1857 च्या बंडानंतर गायब झालेले Nanasaheb Peshwa हे शिर्डीमध्ये Saibaba म्हणून अवतरले, खरं आहे का ?
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- #BolBhidu #SaibabaAndNanasahebPeshwa #NanasahebPeshwaHistory
नानासाहेब पेशवे हे १८५७ चा उठाव फसल्यानंतर शिर्डीत आले आणि साईबाबा हे नवे नाव धारण करून राहू लागले. इंग्रजांपासून वाचून राहण्यासाठी त्यांनी हे नाव स्वीकारलं. याच धर्तीवर अजून दोन गोष्टी सांगितल्या जातात. त्या म्हणजे शेगावचे गजानन महाराज हे सेनापती तात्या टोपे होते तर अक्कोलकोटचे स्वामी समर्थ हे मुळचे पानीपतामध्ये पराभूत झालेले सदाशिवभाऊ पेशवे होते. आत्ता याला नेमका आधार काय ? यात किती तथ्य आहे ? पाहू या व्हिडिओत
Nanasaheb Peshwa came to Shirdi after the failed uprising of 1857 and started living under the new name Saibaba. He adopted this name to escape from the British. Two more things are said along these lines. That is Gajanan Maharaj of Shegaon was the general Tatya Tope while Swami Samarth of Akkolkot was originally Sadashivbhau Peshwa who was defeated in Panipat. What exactly is the basis for this now? How much truth is there? Let's see in this video
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मला अभिमान भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या ज्यांनी इंग्रजी ना न घाबरता फाशी वर चढले..जय हिंद
🤣😂🤣🤣
Kay sambhandh ithe?
@@sumitborse arey ha charasi ahe
आम्हाला पन आहे पन त्यां चा ईथे काय संबंध आहे 😆
आणि ते नास्तिक होते
छ. शिवाजी महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घेऊन शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा
Ho mi pan fakt shivaji maharaj, sambhaji maharaj, maharana pratap, Dr Babasaheb Ambedkar cha Adarsh theun abhyas karto . Amchya library madhe pan yanche photos ahet ❤
पण एक विचार येतो की ब्रिटिश राज असताना लोकांवर अन्याय होत असताना एक पण चमत्कारी बाबाने ( आज त्याला देव मानतात ) त्यांनी ( चमत्कारी बाबाने) ब्रिटिश यांच्या विरोधात चमत्कार करून त्याला पळून नाही लावले ... का ???
Tyamulech to dev nahi ..
तुझा सडक्या मेंदु मध्ये.. असे विचार येतात....चल निघ
@@jaspreetprada2944 tuzi garj pan nahi ...
@Amol Chavan🇮🇳 tond foundn ghe agodar tuz
सगळे देव कुठं गायब झाले त्या काळात काहीं माहित 🤔
फक्त आणि फक्त संत तुकाराम महाराज , संत गाडगे महाराज, संत कबीर , संत नामदेव, संत रविदास यांचा विजय असो🙏🙏🙏
@hi vishal Jai Shivrai bhau🙏🙏🚩
एकदम बरोबर
@hivishal7669 या 7ऊ777777u7uu7ऊ7777777777u7u
****जयश्रीगणेश**🙏🙏नमस्कार सर्वांना .
**हो, आपले विचार अगदी बरोबर आहेत.🙏🙏..**ह्या सर्व संतांना , शतदा नमन...।
........तसेच.......
**श्री.संत ज्ञानेश्वर माऊली, व त्यांची भावंडे, म्हणजेच संत निव्रुती, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई , संत सेना नाव्ही, संत चोखामेळा, संत रोहिदास, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, हे व असे अनेक थोर,थोर संत महाराष्ट्रात जन्माला येऊन या महाराष्ट्र भूमीला पवित्र , पावन केले आहे.
**अजूनही काही नावे आहेत......
**ह्या सर्व संतांना, त्यांनी दिलेल्या शिकवणीला, विचारांना.... 🙏🙏शतदा प्रणाम, नमन ! !
**जयश्रीगणेश**.
Kai aahe ? Plz devanvar ase kahi bolu naka ki he changle hyancha vijay... Aapan tr bhartiya aahot so mana na hindu devana tyatahi vad kashala..hyamule kityek janani hindutvavar prashna uthavla aahe
आधुनिक युगातील संत गाडगेबाबा हेच खरे संत
🚩ॐ साईराम🚩
आत्च्या 🤣😂🤣
ॐ ॐ ॐ गाडगे महाराज की जय.
Kon gadge😂
History lahan pani abhyas kele nhe mhnun konala samaj kya ahe mahit nhe
संत गाडगे बाबांचा विजय असो 🙏🙏🙏
Sant Gadage Maharaj Ani Saibaba vegvegle ahet 🤣🤣🤣
@@sanketsalunkhe2489 hoo tya mulech tar tyanii hi comments kheli aahe pan tula nahi smjhli bhai🤣
Ok Bhai Tula kalal na tr mg zal
@@sanketsalunkhe2489 tu ghe bar samjhun gadegababa ek mahaan vakti hota aani Sai Baba ek dongii baba😅
@@uniquecoral ho Patil bhavna kalalya tumchya mahan vyakti baddal
अजुनही लोकांना शाहू महाराज, गाडगे महाराज, गौतम बुद्ध यांचे विचार समजले नाहीत हीच खंत आहे..
अगदी बरोबर आहे
@@someshsuryawanshi3724 अजून कमी माहिती आहे.. तूला कृपया यू ट्यूब वर पहा काय प्रकाश पड तोय का 😁
एक नंबर
@@maheshart1985 ka satya svikarayachi laaj vatate ka ki gulamichi savay jhali
@@someshsuryawanshi3724 jithe daat kadhun haslas tithech buddhimatti chi kshamata kalali, tyamule tula jamnar nahi tu lambch Raha.
गाडगे बाबा हेच महान व्यक्तिमत्व 💐
🚩ॐ साईराम🚩
ना कुठला चमत्कार, ना बटबटीत अध्यत्म
साधे सोपे माणुसकीचे भाषण.. पण तरी दुर्लक्षित... थोर माणूस!
@@rajeshborekar2886🚩ॐ साईराम🚩
😂🤣😂
👑👑
खरे देव तर हेच ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली
आमचे आदर्श फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩
गौतम बुद्ध, बळी राजा, अशोक सम्राट, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे...इ हे सर्व एकाच विचाराने ब्राह्मणवादाच्या विरोधात हयातभर संघर्ष केला आणि अलिकडे मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, आ.ह. साळुंखे याच थोर महापुरुषांचा वारसा चालवत आहेत.
@@ckamble4831tu nako shikvus aami Fakt aamchya CHHATRAPATILNA maanto, ani Maharaj kai Brahman virodhi navte ani nai tyanni kadhi ase mhntle kiva kuthe ullelkh ahai , tumi Tumche bagha aadhi jaativad karaila yeu naka aamchya CHHATRAPATIN che naav gheun
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि प्रबोधनकार राष्ट्रसंत गाडगेबाबा या दोन व्यक्तिमत्त्व च्या विचारांचे मार्गक्रमण लोकांनी करावे, चमत्कारी बाबा च्या नव्हे,
सत्यमेव जयते
परंतु ते आस्तिक होते आमच्या भंडारा जिल्हा मध्ये त्यांनी भजन गायली होती
🚩ॐ साईराम🚩
Past madhe zalelya lokancha mahit nahi pn atachya kalat Acharya Prashant is a gem.
Om sai ram ❤️
@@mr.electrician5074 ते मुळात दोन्ही संत आमच्या अमरावतीचे...या संतांनी अंधश्रद्धा,चमत्कार,रूढी परंपरा यांचा विरोध भजनातून केला...
थोडक्यात काय तर त्याकाळी काही जण इंग्रजांकडून वाचण्यासाठी बाबा , महाराज होत असत
पण कोण कुठले महाराज झाले हा संशोधनाचा विषय आहे
काही जण विश्वरत्न होत तर काही तथाकथित महात्मा
@Monkey D Luffy 😁😁😝
Khare asu shakte.
बाबा असाच इंग्रजांपासून वाचण्यासाठी बाबा झाला होता
खरोखरच संशोधनाचा विषय आहे.. त्याकाळी ब्रिटिश कडून वाचण्यासाठी काही लोकं बाबा महाराज वगैरे झाले असतील.. पण संशोधन कोण करणार..
Shegav cha gajanan baba cigar fukat asto tasa tyacha foto asto...motha cigar cha bhonga toh tondat gheun funkato ahe...ashyana dev mantat lok...
akshay kumar ne vimal khalli ki trol krto
@@roopvatkumar2001 Jya goshi purn Dnyan nasel tya var bolu naye. Lok
Sant Gajanan Maharaj Yanna tyanni dilelya updeshya mule, satvik jivan shayali Ani ashya baryach marg darshanamule follow kartat tyanche bhakt ahet. Tuza tyashi sambandh ala nahi mhanun tula tyanch mhahatv kalat nahi...
Asa lihun tu Tyanna follow karnaryanchya bhavana dukhavtoys...
Mala mahit nahi.. pan jar tu muddam asa comment karat asashil... Kinva tula watat asel ki asa vikshipt lihil tr apan khup mahan disu tr ek lakshat thev...
Asa vagun tu jya kunya Devala, mahatmyala / vyakti manat asel tyanchi shikvan kiti nich patalichi ahe he darshivitos ahe...
Tuzya likhanatun jo dvesh, Ani hate distoy hya var tu asa darshavtoy ki tu jyanna follow karto tyanchi shikvanach Ashi ahe...
@@roopvatkumar2001 लाख्या इथे लाखेगिरी करून तुला काय भेटणार नाही. असे लाखे पारावर बरेच बसलेले असतात. फक्त चोदेगिरी करणे हाच त्यांचा उद्देश. आयुष्यात काय काम करत नाहीत पण तोंडाने चोदेगीरी खूप!
@@roopvatkumar2001 Vivekananda pan cigrette pit hote tasa mhnla tr
जसे आजच्या काळात चमत्कार करणारे अनेक पुरोहित - बाबा - फकिर लोकांच्या चमत्कारांचा प्रचार होत आहे तसेच स्वामी समर्थ,साई बाबा,शंकर बाबा,गोंदवलेकर महाराज अशा लोकांच उदात्तीकरण केलं गेलंय जर खरच हे लोक तथाकथित ईश्वरीय अवतार असते तर त्यांनी समाजामध्ये रूजलेला मनुष्यद्रोही जातीभेद का संपवला नाही??स्त्रीयांवरील अन्याय का थांबवले नाहीत??ज्या इंग्रज काळात हे लोक अस्तित्वात होते त्या काळात यांनी एखादा चमत्कार करून त्यांना हा देश सोडण्यास का मजबूर केलं नाही??सांगायचं एवढच आहे स्वतःला ईश्वरीय अवतार घोषित करणारा किंवा चमत्कार करून दाखवणारा खरा साधुपुरूष किंवा महान नसतो...मानायचं असेल तर संत तुकाराम महाराज , संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज , आदी संतांच्या तत्वज्ञानाला विचारांना माना ज्यांनी समाजातील कुप्रथा आणि कर्मकांडांना विरोध केला ज्यांनी समता बंधुत्वाची शिकवण देणा-या वारकरी धर्माची स्थापना केली आणि स्वतःला ईश्वरीय अवतार असण्याचा कधीही दावा केला नाही...खरे संत आणि चमत्कारीक बाबा-फकिर ओळखता आले पाहिजे.. महाराष्ट्र भुमी ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि थोर संतांची भुमी आहे..जय भारत जय महाराष्ट्र 🙏
अफ़वा ह्या सत्यच आहे. कोणी कधीपन प्रकट होत नसते. हे तिन्ही संत एकाच वेळेला कसे प्रकट झाले? इंग्रजापासून वाचण्याचा दुसरा मार्ग नव्हता म्हणून त्यांना महाराज आणि बाबा म्हणून राहावे लागले. त्यांचे मूळ कुठे आहे कोणालाच कसे माहित नाही. फक्त प्रकट झाले.
म्हणून म्हणतो आरक्षण घेऊन नीट शिका तोंडा ला येईल ते बोलू नका
साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ ह्यांच्या आई बाबच नाव आज पर्यंत का नाही समजलं ?
गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ह्यांच्या आई बाबाच नाव आज पण अजरामर आहे.
ज्या व्यक्ती बद्दल माहिती नाही त्यांच्या बद्दल वक्तव्य करणं अयोग्य आहे.
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत यांचा पुरावा आहे कारण हे सत्य आहे आणि हे साई, गजानन सारख्या चमत्कारी भोंदू बाबा बद्दल काही ही ठोस पुरावा नाही आहे कारण हेच ते नाना साहेब पेशवे आणि तात्या टोपे आहेत जे ब्रिटिशांना घाबरून वेश बदलून गुप्त राहिले but sad to know that people convert them in God.😏😏.... जय शिवराय जय महाराष्ट्र ❤️❤️
Swtala shahane samju naka
अर्थहीन, मूर्खपणा आणि अंधश्रद्धेच्या विषयावर चर्चा न केलेलीच बरी.. कष्ट करून अन्न खाणाऱ्यानी चमत्कारिक गोष्टींपासून लांबच रहायचं..🙂
सेम विचार
Hundred Percent true
आणि रेल्वेत फुकट प्रवास करणाऱ्यांनी ?
Right dear
तुमच्यासारखी लोकं एका बाजूने म्हणतात चमत्कार पासून दूर राहावे आणि दुसऱ्या बाजूने म्हणतात भारत इंग्रजांच्या गुलामीत असताना देवांनी चमत्कार का नाही केला. देव चमत्कार नाही रे करत. त्याने कर्मांचा खेळ रचून ठेवलाय. आपणच खेळतोय आणि आपणच भोगतोय. जेव्हा खेळ खेळून मन भरेल तेव्हा त्याची भक्ती करा आणि या जन्म मृत्यू मधून बाहेर पडा.
संत गाडगे बाबा is ग्रेट 🙏🙏🙏
👏
स्वछता,शिक्षण व समाजसुधारणा यासाठी आयुष्य वेचणारे संतगाडगेबाबा हेच खरे संत.
🚩ॐ साईराम🚩
Om sai ram ❤️
'नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये' ह्या जनतेत असलेल्या गैरसमजाचा फायदा घेऊन अनेक बाबांनी व विशेषतः त्यांच्या तथाकथित भक्तांनी चांगलाच जम बसविला.
ऋषी मुनी आणि बाबा महाराज यात फरक आहे
दोनही शोधता येतात अडान्या
@@amolyadav3207 brobr bolle
लफांगा होता साई
@@SportsInstinct9 ** शहाण्या ती म्हण आहे, शब्दशा अर्थ नाही घेतात .
या तिन्ही लोकांना आई बाप आहेत का नाही. यांचा जन्म झाला कधी. हे लोक लहान होते का नव्हते की थेट म्हातारे झाले.
हे अचानक प्रकटले आणि म्हणून त्यांचा प्रकट दीन साजरा केला जातो. सगळ गौडबंगाल आहे.
जसे आजच्या काळात चमत्कार करणारे अनेक पुरोहित - बाबा - फकिर लोकांच्या चमत्कारांचा प्रचार होत आहे तसेच स्वामी समर्थ,साई बाबा,शंकर बाबा,गोंदवलेकर महाराज अशा लोकांच उदात्तीकरण केलं गेलंय जर खरच हे लोक तथाकथित ईश्वरीय अवतार असते तर त्यांनी समाजामध्ये रूजलेला मनुष्यद्रोही जातीभेद का संपवला नाही??स्त्रीयांवरील अन्याय का थांबवले नाहीत??ज्या इंग्रज काळात हे लोक अस्तित्वात होते त्या काळात यांनी एखादा चमत्कार करून त्यांना हा देश सोडण्यास का मजबूर केलं नाही??सांगायचं एवढच आहे स्वतःला ईश्वरीय अवतार घोषित करणारा किंवा चमत्कार करून दाखवणारा खरा साधुपुरूष किंवा महान नसतो...मानायचं असेल तर संत तुकाराम महाराज , संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज , आदी संतांच्या तत्वज्ञानाला विचारांना माना ज्यांनी समाजातील कुप्रथा आणि कर्मकांडांना विरोध केला ज्यांनी समता बंधुत्वाची शिकवण देणा-या वारकरी धर्माची स्थापना केली आणि स्वतःला ईश्वरीय अवतार असण्याचा कधीही दावा केला नाही...खरे संत आणि चमत्कारीक बाबा-फकिर ओळखता आले पाहिजे.. महाराष्ट्र भुमी ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि थोर संतांची भुमी आहे..जय भारत जय महाराष्ट्र 🙏
संशोधकांनी
सर्व प्रथम
यांचे आईवडील शोधा.
आईवडिलांशिवाय कोणीच
जन्माला येत नाहीत.
😀😀😀👍
विचार करण्यासारखी गोष्ट आहे
धन्यवाद बोल भिडू. आम्हाला सुधा हीच शंका होती आणि ती आता खरी ठरली.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची खरा साधु तोची खरा संतं ,,,,,,,,,देव तेथेची जानावा 🙏🙏
True❤️
आतापर्यंत लोकांनी चमत्कार करणाऱ्या बाबां वरती विश्वास ठेवला परंतु मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषांवर वरती विश्वास ठेवला नाही
ज्या गोष्टीतून दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं घडत असेल त्या गोष्टी देवच असतो देव मंदिरात बघण्यापेक्षा लोकांच्या भावनेत बघावा शिर्डी आहे तर तिथे रोज लाखो लोक जेवण करतात भुकेल्याला अन्न मिळते रस्त्याने चालणाऱ्यांना छत्र मिळते दुसऱ्याच्या दान केलेल्या धनातून जर कोणाला अन्न मिळत असेल तर त्यापेक्षा मोठी देवाची व्याख्या कुठेच नाही😇
🚩ॐ साईराम🚩
देव म्हणजे भिकारी नव्हे. ज्याला भिक द्यावी लागते तो भिकारी.
सूर्य हा प्रत्यक्ष देव आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीला लागणारी उर्जा ही सूर्य देतो. त्याबद्दल तो तुमच्याकडे भिक मागत नाही.
शिर्डी संस्थान ला म्हणावं कोणाकडूनही धन न घेता लाखो लोकांना जेवायला घालून दाखवा
@@bapparawal9709 kon mhane bho? devala human language mdhe kas describe krto? samajta ka kahi tula... par bramha kay asta te
भारतात खूप देव देवी आहे पण भारताचं कल्याण नाही होत जगातील दुसरे देश देव देवी नसलेले किती प्रगत आहे देव देवी असून मागे
संत कबीर ,तुकोबा, गाडगे बाबा, ज़िंदाबाद
🚩ॐ साईराम🚩
जसे आजच्या काळात चमत्कार करणारे अनेक पुरोहित - बाबा - फकिर लोकांच्या चमत्कारांचा प्रचार होत आहे तसेच स्वामी समर्थ,साई बाबा,शंकर बाबा,गोंदवलेकर महाराज अशा लोकांच उदात्तीकरण केलं गेलंय जर खरच हे लोक तथाकथित ईश्वरीय अवतार असते तर त्यांनी समाजामध्ये रूजलेला मनुष्यद्रोही जातीभेद का संपवला नाही??स्त्रीयांवरील अन्याय का थांबवले नाहीत??ज्या इंग्रज काळात हे लोक अस्तित्वात होते त्या काळात यांनी एखादा चमत्कार करून त्यांना हा देश सोडण्यास का मजबूर केलं नाही??सांगायचं एवढच आहे स्वतःला ईश्वरीय अवतार घोषित करणारा किंवा चमत्कार करून दाखवणारा खरा साधुपुरूष किंवा महान नसतो...मानायचं असेल तर संत तुकाराम महाराज , संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज , आदी संतांच्या तत्वज्ञानाला विचारांना माना ज्यांनी समाजातील कुप्रथा आणि कर्मकांडांना विरोध केला ज्यांनी समता बंधुत्वाची शिकवण देणा-या वारकरी धर्माची स्थापना केली आणि स्वतःला ईश्वरीय अवतार असण्याचा कधीही दावा केला नाही या पलिकडे जाऊन संत गाडगेबाबांनी मूर्तीपुजेलाच विरोध केला आणि समाजपरिवर्तनाचे कार्य हाती घेतले आणि मानवतेचा संदेश दिला...खरे संत आणि चमत्कार दाखवणारे तथाकथित बाबा-फकिर ओळखता आले पाहिजे.. महाराष्ट्र भुमी ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि थोर संतांची भुमी आहे..जय भारत जय महाराष्ट्र 🙏
@@akashkawale4678 चांद मीया
@@omkarjadhav9031 🚩ॐ साईराम 🚩
साईबाबांच मुळ गाव अफमणिस्तान मधल हो त त्यांच्या बापाच नाव बहु रूदीन पिंजारी होत तो अहमदनगर ला येऊन राहिला
16 व्या शतकात दोन देव होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, या दोन देवानंमूळे 18 व्या शतकातील लोक्काना स्वताला देव म्हणवता आले.
१००%✓✓✓
लोकांच्या अज्ञानाला शंभर तोफांची सलामी
माणसं प्रकट होतात..आणि जगाने याची दखल घेतली नाही... आमच्या देशात चमत्कार आहे. याची science आणि जगाने दखल घेतली पाहिजे ..खरचं लोकांच्या अज्ञानाला शंभर तोफांची सलामी..
आणि तुमच्या शास्त्रज्ञ आईनस्टाईन व स्वामी विवेकानंद यांच्यापेक्षा जास्त असणाऱ्या बुद्धीला साष्टांग दंडवत .
देवळाचे धर्म धर्माचे देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे
Changla pustak aahe ka
@@swapnilpendurkar3960 होय
भारतीय बौद्ध(नास्तिक) दर्शनास भटांनी लयाला कसे पोहचवले आणि जातीभेद ही भीषण कुप्रथा कशी अस्तित्वात आली याबद्दल प्रबोधनकार ठाकरेंनी एकदम सुव्यवस्थित भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे..
१००% योग्य बुक आहे
@@swapnilpendurkar3960 हो दादा चांगले पुस्तक आहे. तुम्ही पण एकदा वाचून बगा
संत गाडगे बाबा यांच्या विचार ग्रेट आहे त्याविषयी एखादा विडिओ
बनवा
There is one marathi film on the life of sant Gadge Maharaj produced by Dady Deshmukh and directed by Rajdatta wherein Dr. Shriram Lagu played a lead role of Sant Gadge Baba.
अस काहीही नाही आज साईबाबा,श्री स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हेच या कलियुगात जगण्यासाठी आधार आहेत त्यांचे फक्त नामस्मरण केल्याने ऊर्जा मिळते कृपया असले व्हिडीओ बनवून लोकांच्या भावनांशी खेळू नका ही बोल भिडू ला विनंती 🙏🏾🙏🏾
कालची गोष्ट आज खोटी ठरत असते,शेकडो वर्षांच्या चमत्कारिक कथा सत्य म्हणून आज का म्हणून स्वीकारायच्या, एखाद्याने कोणावरही चमत्कारिक कथा लिहिली ती कथा 100 टक्के सत्यच लिहील्या गेली असे कसे काय म्हणता येईल, कुठलीही चमत्कारिक कथा ही वस्तुस्थितीला धरून नसते ती फक्त त्या त्या व्यक्तीचे महत्व वाढवून देण्यासाठी केलेला खटाटोप असतो,संत गाडगेबाबा यांनी अशा चमत्कारिक कथा आणि पोथ्यांचे कधीही समर्थन केले नाही,खरे संत गाडगेबाबा हेच होते की ज्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाटेवर चालण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून जीवनभर समाजप्रबोधन केले
त्यांनी या वोडिओ मध्ये conclusion केलेले नाही... त्यांनी फक्त त्यांचा स्टडी सांगितला.. आणि शेवटी अफवा ती अफवाच...
जर आपल्याला यांचे नामस्मरण केल्याने जर सकारात्मक वाटत असेल तर या मध्ये काहीच वाईट नाही...
काही हि video बनवत आहेत...
एक माणूस देव कसा काय होऊ शकतो विश्वास ठेवणारी किती बुद्धिमान आहेत हे सिद्ध होते
आज बरेच लोक या ठिकाणी श्रध्देने जातात.तेथे कोणासही जबरदस्ती नाही.ज्यांना पटत नाही त्यांनी जाऊ नये.पण यांच्यावरील श्रध्देने कोणास समाधान मिळत असेल तर त्याला थांबवू नये.
साई बाबा कोणीही असले तरी" सबका मालिक एक " हा संदेश महत्वाचा आहे...
आणि मला नाही वाटत पेशवे कधी हा संदेश सर्वसामान्य समजात रुजवतील म्हणुन...
शेवटी अफवा ती अफवाच...
तूझी लायकी कळली
ते ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक होते. सगळ्यांचा देव एकच ही ख्रिस्ती धर्माचे तत्वज्ञान होते. ते कपडे पण एखाद्या Father सारखे सफेद घालत. आणि ईसा च उलटा केला का साई होतो.
Gap re rice bag convert . Zeus’s chi aayacha dana
@@prafull7026 जातीवाद करून करून तुम्ही लोकांना एवढे सताऊन सोडलंय का लोक एक Rice Bag साठी दुसया धर्मात जाण्यासाठी तयार असतात 🤔🤔
संत जर मानले तर त्यांच्या मनावरुपी जन्म व्हायला पाहिजे ..समकालीन गायब होणे मग प्रगट होणे कसे काय?
संत गाडगे बाबा यांचा विचार सगल्याना पटतो त्यावर कोनी किंचितही आक्षेप घेउ शकत नहीं आनी उलट ते विचार घेऊंन मनुसकी आबादित रहूंन देश पूढ़े जाईल .
स्वच्छता व इतर सामाजिक सुधारणा करणारे संत गाडगेबाबा सारखे संत हेच खरे संत
🚩ॐ साईराम🚩
जसे आजच्या काळात चमत्कार करणारे अनेक पुरोहित - बाबा - फकिर लोकांच्या चमत्कारांचा प्रचार होत आहे तसेच स्वामी समर्थ,साई बाबा,शंकर बाबा,गोंदवलेकर महाराज अशा लोकांच उदात्तीकरण केलं गेलंय जर खरच हे लोक तथाकथित ईश्वरीय अवतार असते तर त्यांनी समाजामध्ये रूजलेला मनुष्यद्रोही जातीभेद का संपवला नाही??स्त्रीयांवरील अन्याय का थांबवले नाहीत??ज्या इंग्रज काळात हे लोक अस्तित्वात होते त्या काळात यांनी एखादा चमत्कार करून त्यांना हा देश सोडण्यास का मजबूर केलं नाही??सांगायचं एवढच आहे स्वतःला ईश्वरीय अवतार घोषित करणारा किंवा चमत्कार करून दाखवणारा खरा साधुपुरूष किंवा महान नसतो...मानायचं असेल तर संत तुकाराम महाराज , संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज , आदी संतांच्या तत्वज्ञानाला विचारांना माना ज्यांनी समाजातील कुप्रथा आणि कर्मकांडांना विरोध केला ज्यांनी समता बंधुत्वाची शिकवण देणा-या वारकरी धर्माची स्थापना केली आणि स्वतःला ईश्वरीय अवतार असण्याचा कधीही दावा केला नाही...खरे संत आणि चमत्कारीक बाबा-फकिर ओळखता आले पाहिजे.. महाराष्ट्र भुमी ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि थोर संतांची भुमी आहे..जय भारत जय महाराष्ट्र 🙏
प्रबोधनकार ठाकरे चे पुस्तक देवळातील धर्म धर्मांतील देऊळ वाचा एकदा
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..!🌹 !! ॐ साई राम !! 🌹
😂😂
@@user-wu7hr5ll3x ॐ साई राम 🚩
Sai babachi janmtarikh kay ahe
@@KailasPavsheraamachi janmtarikh maahit aahe ka tula te saang
हो सगळं बरोबर आहे,आता भिमाकोरे गाव या इतिहासावर ही व्हिडिओ बनवा बघू😊😊
काल्पनिक लढाई आणि काल्पनिक भिकमागे
काल्पनिक लढाई वर काय बोलणार कारण अशी लढाई झाली च नाही तूम्हाला कोणी डोक्यात हे खुळ घातले काय माहित
आज काल लोकांना देव म्हणजे चमत्कार करणारी वस्तू वाटते. चमत्कार करतो म्हणून देव आहे.
देव आहे म्हणून चमत्कार नाही.उलट देवांनी पण सांगितलं मानवी जीवन जगत असताना आपण आपल्या मनावर सय्यम ठेऊन आपले कर्म करत जावे कुठल्याही फळाची आशा ना बाळगता
.
Mg dev mhnaje nemka kon? He kuthun ale
जगात फक्त दोनच देव आहेत एक देवो के देव महादेव आणि दुसरा समग्र भारताच्या देव छत्रपाती शिवाजी राजे
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
जिवंत संत,, तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, संत,नामदेव महाराज, संत चोखोबा, संत गोरोबा काका,, या महान संताना कोटी कोटी प्रणाम,,
कोणीही मोठा झाला की अश्या पुड्या आणि कथा कल्पना लिहून ठेऊन काही लोकांची श्रेष्ट आहोत असा आव आणता येतो..
व उपजीविका पण होते ..यातच समाधान..
ही व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद. किती खरं, किती खोटं हे माहीत नाही, पण लोकांचे ह्या माहिती मधून डोळे तर उघडतील..
🚩ॐ साईराम🚩
Maturity is that ते कोण होते कुठून आले होते हे जाणून घेण्यापेक्षा त्यांच्यापासून आपल्याला काय मिळालं ! जे व्यक्ती आता अस्तित्वात नाहीत त्यांच्या बद्दल भांडत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून जे चांगलं ते घ्यावं आणि वाईट ते सोडून द्याव
Mala 100% tumche patale
Barobar aahe
पण मला असे कळले की साईबाबा मुसलमान होते व झाशीची राणी यांना पकडुन देण्यात त्यांचा हात होता
कुठला संबध कुठे जोडता...तुम्हाला तरी योग्य वाटत का? धार्मीक भावना दुखवु नका.
साई बाबा जर देव अस्ते, तर स्वतःचा मृत्यु दम्याने होईल, हे जाणवले अस्ते.
- नरेंद्र दाभोलकर
Ramkrishna paramhans throt cancer ne gele m. But he is very powerful sritualbeing. Everyone on this earth come released his karma some people take this kind of physical pain to cut down their karma if you don't know read karmsidhant book
@@sarikachorge6699 You are Right Mam..
👍🏻
जर एवढे आपल्याला कळाले असते तर आपण पण देव झालो असतो..... अवतार कार्य संपविण्यासाठी काहीतरी लिला ही करावी लागते ....ते अपल्या सारख्या सामान्य माणसाच्या अध्ययना पलीकडील गोष्ट आहे.
बरोबर.
@@vinayakbhoee6488 avtar krya sampvnya sathi samadhi hi gheta yete
पण हे पण खरं आहे की साईबाबा कुठुन आलेत त्यांची मागची कहाणीपण माहीत नाही.
आम्हीच साधू आहोत हे दाखवण्याचा आणखी एक प्रयत्न. अनेक सैनिक कुठे गेले कळले नाही त्र्यांचे काय
आज ह्या तीनही संतान वर सिरियल पण आहेत तेही लोक बघतात लोक येवढी येडी आहेत का त्यां संतांना देव मानायला तरी पण संतांनी नेहमी मानव कल्याणा साठी च पुर्ण त्याचं आयुष्य घालवले आहे कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असा संता न विषय अपमान जनक विडीओ बनवू नयेत आमची श्रद्धा तिनिही संता वर आहे श्री स्वामी समर्थ,गजानन महाराज,श्री साईबाबा हे सर्व श्री दत्तात्रेय अवतार होते असा उल्लेख श्री गुरूचरित्रात ही मिळतो.
ओम साई राम
😢😢😢 Shri padvallbh charitr sagal aahe
लहान असताना 1980 काळात आम्हाला आमच्या आई ची आज्जी ने ही गोष्ट सांगितली होती.अजून हि लक्षात आहे . साई बाबा आमच्या संगमनेर भागात ही राहून गेले आहे.बाकी काही असो साई बाबांच्या कृपेने आमची शिर्डी जगात ओळखली जाते.
हे सर्व ब्रिटीश काळात होऊन गेले , मग या चमत्कारी बाबानि तथाकथित ब्रम्हांडनायकानी , जाती प्रथा, अस्पृश्यवरील अन्याय यसाठी काय काम केले आहे?
आणखी एक मुद्दा असा की ब्रिटिशांच्या period मधेच सर्व संत कसे झाले. स्वातंत्र मिळाल्यावर एक ही संत तयार नाही झाले हे विशेष
साईबाबांनी समूळ जाती निर्मूलन करण्याचे, स्त्री शिक्षण आणि ह्या समान इतर महत्वाच्या विषयांवर काम केलेल्याचे कुठेही ऐकिवात नाही. जर असं केलं असतं तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना परत त्या विषयात हात घालावा लागला नसता.
एखादी प्रतिक्रिया देताना स्वतःला त्याविषयी संपुर्ण ज्ञान हवे.......महात्मा फुलेंचा जन्म 1827 सालचा आहे आणि साईबाबाचा जन्म 1835 साली झाला......साईबाबाने जातिनिर्मूलन, अस्पृश्यतेविरोधात लढा, स्त्री शिक्षण ह्यासाठी काही काम केले नाही हे खरं आहे, पण मूर्ख भक्तांना कोण सांगणार.....
@@vinayraskar688 pratek tikani fakt fule babasaheb ambedkar savtribahi mahashtra madye dusre koni samaj sudarak jale nahi ka
@@damodarverekar2659 bhau khup samaj sevak ahe mi manato babasaheb yanna pn samaj sudharak yanche shrey sarvanna dile pahije.
blue
चळवळीतील सर्व कार्यकर्ते
सर वमन 1000वर्ष पोटात राहतो हे खर आहे तर मग हे नानासाहेब पेशवे हेच साईबाबा आहे हे पण खरच आहे
शिर्डीतील संग्रहालयात लिहिलेले आहे की... स्वामी समर्थांच्या शेवटच्या काळात साईबाबा,शंकर महाराज, गजानन महाराज हे त्यांच्यासोबत अक्कलकोट मधे असत 🙏🏻
श्रद्धेने मानलं तर देव आहे, नाही मानलं तर नाही, पण एक गोष्ट खरी आहे त्यांचे जे विचार आहेत त्यामुळे मनाला शांती लाभते, जीवन जगण्याचा खरा अर्थ समजतो. माणूस नितीने जीवन जगतो, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. प्रत्येकाने जीवन नितीने जगावे
ह्या अफवा कधीही ऐकल्या नव्हत्या...तुम्हीच तर नाहीना पसरवत आहेत ..." Content " साठी...??
जय गजानन महाराज, साईनाथ महाराज की जय....श्री स्वामी समर्थ... 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
एक नंबर बरोबर बोलला भाऊ तु
Aiklya aahet bhau khup da....
Mi as mhnt nahi ki TSC asel pan jar ka vichar kela tr aaj chya ya aadhunik kalat jag kuthc kuth jat ahe ya kalat sudha aapylya.deshtil lok buva baji kunala pan dev mhnun he krtat kiti andhshradha paltat tumhi bgitl asel , tr vichar kra tya kalat asi fasvnuk krne kiti sop asel , pan aso khar kay khot kay mahiti nahi
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधणे व्यर्थ असे म्हणतात 🙏
Karan record samor yevu naye mhanun
नदीचे मूळ सापडेल पण ऋषी चे कूळ नाही.
ऋषीचे मुळ नासके होते म्हणुन ते शोधु नये अशी म्हण प्रचलित आहे
दैववादी लोकान कडुन काय अपेक्षा.लोकांना वेड कर बस तेच काम आहेत.
आले आले जातीवादी कु@त्री कॉमेंट मध्ये
खूप छान व्हीडिओ मी खूप दिवसा पासून मला खरा इतिहास शोधत होते , अजून असे अनेक खरे व्हीडिओ पाहायला आवडतील । संतांचा पण इतिहास आवडेल थँक्स व्हेरी मंच
नाना साहेब, सदाभाऊ, तात्या टोपे हे तिघेही
भगत सिंग, राजगुरू सारखे स्वाभिमानी न्हवते तर ते पळपुटे असल्यामुळे ही गोष्टी खऱ्या वाटतात.... 🤔
अजून 100 वर्षांनी, सगळे महापुरुष उच्चवर्णीयच होते हे शालेय पुस्तकात सुध्दा येईल.
100 varshani Varna rahnarch nahi na bhau saman nagri kayda yeyel
सदाशिवराव भाऊ पेशवे यांच पानिपतच्या युद्धानंतर तेथील जवळच एका गावात साधू म्हणून वास्तव्यास होते त्याचा ही एक ब्लॉग बनवण्यात यावा
सदाशिव भाऊ यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांचे अंत्य संस्कार ऋध्द पानिपतावर झाले याचे लिहीत पुरावे आहेत....
@@amolyadav3207 😂😂
आता हे म्हणतील रामदेव बाबा हे च आहेत सदाशिवराव भाऊ🙂🙂
@@amolyadav3207 nahi sadashivbhavu gardit mislun disenase jhale evdhach sandarbh ahe... virgati prapt nahi jhale...yachach fayda gheun punyat ek totya hi ala hota....
Hariyana rohtak yethe sadashiv peshave yancha math ahe..
आधी खूप चमत्कार व्हायचे,,, आता का बर चमत्कार होत नाही..
तुमची आंधळी दृष्टी काढून टाका मग तुम्हाला समजेल
अजून ही, साई बाबा हा नाना साहेब पेशवा होता असे मी मानतो... , पाण्यातून दिवे पेटवणे हे भट मान्य गोष्टी...
बरोबर
Kuthun shikta be ashya faltu goshtu😑
jat pat karu naka
आणि 500 बैलबोत्यांनी पेशव्यांना हरवले या महार मान्य गोष्टी ना
पेशवे वेगळे व स्वामी समर्थ साई बाबा व गजानन महाराज हे संत होते व त्यांचा व पेशवे यांचा संबंध नाही
सबका मालिक एक। ज्या कोणाला शंका असतील त्यांनी एकदा तरी शिर्डी मद्ये जाऊन अनुभव घ्या। बोला जय साई राम
Tula alay ka
कोणता अनुभव ते तरी सांग.....सगळे शोध तर परकीय देशात लागले....आपल्या देशात हजारो देव आणि अनेक धर्म असताना साधा सायकलचा पण शोध भारतात नाही लागला...का बरं? आणि कसल्या अनुभवांच्या गप्पा मारता रे??
Gap re bhadvya Sai Baba ha dhongi ahe
😂😂😂
tu jaun ghe darshan mee nahi manat
विषय नसल्यावर तुम्ही अजून काय काय कराल देव जाणो
Ya video chi garaj hoti nahi tar kahi kaam naslele lok sai baba ani swami samrath yanchya videos or dusrya post ver nahak afava pasravt astat ani kahihi badbadat astat. Tumhla manycha ahe ter nka manu na amchi shradhha ahe swami ani baba n ver.
Tumhi channel kadha ani taka content. Roj 3-3 video kya kya taktay baghu.
@@akshayshelke4010 आम्हाला बारामती सारखे पैशाची व सत्तेची banking असल तर 3 काय 10 video काढू रोज? बारामती भिडू त्यांच्या प्रमाणे नास्तिक विचार पसरवणार....
Sant Sai Baba, Sant Shri Swami Samarth and Sant Gajanana Maharaj are really great Satgurus Pranam
या सर्वांनी हयात असताना किती जनहिताची कामे केली, किती अंधश्रद्धा निर्मूलन केले, याबद्दल थोडी माहिती द्या.
(ट्रस्ट/संस्थेची कामे सांगू नयेत)
8 दिवसापूर्वीच मनात सतत घोंगवलेला प्रश्न म्हणजे तुमचा आजचा विषय...
लोक स्वताच्या भौतिक सुखासाठी अश्या लोकांना आपले देव मानतात, आणि ज्यांना खरंच मानसिक आणि जीवनाचं अंतिम ध्येय गाठायचंय आहे ते राम कृष्ण हरी 🙏 म्हणत आहेत.
Chuk aahi saibaba,gajanan maharaj, swami samarth, he parabrahma aahit tyani lokanchya uddhra sathi avtar ghetla pan aaj kal lokanna itka logic havay ki te devala pan nakarala laglet. Santanche chamatkr vagre he tyanche lokanna bhakti margala annyache sadhan ani chamatkr pan tyachya shraddha nusasr hoitat ugach uthun konabarobar chamtkar Holt nahi tevdha nishta ani guru prati samarpan lagta. Mag he apop hota ani he sant tumhala tumchya antim dheya paryant pochyala samarh astat kimbhavana mukti he tyanchysathi khel aahi.
Mata Jijau and Shaji Raje ,
Chatrapati Shiwaji Maharaj , Chatrapati Sambhaji Maharaj ,
Embossis the " Important of Freedom" in Indian .
Chatrapati Shahu Maharaj
Mahatma Jyotiba Phule
Mata Savitribai Phule ,
Mata Fatima
Gadge Maharaj ,
Dr. Babasaheb Ambedkar
And all the persons help them during their life time
Toutht us Importantance of Education
Are real god. We must follow there path honestly and work for India.
अफवा नाहीत, हे सत्य आहे, नाना साहेब पेशवे म्हणजेच साई बाबा
इथले साधू वा शंकरा चार्य हेच यांना देव मानू नाका असे सांगत आहे करण त्यांना यांचे सर्व काही माहित आहे
I would suggest you to also make a video on 'banned books in Marathi', Why they were banned, what disclosures they made, etc.
which are they?
@@purushottamsuryawanshi निळावंती ग्रंथ.
Bol bhidu will be in jail as it will be illegal
मराठीत बोल ना मग भाऊ 🙏🏼 तू मराठी मी मराठी, पुस्तकं मराठी, बोल भिडू मराठी मग इंग्रजी का.?🚩
They are banned because. They are spreading falls information in to society. Please don't water this nonsense stuff.
सत्य लोकांना सांगा पण असत्य कधी सांगू नका
संदर्भ द्या.....
नानासाहेब लेखक मोतीलाल भार्गव
संतांना कधीही देव मानायचे नसते....
ते देवाचे गुणगान गाऊन देवांची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवत असतात....
साधु,संत, महंत, तपस्वी यांच्यात खूप फरक असतो .... पण ते देवाला प्रिय असतात....
ते कधीही स्वतःची पुजा करायला सांगत नाही....
त्यांचे एकच वाक्य " कर्म हेची धर्म " आणि कर्म देवाला समर्पण करावे....
लोक आजकालच्या ढोंगी महाराजांच्या विचारांनी देवांना विसरले ...पण हे कलीयुग आहे येथे फक्त शैव , वैष्णव , शक्ती या तीघांपैकी प्रमाण मानावे.....🙏
हे भारी आहे. प्रश्न उभे राहिले की असे फालतू विचार मांडून मोकळे व्हायचे. मग साई चे भंडारे, पदयात्रा थोतांड च म्हणावं लागेल. आणि हे सर्व तुमच्या शिव वैष्णव यांना दिसत नाही का? की सुट्टीवर आहेत सध्या..
@@sand363 दादा, सांगण्यासारखे खुप काही आहे. पण You Yube अपुरे पडेल 🙏
बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून हिंदू धर्मावर टिका करण्यासाठी बौद्ध धर्म नाही स्विकारला. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या उपदेशाचे पालन योग्यरित्या करण्यासाठी समाजात मानवतावादी येणार यासाठी स्विकारला. परंतु आज बौद्ध धर्मीयांकडुन फक्त आणि फक्त हिंदू धर्मावर टिका करताना दिसतात. त्या काळात राजा अशोक सम्राट चिन, श्रीलंका सारखे देश बौद्धमय करु शकतो. तर आज जग बौद्ध कडे वाटचाल न करणे याला जबाबदार कोण आहे. तुला पण माहिती आहे.
राजा अशोक सम्राट ने आधी बौद्ध धर्माचे उपदेशाचे पालन करुण त्याचा प्रसार केला परंतु आज कुणी पालन न करता फक्त दुसऱ्या धर्मावर टिका करत बसत आहेत. देव हा हिंदूच्या श्रध्देचा विषय असुन...
देव आहे म्हणून लोक देवळात जातात आणि जाणार.
तुम्ही गौतम बुद्धांचे अपमान करून प्राणी मात्रा ची हत्या करून. रोज मास मठन खात जा..
@@sand363 विचारमंद: चला दिवसाचा हिंदूंना शिव्या द्यायचा कोटा पूर्ण करूया
अतिशय चांगला विषय अतिशय वाईट पद्धतीने मांडला.
मला गजानन महाराज नाही माहिती पण
ते तात्या टोपे नकीच नाही
तात्या टोपे हे एक विर योध्ये होते संपूर्ण जीवन
शत्रूशी व मृत्यूशी दोन हात करणारे व्यक्ती होते
त्यांच्यातला वीर योद्धा असा गप्पं नाही बसू शकत त्यांच्या बद्दल अस नका बोलू
संत श्री गजानन महाराज शेंगाव हे श्रीमंत श्री रघुजीराजे भोसले महाल नागपुर होते. संत श्रीगजानन महाराज आणी श्री पांडुरंग पाटील (मु.शेंगाव) यांचा एकत्रीत B/Wफोटो नागपुर-सावनेर रोडवर वापी दरग्यात आजही पाहावयास मिळतो. संत ताजुद्दीन बाबा ताजबाग, संत गजानन महाराज वश्रीमंत रघुजी राजे एकच आहेत यात तिऴमात्र शंका नाही. आज पांडुरंग पाटील यांचे वंशज संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे अध्यक्ष आहेत.
😂😂😂😂
यांचं संशोधन चालू ठेवायला पाहिजे पण दुसऱ्या बाजुने विचार केला असता असं दिसतं की "संत गाडगे बाबा" यांसारख्या माणसांचं काम पण Appreciable होतं...
🚩ॐ साईराम🚩
साईबाबा,मनोज कुमारने प्रसिद्ध
केलेला एक सामान्य फकीर
तुम्ही साईबाबा यांच्या कुटुंबा बद्द्ल ची माहिती कोणत्या आधारावर सांगता साई चरित्र यात असा कुठे ही लिहले नाही
Om Sai Ram Bhau
अल्ला मालिक.अल्ला मालिक. असं साई चरित्रात लिहिलंय
एक फकीर कधी संत किव्हा साधू हाऊ शकत नाही 🙏
Aasaram la vicharun sangato
Shree guru Dev Datta Datta Datta 🙏 🌺 Shree ram Samarth Jai Jai Raghuveer samarth 🙏 🌺 shree swami Samarth 🙏 🌺 Jai Shree Gajanan mauli Gajanan maharaja ki Jai Gan Gan ganat bote 🙏 🌺 om sai ram 🙏 🌺
भारतातून परदेशात मानव कल्याणाचा मार्ग हा शांतीदूत तथागत विश्र्ववंदनीय गौतम बुद्ध भारतातून चीन,श्रीलंकेत,जपान,थायलंड,इंडोनेशिया, म्यानमार,कंबोडिया,व्हिएतनाम, भुटान,अश्या अनेक बौद्धमय देशात बुद्धांचे विचार गेले आणि ते देश भारतापेक्षा खूप विकासाने पुढे गेले पण भारतातून दुसरा कोणता देव धर्म जगात पसरला जनतेने सांगावे .
तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराला आणि त्यांच्या मार्गाला देश आणि जग आज पण तेवढंच मानतो 🙏
भारताचे प्रधानमंत्री भारतात राम आणि परदेशात बुद्धांच्या देशातून आलो म्हणून म्हणतात.🙏
Adani Ambani Hindu ahe tyancha kasa vikas zhala te sang mag
😂 तुमचा काय संबंध बुद्ध समाजाची तुम्ही तर नव बौद्ध समाज तुम्ही ना इकडले ना तिकडले😂
जेवढं अन्न आणि जेवढा दानधर्म आणि जेवढं काम शिर्डी संस्थान करते तेवढं कमेंट लिहिणार्यातला कुणी एक पूर्ण करू शकत असेल तरच त्याने साईबाबांवर प्रश्नचिन्ह उभे करावे अन्यथा व्यर्थ बोलू नये तुम्हाला त्यांच्यावर श्रद्धा नसेल तर तुम्ही शिर्डीत जाऊ नका पण असं कमेंट मध्ये काहीतरी बोलून अपमान करू नका
Right omsaibaba
Barobar aahe
Agadi barobar , aho he boltayt na te kon ahet he comments varunch aplyala kaltay , Jay sai ram
very true
Right ❤
गोंदवलेकर महाराज हे 1857च्या उठावानंतर नानासाहेब पेशवे यांना भेटले होते त्यांनी तराईच्या जंगलात त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपदेश केला की तुम्ही तुभ्हाला शक्य होते ते सर्व केले आहे आता उरलेले आयुष्य ईश्र्वरचिंतनात घालवा.ही घटना 1896मधील.त्यावेळी महाराजांनी नानासाहेब पेशवे यांना सांगितले होते की त्यांच्या मृत्यूपूर्वी परत भेट होईल. गोंदवलेकर महाराज हे परत 1906मध्ये परत तराईच्या जंगलात नानासाहेब पेशवे यांना भेटल्याचे गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रात नमूद केलेले आहे.
👍👍
एक विडिओ नानासाहेब पेशव्याचे मराठेशहीवर केलेले षडयंत्र व अन्याय ह्या विषयी पण होऊ द्या....
हे समूह आले तर आग lagel
भारतात तीनच बाबा होऊन गेलेत ज्यांनी समाज सुधारक, समाज प्रबोधन, शिक्षण, जातीभेद नष्ट केलेत, ते म्हणजे संतघाटगेबाबा,संतकबीर, पेरियार स्वामी, तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील,
Om sai ram ❤️
Om sai ram ❤️
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हेच देव
Nana Sahib is the real Sai Baba....
Nana saheb Ani Sai Baba face are different
Sai Baba Chand Mia Is Jihadi
चल येड्या तू इथं कुठं
कारण काहीना अजूनही सत्य नको आहे. म्हणून ते असत्यची कास धरत आहेत. मात्र कितीही झाले तरीही सत्य हे उफाळून वर येणारच.
आपण दिलेली माहिती बऱ्याच दाखल्यांनी दिली आहे त्यामुळे आपण दिलेली माहिती वास्तविकच म्हणावी लागेल..
विस्तृत माहिती मिळाली..💐
जनतेसमोर डोके फोडून सांगितले तरी ते दगड फोडले हेच म्हणणार. साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ हे बा्म्हण त्यांना आपण देव मानतो. आणि खंडोबा, बिरोबा, म्हातोबा, थोडा, जोतिबा हे दीनदलित, बहुजन समाजाचे देव असा बा्म्हणांनी शिकवले आहे. आणि आम्ही त्यांच्या पावलावर पावले ठेवून जीवन जगत आहे. त्यांनी कधी सत्य नारायण पुजा केली नाही. पण आम्हा बहुजनांना पुजा करायला लावून अंधश्रद्धेकडे, अ ज्ञानाकडे नेत आहेत.
हे तिघे अचानक आलेत यांचं मागचा कुठलाही इतिहास माहिती नाही आडनाव, वडलांचे नाव, गाव कुणालाच ठाम पणे सांगता येत नाही
नाही हे एक नाहीत. कारण नानासाहेब पेशवे यांच्या अंतकाळी गोंदवलेकर महाराज त्यांच्या जवळ नैमिषरण्यात होते
Nana sheb साई बाबा असते तर जे जम्मत्कर साई बाबा करीत ते नाना साहेबा न. Nahi शक्य
Om sai ram.
Shree swami samarth.
Gan Gan Ganat bote.
श्री राम, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज.. इ अनेक महापुरुषांची जन्मदिनांक व ठिकाणे इतिहासात आहेत मग या तीनही महामानवांची अचानक प्रकट दिन कसे काय?कृपया यांची जन्मदिनांक व ठिकाणे आणि आडनावे असेल तर नक्कीच सांगा तेवढेच ज्ञानात भर ,🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्ही सांगताय हे एकदम खरं आहे अस मला तर वाटतंय कारण काही पेपर मधील कात्रण पूर्वी वाचली आहेत. मी मूलनिवासी दत्ताराम भुवड रत्नागिरी
प्रो.विलास खरात ..यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे पुरावे का नाही दाखविले..?
Ho dakha ... Bol bhidu
विलास खरात गांजा ओढून पुस्तक लिहितो
रोज सकाळी दोन ग्लास देशी टाकली की रोज एक पुस्तक तयार
पुणे स्टेशन वरील मस्तानी बाबा बद्दल पण एक व्हिडिओ बनवा ना...
नानासाहेब लेखक मोतीलाल भार्गव साई बाबा नानासाहेब पेशवे यांचे पुरावे आहेत 1858 च्या उठाव नंतर अनेक लोक साधू चा वेश परिधान करून समाजात वावरत असत.
पण मी काय म्हणतो? लोकांचे साक्षरतेचे प्रमाण वाढल्यापासून एकहि देवाने अवतार का नाही घेतला?? आज खरी गरज आहे देव अवताराची...
😂👏
भाऊ ती स्कीम आता बंद झाली 😂👍🏻 कारण लोक आता थोडे का होईना पण हुशार झालेत
आहेत ना ट्रिपल श्री, आसाराम,राम रहीम इत्यादी
इथे मी एक सांगू शकतो साई बाबा आणि गजानन महाराजांची भेट झाली होती मला साल आठवत नाही परंतु झाले असे कि महाराजांनी त्यांचे भक्त विठोबा यांना शिर्डी ला पाठवले होते आणि ते जेहवा परत शेगाव ला आले तेहवा ते साई बाबाना सोबत घेऊन आले होते तेव्हा त्यांची भेट झाली होती