशिवाय सर्व दुर्गुण संपन्न अष्टपैलू देव अवतारी कृष्णजीने अनेक वेळा लबाडीने नाना प्रकारच्या ठकबाज्या करून अनेक लोकांच्या प्राणास भावला व आपल्या सख्या कंसमामा दैत्याचा वध केला ,या सर्वनावरून सर्वोपरी काळ्या रंगाच्या कृष्णाजीने अर्जुनास गीतेमध्ये उपदेश केला आणि त्यात त्याने नीतीचा काय उजेड पाडला असेल तो असो .""' वास्तविक पुराणांमध्ये दुंदुभी हा एक दैत्य होता त्याचा वध वाली याने केला आहे तो कृष्णाने केला आहे आणि तो सुद्धा ठेंगू वामनासारखे ब्राह्मणांचे सोंग घेऊन हि माहिती नवीनच आहे फुले काय लिहितात १) कृष्णाने लहानपणी दूध दही लोणी चौर्ण खाल्ले म्हणून ब्राह्मणांना चोऱ्यामाऱ्या करून लाच खाण्याचा विधिनिषेध वाटत नाही २)कृष्णाने लहानपणी गवळयांच्या स्त्रियांची वस्त्रे कदंब वृक्षावर ठेवली त्यामुळे ब्राह्मणांस स्त्रियांबरोबर उद्धटपणा करून त्यांची अमर्यादा करण्याचा विधिनिषेध वाटत नाही ३)कृष्णास सोळाहजार एकशे आठ बायका होत्या तरीही त्याने राधेबरोबर व्यभिचाराचे कृत्य केले त्यामुळे ब्रह्मन् लोक वेसवारांडांचे गाणेबजावणे ऐकतात व व्यभिचार करतात वास्तविक भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृन्दावनातून बाहेर पडला तेव्हा त्याचे वय होते आठ वर्षांचे त्यापूर्वी म्हणजे दोन तीन वर्षांचा असताना त्याने लोण्याच्या चोऱ्या केल्या असाव्यात आणि गवळ्याच्या स्त्रियांची वस्त्रे सुद्धा तेव्हाच झाडावर ठेवली असतील आणि पाच सहा वर्षाचा मुलगा चाळीस वर्षाच्या राधेबरोबर जिला मूल नाही तिच्याशी आईसारखे संबंध असतील हो आणि वृंदावनात असताना भगवान श्रीकृष्णच्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया नव्हत्या हो आणि याचा संबंध फुले हे ब्राह्मणानाबरोबर का जोडतात हे समजत नाही वास्तविक भगवान कृष्ण हे यादव कुळातील म्हणजे लालूप्रसाद आणि मुलायम यांच्या जातीतील म्हणजे ओबीसी आणि वृत्तीने राजा म्हणजे क्षत्रिय यात ब्राह्मणांशी काय संबंध येतो बरे ? हे फुले अत्यंत विनोदी लेखक आहेत हेच खरे
Anthropology म्हणजेच मानववंशशास्त्र हा मानवतेचा वैज्ञानिक अभ्यास आहे, जो मानवी वर्तन, मानवी जीवशास्त्र, संस्कृती, समाज आणि भाषाशास्त्राशी संबंधित आहे, वर्तमान आणि भूतकाळात, भूतकाळातील मानवी प्रजातींसह. सामाजिक मानववंशशास्त्र वर्तनाच्या नमुन्यांचा अभ्यास करते, तर सांस्कृतिक मानववंशशास्त्र निकष आणि मूल्यांसह सांस्कृतिक अर्थाचा अभ्यास करते.. जैविक किंवा भौतिक मानववंशशास्त्र मानवाच्या जैविक विकासाचा अभ्यास करते तर फुले यांनी या मानववंश शास्त्राचा अभ्यास भारतीय लोकांबाबत केला असून त्यांनी मराठा समाजाबाबत काढलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत फुले समग्र वैंगम्य ३री सुधारित आवृत्ती पुस्तक शेतकऱ्याचा आसूड पान न २१५ "आर्य मुकुटमण्यातील महाधूर्त शंकराचार्यांनी बौद्धधर्मी सज्जनांबरोबर नाना प्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानात मोड करण्याविषई दीर्घ प्रयत्न केला .तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तिलप्राय धोका न बसता उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त बढती होत चालली .तेव्हा अखेरीस शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यांत सामील करून घेऊन त्याजकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला ." तेव्हा महाराष्ट्रातील मराठे हे आक्रमक तुर्क आहेत तसेच क्षत्रियातील इतर प्रांतातील जाती सुद्धा तुर्क आहेत याबाबत फुले लिहितात (संदर्भ फुले समग्र वैङ्मय तिसरी सुधारित आवृत्ती पान न १२६ पुस्तक गुलामगिरी ) "कित्येक कुतर्की ब्राम्हण कर्नाटकात पळून गेल्यावर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एक तह्रेची तर्कट विद्या जाणणारा महा पंडित उत्पन्न झाला ------------------------------------. नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून आपल्या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने ,मुसलमान लोकांप्रमाणे तरवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्रविद्देचे आणि भागवतात भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले .या शंकराचार्यांच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुद्ध धर्मी लोकांस तेल्याच्या घाण्यात पिळून मारले आणि त्यांचेबहुतेक उत्तम ग्रंथ जाळून टाकले ." भारतात क्षत्रिय वर्णात सर्वसाधारण्पणे जा जाती येतात १) पट्टेदार ,२)खत्री ३)रजपूत ४)नायर ५)जाट ६)अहिर ७)कुर्मी ८)रेड्डी ९)खंडायत् १०) गुर्जर ११)मौर्य १२) मराठा
बौध काय फार जुना आहे का तो नेपाळ चार त्याला संस्कृत पण येत नव्हतं त्या ला कोणती विद्या माहिती नव्हती तो स्वतः आर्य बनण्यासाठी धडपडत होता,
तसेच फुले यांनी गझनीच्या मोहमदाबद्दल आपल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात लिहिले आहे म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 "त्यावर काही काळ लोटल्यावर हजरत मोहमद जहामर्द शिष्य ,आर्य भटाचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहाराने विध्व्न्स करून शूद्र शेतकऱ्यास आर्यांचे ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्याने ,भटब्राह्मणातील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बखरींमधील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ लिहून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली कि ते कुराणासहित मोहमद लोकांस नीच मानून त्यांचा उलट द्वेष करू लागले"(वास्तविक मुकुंदराजाचा ग्रंथ विवेक सिंधू हा आदी शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे आणि ज्ञानेश्वरी तर भगवतगीतेवर आधारित आहे यात भागवत कोठून आले ते फुले यांनाच माहित ते सोडा ) बरे या फुलेंनी शिवरायांवर सुद्धा एक पोवडा रचला आहे त्यात फुले लिहितात " "काशीकर गंगाभट घाली डौल धर्मचा /केला खेळ गारुड्याच्या // लुटारू शिवाजी लुटला धाक गृहःफोउजेचा /खर्च नको दारुगोळीचा // म्हजे गागाभट्टाने जो राज्यभिषेक शिवरायांचा केला म्हणजे गारुड्याच्या खेळ केला आणि त्या खेळासाठी जो शिवाजी(माफ करा शिवराय या फुलेने तुम्हाला लुटारू म्हंटले आहे ) लुटारू होता त्याने लुटलेले सर्व द्रव्य गागाभट्टाने लुटले याला म्हण्याचे फुले यांचे सत्यशोधन
फुले यांचे सत्यशोधन भालचंद्र नेमाडे मराठीतील एक महान लेखक ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले गेले आहे, त्यांना म फुले पुरस्कारही मिळालेला होता त्या प्रसंगीचे त्यांचे भाषण you -tube वर असूनspotlight speech of Bhalchandra Nemade part ३असे टाइप केल्यास ते ऐकता येईल त्या भाषणात नेमाडे असे म्हणले कि फुले यांनी गझनीच्या मोहमदावर एक पोवाडा रचला आहे मोहमद गझनी हा किती थोर पुरुष होता ते त्या पोवाड्यात लिहिले आहे आणि तो पोवाडा मला फुले समग्र वैङ्मयात पान न ४८८ वर (३री आवृत्ती म फुले समग्र वैङ्मय )मिळाला तो असा "मोहंमद म्हणे निर्मिक तो एक /कल्पिना अनेक /जगामाझी /१/ भावंडांचे परी मानवा आळवी/सत्याने वळवी/ईशासाठी/२/ देश जातीभेद आजी बुडविले /मूर्तीस फोडिले कुभांड्यांच्या /३/ दास्यत्वापासून बहु मुक्त केले /ईशाकडे नेले /ज्योती म्हणे /४/" ईश्वर एकच आहे आणि हे ज्यांना मान्य आहे (म्हणजे जे लोक मुसलमान झाले ) त्यांना गझनीचा मोहम्मद ईशासाठी सत्याने वळवीत होता आणि तोसुद्धा भावंडासारखा, त्याने देशोदेशीच्या सीमारेषा नष्ट केल्या ( म्हणजे भारत देश बुडविला) बरे या लोकांना मुसलमान करून त्यांच्यातील विविध जाती नष्ट केल्या आणि जे हिंदू आहेत ते कुभांडे आहेत त्यांच्या मूर्ती फोडल्या आणि त्याने लोकांना दास्यत्वापासून मुक्त केले आणि परमेश्वरकडे नेले (म्हजे जे लोक मुसलमान होत नाहीत त्यांना ठार मारले ) फुले यांनी एवढी स्तुती केलेला महात्मा गझनीचा मोहमद आहे तरी कसा याचा शोध घेतला असता मला माहिती मिळाली ती अशी गझनीच्या मोहमदाने भारतावर एकंदर १७ वेळा आक्रमण केले. प्रत्येक आक्रमणात अपरंपार लूट केली . एका आक्रमणात तर सोमनाथच्या मंदिरात दोन करोड दिनार एवढी संपत्ती मिळाली. नागरकोटच्या देवळात त्याने सात लक्ष मोहरा लुटल्या २६००० किलो सोने ,७५ किलो हिरे माणके ,इतकी संपत्ती मिळाली . मथुरेच्या मंदिराचे वर्णन करताना इतिहासकार अल उलबी लिहितो 'मथुरेचे मुख्य मंदिर बांधण्यासाठी २०० वर्षे लागली असावी व दहा कोटी दिनार खर्च झाला असावा दगडात बांधलेले हे प्रचंड मंदिर पाहून मोहमद थक्क झाला आतमध्ये सोन्याच्या वीस फूट उंचीच्या पाच मूर्ती होत्या एकीला साधारणतः पन्नास हजर दिनार किमतीचे माणकांचे डोळे बसविलेले होते तर दुसरीकडे ४५० मिश्कल वजनाचा एक अद्वितीय नीलम बसविलेला होता मंदिराच्या सौदर्याचे वर्णन करणे तर अशक्य टनावारी सोने चांदी व हिरे,माणके काढून घेतल्यावर इतर शेकडो मंदिराचे झाले तेच या मंदिराच्या नशिबी आले राखरांगोळी करून ते जमीनदोस्त करण्यात आले सोने नाणे कापड चोपड मसाल्याचे पदार्थ ,काय काय नेले , देवळे फोडली, देवळातील मूर्तींची विटंबना केली आणि त्या सर्व मूर्तींचा उपयोग मशीदीसाठी पायऱ्या म्हणून केला. तरवारीच्या जोरावर हिंदूंचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले आणि जे हिंदू धर्म सोडायला नकार देतील त्यांची मुंडकी उडविली आणि त्या मुंडक्याचे पर्वत उभे केले . त्याच्या रक्तामुळे नद्यांचे पाणी लालभडक झाले. त्याने आणि त्याच्या सैन्याने स्त्रियांची विटंबना केली आणि त्यांना घोड्याच्या शेपटीला बांधून फरफटत फरफटत गझनीला नेले आणि तिथे त्यांना भर चौकात दोन दोन दिनार मध्ये विकले आणि त्या चौकात एका स्तंभ उभा करवून तसा लेख त्यावर कोरून ठेवला आहे "दुखतरे हिंदुस्थान निलामे दो दिनार"
Brahman sodun baki hindu ahet, brahman he euroasian mhanje irani vanshi ahet. Parsi dharm granth Avesta madhe Dev yazdi (anek ishwar wadi) ani Ahura yazdi ( ek ishwar wadi) ase 2 panth hote.
🙏🙏🙏🙏
Rashtrakut rajan chya kalat jativyavstha haluhalu astivtat ali ase history sangte, barobar vatat nahit kahi points
अश्या प्रकारे आपन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करता तो बंद करा तुम्ही तुमच्या धर्मा ची बाधा असे बिन बुडाच्या विचार आज कामाचा नाही
Dhanyavad Tai..khup chhan...changle kary karnaryanach lok nave thevtat..jyotibanche vichar thor aani saty hote..
Pan gulam ha shabdach mulat arabi aahe. Hya baddal phule kay sangatayat?
खूप सुंदर विस्लेसन.. good luck to you 🎉
एवढे पुस्तक अन् अभ्यास किती लोकं करणार अन् बळी च फक्त नाव च फक्त दिवाळीला घेत राहणार मुकी बिचारी कुणी हाका.शतक अन् शतक गेली लोक फक्त म्हणतात काही तरी चमत्कार होईल कुठला तरी देव येईल अन् सगळ चांगलं होईल ?
शत शत प्रणाम ताई. ! आता सध्या तरी काय परिस्थिती आहे सगळी सत्ता केंद्र आर्या च्या हातात आहेत फक्त जो डोईजड होईल त्याला षडयंत्र करून येनकेन प्रकारे त्यांच्या जाळ्यात ओढून त्यांच्या अंकित करतात. बाकी जनता जगायचं कस पोट कस भरायच कुठ राहायचं याचा विचार करून जगतात अन् मरतात.
कोण होते ज्योतिबा एक समाज सुधारक त्यांच्या बुध्दी चा कल्पना विलास आहे हा ज्याचा वास्तवा शी काही संबंध नाही अतिशय बालीश विचार आहे हे पौराणिक ग्रंथात ज्या ओव्या असतात त्यांचा एक अर्थ निघत नाही त्यांच्यात विविध अंगी असतात इंग्रज दयाळू होते हे एक वाक्य च किती खर आहे ह्या वरून च त्याचं ज्ञान कळत
कालबाह्य मिशनरी कल्पना आता कशाला ? यातून द्वेषच पसरतो.आर्यन संकल्पना डॉ. आंबेडकर यांनीच त्याज ठरविली होती हे विसरून चालणार नाही.
आपले विश्लेषण छान च आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉
स्वातंत्र सैनिकाना बदनाम केले.ब्रिटीश समर्थाकानी पदे मिळवुन दिली खोटा धार्मिक प्रचार केला. सामाजिक आर्थिक सर्वे झाला पाहिजे 1818 त आज अखेर दुधका दुध पानी होइल.पण फुले समर्थाक दहशत बसवुन आपले मोठे पण सांगतात.दहशत वहत्यांकाड हेच माहित.त्यामूळेच ते म्हणतील तौ ध धर्म वन्याय..जय फुले म्हणावे लागते जय फुले आणि विचार
मिशनरी लोंकाचा प्रभाव ब्रिटीश समर्थक.दहशत बसवुन राजकीय व आर्थिक ताबा घेतला.त्याना ब्रिटीश ब्राम्हणाना जवळ केले होत.दक्षिणा प्राईज कमिटी.त्या भितीने ब्राम्हणावर हलले कले त्याला आर्थिक आधार ना ही.करा सर्वैक्षण करा.हया विषामुळे 1948 मधील जगातील मोठे हत्याकांड झाले.अजुनी विषपेरणी चालु आहे.200 वर्षे झाली. .ब्रिटीश एजंट असलेने ब्रिटिशांचे विरुद्ध
मग सावता महाराज विठ्ठलांची भक्ती करत होते ते नक्की काय होत विठ्ठल भेटीला येतो ते काय आहे
ताई तुमचं वाचन चांगलं आहे आपल्या वाचन अप्रतिम आहे बहुजन समाजाने याचा आवर्जून ऐकले पाहिजे आणि अंधश्रद्धा रुढी यांचा त्याग केला पाहिजे
भारतीय लोकांचे खरे इतिहास, धार्मिक इतिहास काही अलगच आहे.
मिशनरी लोकांच्या मदतीने जोतिबांचा तर्कवितर्क कल्पनाविलास भासतो
कुत्र्या कल्पनाविलास याचा अर्थ तरी तुला समजतो काय?
तर्कहीन समाजसेवक .... कटसिद्धांताचे निर्माते .
British tought aryans came from Iran. ,hindu names are not like iraneans name.Lord Vishnu is dark bluish in colour and iraneans are fair.So this theory was wrong.but rift created in hindu society is increasing. Even Ambedkar debunked the theory.all avtars are from India not iranean officers.
Jotiba great ch hote ani karantikari pan hote gulamgirila matit gadanare pahile vidvan koti koti pranam jotibana mata savitri baina jaybhim namo budhhay jayshivaray 🙏🙏❤❤
बामणांची बिनबुड्याची गोष्टी बघं। पार्वती ने मळाने माणसाचं लेकरु बनवलं। त्याचं मुंडक शंकराने उडवल आणि त्याला हत्तीचं मुंडक बसवल। कृष्णाने करंगळीवर डोंगर उचलला। मारुती वानर हजारों किलोमीटर डोंगर एका हाथावर घेऊन उडत होता। ज्ञानोबाने भिंतीवर बसून भिंत उडवली। हत्तीच्या कानातून कानिफनाथ चा जन्म झाला। महात्मा फुलेंना दुश्मन मानताय तर, स्वताच्या मुलींना शाळेत टाकू नका। दुश्मन जवळ नं चालला तर त्याचा वास भी घेत नाही,नाक बंद ठेवाव लागत। दुश्मनी करा मग बघा। हिंदूचा खरा ईश्वर महात्मा ज्योतिराव फुले आहे। बामणांचे काल्पनिक बंडल 33 कोटी नाहीत। हाय का आता अस्तित्वात 33 कोटी। कार्टून जसे काल्पनिक आहेत तसेच 33 कोटी बामणांनी निर्माण केलेले काल्पनिक आहेत।
ज्योतिबा महान होते यात वाद नाही, पण ते निव्वळ ब्राह्मण द्वेष्टे होते हे पण तितकंच खरं आहे, त्या द्वेष्यातून अशी बिनबुडाची पुस्तकं लिहिली गेली असावीत. 150 वर्षांपूर्वी ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, त्याचं जुन्या टीमक्या आणि हिंदू द्वेष तुम्ही ( वाचन करणाऱ्या बाई ) अजून पसरवू नका. तुम्हां लोकांना हिंदू धर्माची कावीळ झालीय. तुम्ही धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारलाय ना मग बघा की तुमच तुम्ही आम्हाला ( हिंदू धर्मीय )कशाला शहाणपण शिकवताय. आमचा धर्म आम्ही बघू काय करायचं ते.
मुर्खा, तुझ्या हिंदू धर्मतल्या पोतराज्याला, प्राध्यापक केलं,मुरळी-देवदासीला डॉक्टर केलं ,महाराला ( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ) सिंम्बॉल ऑफ नॉलेज केलं।
Jara neet vichar karun bola swtavar anyay zala ata tavha samajle astee jo tan lage vo tan jane tula kay mahit hindu dharm koti neech ahe naav pan farasi lokani dilay ani bhatani budhhisum chya mahayan shakhevar kabja karun prachin vihare mindire keli hindu dharm mhanje dusra tisar kahi nahi mahayan shakhech paravartit roop ani tyach bramhani vikruti karan karamkandit dharm ahe choricha ch dhany te jotiba dhany shhuji mharaj pan vedala manat navate bhatanich sambhaji rajana pakadun dile swata ravindr nath tagor mhantat ki hindu dharm ghatak aahe tumhi tar dharmandh disatay dharm mansala saty dakhavto tumhala matr chikitsa n karata ani tark n karata pajije aahe dharmandh ahat tumcha dharm tumhala Mubarak aek divas to nashtach honar aahe tyanusar muslim khristi ni farasi he dharm sudhha budhhisum chya hinyanatun baher padalet he trikalbadhit saty ahe ❤❤❤❤
Tumhala tumchya swtantar astitv nasalelya dharmachi kavil zaliy chorata dharm aahe murtikala sudhha sudhha budhhisum chich sarv kahi chorich vishmatavadi
काय बदलले नाही. खोले बाई प्रकरण आठवा. मराठा बाई विरुद्ध पोलीसात तक्रार करणारी उच्च शिकण असलेली ब्राम्हण बाई , मराठा बाई ला शुद्र म्हणते आणि गणपतीचे जेवण बाटवले आरोप लावते. किती सुधरले रे तुम्ही खरच? हिंदू धर्म नाही ब्राम्हण धर्म म्हण. ब्राम्हण आज ही धर्मात सुधार करायला तयार नाही म्हणून बरेच लोक धर्म त्याग करत आहे. 150 वर्ष होऊन आज जर परिस्थिती चांगली असती हिंदू लोक धर्म सोडून दुसऱ्या धर्मांत का जात आहे? काळ बदलला खेळ बदलला. समता प्रस्थापित झालीच नाही आजही. जेव्हा हिंदू धर्मातील जाति व्यवस्था नष्ट होईल तेव्हा म्हणता येईल ब्राम्हण सुधरला. 0.1% ब्राम्हण समाजात चांगले माणसे असतील. या पेक्शा जास्त नाही.
मी संपूर्ण पुस्तक वाचलय तसेच शेतकऱ्यांचा आसुड पण वाचले फारच सुरेख आहेत
विकृत मनुवादी युरेशियन उपर्या औलादीच्या गुलाम बनलेल्या षंडाना समजणार नाही
Aaj paryanta Jo research zala ahe , tya nusar jyotiba barobar hote he lakshat yete. Brahman Iran madhunach ale hote. Iran Ani bhartacha khup javalcha sambandh hota. Buddhanchya kalkhanda madhye brahman gapp basale, kinva buddhist monk banale. Pan nantar tyanni halu halu , apala rang dakhvayla suruvat keli asavi. Nantar manusmriti vedan sarkhe granth lihun samanya janatela gulam banavile
पिवळ पुस्तकी ज्ञान
satya zombtey aahey baamnalaa aani tyachya gulamala….
Jotibaa ba ba ba ba was anti Hindu
मुर्खांच मुर्ख पण उघड होत म्हणून जोतीबां ना हे लोक हिंदुविरोधी म्हणतात
छानच,अशी समाज सुधारकांची पुस्तक वाचन ऐकल्यामुळे नवीन माहिती आणि ज्ञान मिळत आहे.
भिडे वाड्याच महत्त्व कमी करण्या साठी तेथेच शेजारी दगडू शेठ गणपती स्थापन केला असावा. स्त्रिया भिडे वाड्याला सोडून गणपतीलाच जातात
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद अर्थात जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो अर्थात ओबीसी समाज एल्गार झिंदाबाद!
ताई, आर्य या देशात आले हे खरे आहे. पण ते आक्रमक नसून इराण वर इस्लामी आक्रमण सुरु झाल्या नंतर पारशां प्रमाणे सिंध मार्गे व अरबी समुद्रा मार्गे पळून भारतात आले असून मग प्राकृत भाषा शिकून स्वतःची संस्कृत भाषा तयार केली व स्वतःला वरचढ ठरवण्या करिता वर्ण व्यवस्था तयार करुन त्या अनुषंगानेच सर्व साहित्यकृती तयार केल्यात.