तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 8 мар 2023
- तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari
आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा करू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. नुकतच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या जिवंतपणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय, सगळं तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#santtukaram #santtukarammaharaj #santtukaramdeath #santtukarammoviesongs #tukaram #santtukarammovie #santtukarammahiti #santtukaramabhang #santtukaramkikahani #santtukaramfullmovie #santtukarammaharajstatus #santtukarammaharajfullmovie #dehusanttukaram #tukarammaharaj #sainttukaram #santtukaramhindi #santtukaramsongs #santtukaramaarti #gaurisanttukaram #santtukaramgatha #santtukaramstory #santtukarambiopic #संततुकाराम #संततुकाराममहाराज #तुकारामबीज #संततुकारामगाथा #संततुकारामनिबंध #संततुकारामबीज२०२३ #संततुकाराममहाराजबीज #संततुकारामबीजस्पेशल #संततुकाराममहाराजआरती #संततुकाराममराठीनिबंध #संततुकाराममहाराजअभंग #संततुकाराममहाराजगाथा #संततुकाराममाहितीमराठी #संततुकारामसंपूर्णचरित्र #संततुकाराममहाराजांचीआरती #संततुकाराममहाराजबीजविशेस #संततुकाराममहाराजअभंगवअर्थ
माझ्या मते सत्य सांगतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पांडुरंगाची शप्पथ महाराजांचा खूनच झाला परंतु खून होऊनही महाराज अमर झाले आणि ज्या विचाराने खून झाला त्या लोकांचा खून महाराजांच्या लेखणीने केला❤
संत तुकाराम महाराजांना ज्यानी संपवले ते कधीच संपलेत पण तुकाराम महाराज आज ही अमर आहेत
ते संपले नाहीत त्यांनीच छत्रपतींचा खून केला, पुढे संभाजी महाराज सोयराबाई यांच्यात वाद लावून दिला.
पुढे फुले शाहू महाराज यांना टार्गेट केले.
एवढंच नाही तर भिडे आता बहुजनांच्या पोरांना फितवतात ते लोक मेली नाहीत
मग rss कोण आहे?
महाराजांचा खून झाला
@@Renaissance861तुझा बाप आहे RSS..... आंड चोक्या भडव्यानो.
Right...❤❤❤❤
तुकोबांना विरोध करणारे मेले नष्ट झाले..पण तुकाराम महाराज प्रयेक मराठी माणसाच्या मनात अजरामर झाले आहेत...🙏
लोकांना जागरूक आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना नेहमीच छळ कपट करून वैकुंठात पाठवले जातात हेच वास्तविक सत्य आहे.
अगदी बरोबर आहे
हत्या केली आहे ब्राम्हण समाजाने संत तुकाराम महाराज यांची हेच सत्य आहे 🚩
खूप विस्तृतपणे आपण माहिती दिली आहे. इतक्या सोप्या आणि छान भाषेत आपण हा विषय सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुकाराम महाराज यांना जिवंतपणी खूप त्रास दिला गेला.आज आपण त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
आपण दिलेली माहिती डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, आणी पांडूरंग कवडे यांचे विचार एकदम सत्य वाटतात. माहितीबद्दल धन्यवाद
नराधमांनी संत तूकाराम देहरूपी जरी मिटवला असला तरी गेली 400 वर्षे झाली अगदी प्रखर पणे जिवंत आहेत...
तुकाराम महाराजांचचा खुन झाला तर देव काय सुटीवर गेला होता.....
ब्रम्हरूप झाले त्याचा खुन कोण करू शकतो का हे
कळायला हवे...
तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले, म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले!
आरती तुकारामा
स्वामी सदगुरू धामा, सचिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा!!
सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीया भय नरका जाणे!!
घुबडाला दिवस मान्य नाही. कारण त्याला दिवसा दिसत नाही. रात्री दिसते .
महाराजांचा खून सनातन्यांनी केला पण त्यांच्या विचारांचा खून तुम्हीं आम्हीं बहुजनांनी केला 🙏
सनातनी मध्ये तू ही येतो भावा . शब्द जरा जपून वापरा . आता मी काय तुम्हाला सनातनी या शब्दाचा अर्थ समजावत बसणार नाही. तुकाराम महाराज देव होते ते आमच्यासाठी देव च राहणार . तुकाराम महाराजांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले हे ना तुला माहीत भावा न मला माहित . पण ते त्यांच्या पुण्याईने वैकुंठाला गेलेच असतील ही माझी खात्री आहे तेव्हडा त्यांचा अधिकारच होता. आजही जाऊन बघ भावा देहूला जिधून महाराजांनी वैकुंठ गमन केले तिथलं झाड हिरवे गार आहे जसाच्या तस आणि दर वर्षी तुकाराम बीज चया दिवशी ते झाड हलत . जरा खरी पुस्तक वाचत जा .म्हणजे सत्य समजेल बोलणारे काय काहीही बोलतात
@@surekhashelke1727 e baba amhi sana tani nahit kahipan bolu nakos , shevti ekhadya santa mansache vichar nahi patle tar tyala devatva bahal karaycha asach tumcha kapti daav , khara tar bhartala baherchya dahashadvaadi peksha tumchya sarkhyancha jaast dokha aahe ,
@@surekhashelke1727 खरी गोष्ट आहे जाता येत वैकुंठाला कसं जायचे मला माहीती आहे आज गरज आहे देशद्रोही पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठवायची .जे शेतकरी द्रैही,सैनीकद्रोही व शीवद्रोही व महाराष्ट्रद्रोही आहेत .त्यांना तीथेच पाठवलं तर द्रोह संपुन जाईल
भडव्या गप तू ... तूझ्या तोंडात ... बांभू
Agree. Seems to be another effort of hate mongering by marginalized brigade. If one would make such a video about proven & documented atrocities on Hindus, it would be labelled as 'hate mongering' 'why to go in past' 'focus on current economic challenges' etc.
All this is seems to be a game plan to keep Hindus divided- starting with Ramcharitmanas row in UP few weeks ago.
It was successful for a long period in the past. But then unexpectedly there was unity in Hindus which destroyed the political ecosystems nurtured by these selfish traitors. So now is an attempt to reignite the divisions. For everything else their moto is forget the past, but when it comes to Hindus, it is reignite the hate by visiting past with real or fictitious stories. Instead of word Vaidic Dharma or Hindu Dharma they cleverly use the word 'Brahman Dharma' as in this Video.
It's an irony that the religion which adapted most changes by leaving out wrong or outdated rituals is attacked again n again by shrewd combination of true & false narratives from the past.
Just contrast this with other religions who steadfastly do not allow any dilution in their original scriptures/ commands/ rules. Dr. Prasad Deshmukh
माझे वडील जवळपास 30 वर्षा पासून भजन आणि कीर्तन करतात मी एका दिवशी हाच प्रश्न त्यांना विचारला होता की तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का तर त्यांनी मला इमान इतबारे सांगितले की या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला माणूस मेल्या शिवाय वैकुठाला जाऊ शकत नाही. त्याच पस्टी करणं देताना ते सांगत होते की जेव्हा भगवान श्री कृष्णा नी या पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा त्यांना सुद्धा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांचं शरीर याच पृथ्वी तलावर सोडून जावं लागलं. हे ऐकुन माझा गैरसमज दूर झाला आणि मला त्या दिवशी कळाल की तुकाराम महाराजांचा रहस्यमयी खून झाला हे सत्य आहे.
संत तुकाराम महाराजांचाच नाही तर सुकरात, ओशो, अलहिल्लज मन्सूर, वगैरे वगैरे वैचारिक विद्रोही महापुरुषांचा तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी खुनच केला आहे.
त्याच श्रीकृष्णाच्या आधी वीज म्हणून आकाशात गेली तिच्या बद्दल काय म्हणतात तुमचे वडील?
बरोबर आहे
तुकोबांचा रहस्यमयी खुन झालाच असावा, त्या मंबाजी नेच केला असावा खूप जळफळाट व्हायचा, आयुष्यातुन उठवण्यासाठी खूप त्रास दिला
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार, शिकवण, दिलेले ज्ञान यांस कधीही कोणी मारू शकत नाही.. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचाराने, अभंगांतून, गाथेतून आजही आपल्यात अजरामर आहेत.
संत तुकाराम महाराजांचा खून झाला, त्यांच्या इमानदारपणामुळे खून केला,लोक म्हणतात ते विमानाने गेले,पण ते इमानाने गेले.
खूपच छान विश्लेषण दादा...असाच एक विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू यावर आला पाहिजे आम्ही वाट बघतोय🙏
खून किंवा मृत्यू व्यक्तीचा करता येतो पणं त्याच्या विचारांचा, आदर्शांचा करता येत नाही आज चारशे वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात तुकाराम महाराज भरून उरले आहेत हे महत्वाचे राम कृष्ण हरी
Jay shivray
Ram nko
संत तूकाराम महान होते. तूकाराम महाराजांना लाख लाख नमन. संत तूकाराम आवडते संत. संत तूकारामांचे अभंग आणि गाथा खूप सूंदर आहेत
तुकाराम महाराज यांचा खून झालेला आहे
तूकारामांची वाणी अतीशय शूध्द रसाळ गोड होती. अध्यात्मीकतेची उंची त्यांनी गाठली होती.ते खूप प्रसीध्द पावले होते. प्रत्यक्ष पांडूरंगाच्या रूपाने त्यांनी परमात्म्याचा अनूभव घेतला होता. ज्यावेळी अतीसूंदर अतीवेगळे असे कूणी असते त्यावेळी जळकूकडी माणसे घातपात करतात."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " हा तूकारामांचा अभंग खूप सूंदर आहे. निसर्गात रमणारे एकांतात राहणारे एकांताचा अनूभव घेणारे संत तूकाराम हे साक्षात दैवी चमत्कार होते म्हणून आजही लाखो लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत
खुप छान आहे गाथा 👏👏👏👏👏👏👏
शिवाजी महाराज के असली गूरू , संत तूकाराम महाराज जी
Yavarun Ghanerde Rajkaran chalu hoil.
खुन झालाच नाही फुकट 1 समाजाला बदनाम करायचे षडंयत्र खुन होनार कसा ते महारााचे गुरू होते जय शीवराय
प्रमाण दे भाई और अगर शिवाजी महाराज के गुरू थे तो हमारे मराठे(देश के लिए लडने वाले)तो जिंदा थे
Shivrayanche khre guru ekch jgdguru v Rashtrguru swami ramdas
Jai jai raghuvir samarth 🚩🚩🚩🚩
@@swatideshmukh3454 Ramdas swami ani maharajanchi janm tarik tar bagha mag mhana guru, khara itihas yeudya samor......
महाराजांचा खुन करणारे आज भिडे सारख्यांच्या रुपात राज्यात फिरताय.😢😢
Are bhimtya guppa .
Prakash s k
@@sakshikulkarni2750bhata pali panchpatracha khel pura zala....
अरे मुरखा तु कसा जन्मला यता शोध घे आणि नंतर तुकोबारायावर बोलायला शिक
@@sakshikulkarni2750तुझ्या आईवर चडले का 😂😂😂
जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व कृतीशील राष्ट्रसंत आहेत...या चर्चा बंद करा...
ज्या गाथा बुडाल्या त्या संत जगनाडे maharajani लिहून काढल्या म्हणून आज ते अभंग आपल्याला अभ्यासता येतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे समजण्या पलीकडचे आहे
💛 संत तुकाराम महाराज की जय 💛
🙏
नुसतच जय का संपूर्ण जय
संत तुकाराम महाराज हे माणसाच्या रुपात येऊन देव झाले होते 🚩🙏
धर्माच्या कट्टरपंथी लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा घातपात केला ... हे विधिलिखित सत्य आहे
ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणून ब्राह्मणांनी जयघोष केला.
कपट्यानेच केला कपटाने, संत तुकोबाचा खुन. कपट्यांची वंशावलं, आजही तेच करीत आहे. बहुजणांनी सावध व्हावे. हिच प्रार्थना 🙏.
tumhi evdhe kapti ahe 🔥🔥🔥🙏🙏
कधिच नाही होणार खुन
बहुजन? ब्राह्मण हेच खरे बहुजन. तुकारामांचे प्रमुख शिष्य ब्राह्मण होते.
दंडवत प्रणाम , विषयच भारी टीमला धन्यवाद...चक्रधर स्वामींना त्रास दिला हि गोष्ट खरी आहे मारण्याचा हि प्रयत्न केला परंतु मारु शकले नाही
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठ्ठले माझे माऊली ये माऊली ये..
एकदम सोप्या भाषेत सांगतो संत तूकाराम महाराज म्हणजे धगधगता निखारा या निखार्याचे ज्यांना चटके बसले या अग्नी मूले ज्यांचे अस्तित्व संपनार होते त्यांनी हा निखारा विझवला 😢😢😢😢
Murder
हिंदु धर्मात सदेह स्वर्गात जान्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध नाहि.त्या मुळे महाराज सदेह स्वर्गात गेले हि भाकड कथा आहे.
आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद आपण सत्यता समोर मांडली .... सत्यमेव जयते...
श्री संत तुकाराम महाराज की जय हो
🌹संत तुकाराम महाराज की जय 🌹
विठ्ठल विठ्ठल पाडूरंग तुकाराम महाराज जय 🙏🇮🇳🙏
भावा व्हिडिओ बनवल्या बद्दल तुला लाख लाख शुभेच्छा,400, वर्षांपूर्वी व त्या नंतर एकहि विमान कुठे ऐकन्यात नाही, महाराजांचं काही तरी बरंवाईट च केलं,कारण हे मनुवादी विचारांचे लोकं अजुन हि बहुसंख्य लोकांना ऊजरू देत नाही,हि मोठी शोकांतिका आहे, रामकृष्ण हरी,
गुरूचरित्र मध्ये आहे
विमानाचा उल्लेख
मनुवादी लोक हे चुकीचे म्हणणं हे चुकीचं आहे भाऊ
वैकुठगमन ही निव्वळ थाप आहे.एवढे संत नैसर्गिकरीत्या मरण पावले त्यांना नेण्यास कधी विमान आले असे ऐकण्यात आले नाही मग केवळ संत तुकोबांना चा विमान कसे नेणयास येते.हे निववळ अवैज्ञानिक आहे.
Vimanach petant कोणाच्या navavar आहे तेही सांग
आज ही सत्य वादी लोकांना आणि समाज सुधारक ,प्रबोधनकार
यांचा खून होत असतो.
खरेच अवघड आणि संशोधनाचा विषय आहे. यामध्ये फक्त एकच शंका आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणी असे करणे अवघड आहे. या शिवाय महाराजांनी संत तुकाराम महाराज यांना सुवर्ण मोहराचा नजराणा भेट पाठविला होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे बाबतीत असलेली श्रद्धा दिसून येते.
तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले ही शुद्ध थाप आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे सत्य पोंहचविणे गरजेचे आहे.
त्यांचा खून होऊच शकत नाही
विठ्ठल पाठिसी असल्यास
ब्राम्हणी साहित्य सामान्याना लुबाडणारे वाटते जय तुकाराम महाराज जय मुलनिवासी जय तुकाराम महाराज महात्मा फुले स्वामि पेरियार डॉ बाबासाहेब आम्बेडकर तसेच बहजन समाजचे क्राती कारी संत
उच्चल ली जिभ आन् लावली टाळ्याला अशा सवईच्या लोकांचे कोण ऐकतो ?
@@user-sx9rh6cx2l n
Konte mulnivasi lok ahet? Kshavarun tharval baba tu mulnivas nd all?
😂
अप्रतिम खूप खूप छान. विश्लेषण.🚩👌
तुकाराम महाराज जर अजून दहा वर्ष जिवंत असते तर नक्कीच महान काहीतरी झालं असतं.. वारकरी लोक तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याऐवजी त्यांच्या वैकुंठ गमन ह्या विषयावर जास्त विश्वास ठेवतात हे पाहून वाईट वाटतं..
किती लोक विमानाने स्वर्गवासी झाले। एकणरी केस दाखवा हा खूनच आहे.
Tuza adhikar nahi tevdha
तुमच्या मते किती लोक तुकारामांसारखी विठ्ठलावर श्रद्धा ठेवतात ते कळवावे........
नरसोबाच्या वाडीला प. पू. सद्गुरू श्री नारायणस्वामी यांचे सदेह वैकुंठगमन झालेले आहे असा इतिहास आहे.
@@manishaghule452tuza aahe ka?
@@sanjayjoshi4260kontya jagat rahato bhava . Sagle Maharashtrian ach direct swargat jatet ka.. ani bhartachya etar bhagat ashi ghatna gadli aahe yache ekade tari purava aahe ka aplyakade.. murke pana soda ani bhagwantane budhi deli aahe tyacha vapar Kara....
वैज्ञानिक विचार करणाऱ्या कोणालाही सदेह स्वर्गाला गेले असल्या कथा पचणे कठीणच आहे. त्यांचे विचार पचनी न पडलेल्या माणसांनी या कथा रचल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यावरून आता वाद निर्माण करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे
संत मंडळींच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असतो! असे होणे शक्य च नाही !! महाराजांवर अनेक संकटे आली पण प्रत्येक संकटात पांडुरंग त्यांच्या सोबत होते!!
ज्यांनी आयुष्यभर आपल्या स्पष्ट आणि परखड लिखाणातून सामान्य गोरगरीब जनतेला प्रबोधन केलं त्यांनी तरी वैकुंठ गमन वर विश्वास ठेवला असता का??? हा प्रश्न आहे🙏
ज्या विठ्ठलाला ते पुजत होते त्याच्या घराला च वैकुंठ म्हणतात........... असे काय वेगळे वैकुंठ सांगितले.........
@@iVillagerr हे कोणी सांगितलं?
छान विषय घेतला खरे कदिच कळनार नाही
वारसा हा नेहमी विचारांचा व संस्काराचा असतो कारण ते शरीरांत सिमित नाही करता येत.
खर म्हणजे तुकाराम महाराज यांनी खरा सनातन धर्म पाळला. व ज्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला ते कर्मठ होते आपल्याला कर्मठ पणा संपवायचा आहे सनातन धर्म नाही.
जय हरी विठ्ठल 🚩
मा आदरनिय सर जय संत तुकाराम महाराज दंडवत प्रणाम नमस्कार जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत आपण फार छान माहिती दिली आपणास दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा संत तुकाराम महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे धन्यवाद
संत शिरोमणी तुकोबारायांसारखे सुधारणावादी संतांनाही कीती
अन्याय त्या काळात झाला. हे आपण निर्भीडपणे समाजापुढे आणता आहात,
हे समाजजागृती चे मौलिक कार्य
आपण करित आहात.
आपल्या सडेतोड विचारांना
बहुजनांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी राहिल.
आजच्या काळाची ही गरज आहे.
तुमचे हे कार्य असेच अविरत चालत राहो त्यासाठी खुप खुप....
!! शुभेच्छा !!
!!जय जिजाऊ !!
!! शिवराय जय !!
🌺🌺🌺🌺🌺🌺
तसेच संत मीराबाई विश पाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन ती सदेह अदृश्य झाली त्यातला हा प्रकार कारण तिची समाधी कोठेच नाही तसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांची पण समाधी नाही वैकुंठ गमन ठिकाण आहे समाधी व वैकुंठ गमन ठिकाण यात खूप फरक आहे वजन चा पाठीराखा स्वयम् पांडुरंग विठ्ठल देव आहे त्याचा खून कसा होऊ शकतो बरे जर त्या देवाची प्रचिती सर्वांना नाहीच आली असती तर इतके लोक आषाढी एकादशी ला पाई चालत गेलेच नसते हा आहे तर्कसुसंगत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार उदाहरण देऊन 100% खरा असल्याचा अंदाज
Chokhobarayancha mrutyu ha saglyat motha purava
महारांजाचा खुनच झालेला आहे
सहमत
@@lalitargade 1
😂😂😂😂😂😂😂😂
तूझ्या उत्पतीस कारण तुझा नव्हता
@@sureshgovindkhopde2022 बरोबर आहे,
कारण तू मुखातून कोणाचं केळ खाऊन आला काय माहित
जगतगुरु श्री संत शिरोमणी व समर्थ असे तत्त्ववेत्ते विज्ञाननिष्ठ असामान्य व्यक्तिमत्त्व तुकाराम महाराजांच श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात नामस्मरण चालु असतांना श्री छत्रपती शिवाजीमहाराज तेथे त्यांना भेटावयास गेले व हे मुघल सैन्यातला कळलं आणी त्यां सैन्याने मंदिराला वेढा घातलाय अस तुकाराम महाराजांना कळल तेंव्हा तुकाराम महाराजांनी ईश्वराचा धावा केला तेव्हा मंदिरात उपस्थित असली संपूर्ण भक्त मंडळीस श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच स्वरुप प्राप्त झाले आणी त्यामुळेच खरा शिवाजीमहाराज कोण आहे हे मोघल सैन्य ओळखून शकल्यास ते परत गेले हा ईतिहास आहे तेव्हा तुकाराम महाराजांचा प्रार्थनेस मान देऊन ईश्वर शिवाजीमहाराजांचा वाचवितो तर ईश्वर त्या तुकाराम महाराजांच खूण होऊ देईल का ही सादी गोष्ट कळत नाही का मग का ईतिहास खोटा आहे म्हणायच कां....
माझा एक प्रश्न आहे.तेचे उत्तर भेटेल का ?
प्रश्न - श्री. संत तुकाराम महाराज यांची हत्या (खून) झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी का काही नाही केलं?
(छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे श्री. संत तुकाराम महाराज यांचे भक्त ( शिष्य) होते. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले होते हे सर्वांना माहीत आहे.
टीप - आती हुशार लोकांनी रिप्लाय करू नये. हा फक्त प्रश्न आहे. आजुन खूप प्रश्न आहेत जर याचे उत्तर मला भेटले तर एक एक प्रश्न विचारेल.
बरोबर
शंभु राज्यानी 14ब्राम्हणाना का मृत्यु दंड दिला
@@ganeshjagtap3854 काय फक्त ब्राह्मण ना चा मृत्युदंड दिला होता का
स्वराज्यात जात पाहून नाही तर गुन्हा पाहून शिक्षा व्हाय ची
उत्तर. शिवाजी महाराज हे पराक्रमी मानव होते पन तेअंधश्रधेचे बळीअसु शकतात त्यांनासुद्धा खुन करनाऱ्यांनी फसवले असनार
@@lalitargade तुझ्या डोक्यात प्यारालेसिस झालेला दिसतोय 🤣
Bhava jinkals...chan episode . Jay shivrai, jay tukoba
तुकाराम महाराजजी या काऴातील विचारांशी सुसंगत होते ..त्यांच्या खर्या विचारसरनीचे घाव त्या काऴातील स्वताला श्रेष्ठ मानणार्या कथीत लोकांना सहन होत नव्हते त्या मुठभर श्रेष्ठ नसलेल्या लोकानीच तुकाराम महाराजांना..........?
💯💯.
🙏🚩🕉️👏 राम कृष्ण हरी विठ्ठल माउली जय हरी विठ्ठल माउली 👏🕉️🚩🙏
आपण सर्व जण एवढे मोठे नाही की आपण वरक्यचा कळस जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विषयी तर्क लावु शकतो राम कृष्ण हरी विठ्ठल माउली 🙏👏🕉️🚩🙏
संत तुकाराम महाराज महाभागवत भक्त होते आणि छत्रपति शिवाजी महाराज समकालीन होते जगद्गुरु संत शिरोमणी असा लोकिक झाला होता.त्यामुळे त्याचे भक्ता ची अफाट संख्येने होते म्हणून जेवढे सहजपणे ही गोष्ट होणे अपेक्षित नाही ही तत्वा ची लढाई जिंकली होती रामेश्वर भट ने मान्य केले होते ते शिष्य झाले होते . संत ज्ञानेश्वर श्रीमद्भगवद्गीता प्राकृत केली होती संत नामदेव संत गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत संत सेना महाराज संत जनाबाई यांनी अभंग भजन लिहले होते संत सावता माळी ते संत चोखामेळा चे अभंग प्रसिद्ध झाले होते. बहुजन समाजात हरिभक्ति तल्लीन केले होते. संत चोखामेळा शिकलेले नव्हते त्याचे अभंग गोपाळ भट यांनी लिहिले होते प्रत्येक समाज एक संत झाले होते त्यांना कोणी त्यांचा खून केला का संत एकनाथ ब्राह्मण असुन श्री मदभागवत संस्कृत ते प्राकृत केले एकनाथी भागवत
सार्थ रामायण वेद आणि महाभारत रामायण चे लेखक ब्राह्मण नव्हते महर्षी वेद व्यास आणि महर्षी वाल्मिकी उच्चकुळीन ब्राह्मण नव्हते. उत्तरं भारत मध्ये पण संत तुलसीदास संत सुर दास संस्कृत ते प्राकृत हिंदी मध्ये लेखन केले श्री रामचरित मानस महाभारत श्री मद भागवत श्री मद भगवत गीता वेद हिंदी त झाले होते. संत तुकाराम महाराज च्या आगोदर चा काळात झाले होते.त्या काळात येवढ्या टोकाची भुमिका कोणी घेतली नाही.का छत्रपती शिवाजी महाराज राज्य असल्या मुळे हे शक्य नाही संत तुकाराम महाराज देहूत आणि शिवाजी महाराज पुणे लाल महाल होतें साधू संतावर शिवाजी महाराज विशेष लक्ष प्रेम असायचं
इथे सांगून काहीही उपयोग नाही. अभ्यास शून्य द्वेषाने पछाडलेले लोक आहेत हे.
तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले आहे की नाही हे संत निळोबारायांचे अभंगातून आपल्याला बघायला मिळते
अतिशय सुंदर विषय सर, तुकाराम महाराज यांचा खून झाला
अहो इसवी सन पूर्व कित्येक वर्ष अगोदर सनातन्यांचा एक ही मुडदा वर आभाळात गेला नाही
मग आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज कसे वैकुंठाला गेले ? हे कसे ?
कोणता पुरावा ?
उगिच सामान्यांना किती काळ मुर्ख बनवणार ?
Hari Anant..Hari Katha Anant..
Jay Tukoba..Jay Shivaba..
🌄📚🌈JagatGuru Shri Sant TukaRaam Maharaj yaana vinamra sashtaang dandvat Pranaam.👣.Jay Hari.💐Jay Guru..🙏
⛳Tevha TukoRayana Bramhan-ManuVadi Karma Kandi PraVrutti paasun agadi jivghena tras,zaala,pid jaanun-bujun zaala an tyaanche shishya aapale ChhatraPati ShivRaaay yaana pan.🥱🖤💔😱.Ha tr to satya kala itihaas anek sant-mahatyaan sobat zaalela anyaay aahe ki..🤏👺🥱😭Jithe bahujan kami oadle kuthe tari an daav,kapat,kaarstaan Baamani Kavyaane saadhalech.🤨🙃.🖤🌚🪑👻🪱
⛳TukobaRaay he VaikuntaVasi hote he jari khare tari Kasha varun nahi mhanata yet ki Khun nasel.🥱🤔🤨. NathuRam Kutil Sanghoti PraVrutti kahi Mahatma GandhiJi che velisch hoti asse naahich.😭🎬😱.Antim Satya baher yaavech ki.🪞.Kaay nemke an kasse zaale te tari..🔎
SudaamJi Savarkar he RastraSant samkaalin Lekhak "TukaRaam Vaikunth-Vaman ki Khoon" pustak vaachun paahuya.📚.Kahi tari ajun mahiti oadel.🤳.
⛳Jay Jay RaamKrishanaHari Naanvata Mandir,GuruKunj Mozari, Amravati la jaavun paahuya.🇮🇳.
Jay Hind.🙏.Jay Guru.⛳.DnyaanDev📚..TukaRaam.🙏.
Information is very important
आपण दिलेली माहिती खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण व चिंतनीय आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो आणि परम पूजनीय संत शिरोमणी तुकोबा महाराज यांच्या बद्दल असलेल्या इतर विचारांना आजच थांबवतो आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद जय श्रीराम
शेवटी जे आपण म्हणजे डोईजड होणर्यांना आजपर्यंत ब्राम्णांनी जसे मातीमोल केले हे जे सांगितले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे . पण त्यामुळे ज्यांना दुःख सोसावे लागले ते सर्व जन अधिकच मौल्यवान ठरले . हत्तीच्या पायी दिलेल्या आनाजीपंताची पिलावळ अजूनही कार्यरत आहे .
Jai sriram nahi tukaram maharaj brahmni sanskruti che nahi shraman sanskriti che pratinidhitav karaychre pandurang vittal mhanayche
Sant Sreshth Tukaram Maharajanbaddal Fakt AadarchI Nahi Tar Amchya Hrudayat Tyanche Adhal Sthan Aahe. Tukaram Maharaj Amche Ladke Sant Aahet. Pan Kahi Natdrasht Rajkarni Marathi Samajat Eki Hovu Naye Mhanun Thyanchyat Bhandane Lavan Aahet. Tukaramanchya Mrutyche Rahasya Ulgadle Nastana Tyanchi Hatya Zalyache Sangun Tyacha Thapka Thevat Keval Brahamananlvar Chukiche Aarop Karat Aahet. Marathi Brahmana Vichara Tukaramanbaddal - 99 Takke Brahmanana Tukaramnvishayi Pranchand Aadar Aslyache Disun Yeil.
JAY SHIVAJI - JAY BHAVAN - JAY BHIM
तुकाराम महाराज हे हिंदुधर्माभिमानी होते..
भेसळ केलेली मनुस्मृती वाचल्यावर डोक्यावर परिणामच होणार..
Very nice khub सुंदर आभार आपला आनंद झाला.
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्या
वा या अभंग मध्ये सगळे आहे
Balishana nahi kalnar he..maharajan tari soda mhan
खुप खुप धन्यवाद सर 👍 पुरोगामी चळवळ चालुच ठेवायची.
प्रयान काळी देवे विमान पाठविले l कलीच्या काळा माजी अद्भुत वर्तले l मानव देह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll . संत निळोबा महाराज . अभंग गाथा
ha abhang nantar add kela aahe original hastalikita madhla nahie
हा अभंग नाही ही आरती आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांनी लिहीली आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हेच खरे आहे
@@vitthalmaharajrathod2287 nagdya bhik magya nchya nadala lagleya bavlat
@@vitthalmaharajrathod2287 aasa nasta kadhi ....sadha gele tar parat yayla pahij tukaram maharaj he andhashradhana virodh karnare hote ....aani he viman biman dokyatun kadhuna takaha .......sadeha vaikunthala gele ...aasa kahi zala nahiye ...
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली 🙏
तुकाराम महाराज यांचा खून झाला आसवा कारण त्या काळात विमान नव्हते त्याअगोदर विमान नव्हते नंतर नव्हते ही बहुजनांना अज्ञानी राहावे म्हणून ही शाळा असावी जय शिवराय जय भीम 💙❤️
ruclips.net/video/8RIcdA5PK78/видео.html
😂
पानसरे आणि दाभोलकर यांचाही असच झालाय...
आताच्या काळात या हत्या दिसून आल्यात हेच सत्य..
ते दोघं ही चुटिये होते
Ky mahitiye re tula tya raksha san banddal ky ghanta klatay ka
@@gauravshreshta9462 Tula kay lavda kalalay ka
@@gauravshreshta9462 ते फक्त खरं बोलत होते तुझी अक्कल इथेच दीसली तुला काय नवीन माहिती असेल तर सांग
@@bhappy7220 hona hindu virodhi ani landya cha lawda god vataycha faqt hindu dharma vr aakrman
तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ॥१॥
धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ॥2॥
जळी दगडासहित वहया |जैश्या तरियेल्या लाहया ॥3॥
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा ॥4॥
तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला पुष्पक विमानाने गेले हे खर असेल तर विमानाचा शोध तुकाराम महाराजांनी लावला असेच म्हणावे लागेल.
गाढवा ! रावणाने सीतेला कशातून पळवून नेलते विमानाचा शोध १० हजार वर्षांपूर्वी लागला होता
विद्वान मनुष्या मग विमानाचा शोध रावणाने लावला आहे का?
मृत्यू की खून याची कल्पना मला नाही पण एक गोष्ट लक्षात आली तुझा आभ्यास देखील काही कमी नाही
आजकाल तुकाराम महाराज कोण ? असेही प्रश्न कानी पडतात 🙏🙏🙏
वा काय गोष्ट म्हणाले राव.........
बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद ज्योश्या चा पप्पु
बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद, ज्योश्या चा पप्पू
जोशी ची कमेंट बघा 😂😂😂
@@Renaissance861Kulkarni chi sudha bghun ghe mitra!! Tula majak vatat asel pratyek thikani bramhandvesh pasarvtana pan pratyek thikani bina proof bina evidence chya tumchya hya aropanmule amhala hinval jat!! Are kahi thikani tr nokrya sudha det nahit!! Baman ahe labad asel mhnun maitri sudha krt nahit!! Tumhi khup humanity chya goshti krtat na? Mg ek evidence tumhi deu shakat nahit?
संत तुकाराम महाराजांचा खून खून झाला असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर मग संत तुकारामांचे शिष्य आणि कीर्तनातील टाळकरी संत निलोबाराय यांची ग्रंथ संपदा देखील खोटी ठरवावे लागेल
कोणतं विमान आलं होतं... तुकोबाना न्यायला... हे मनुवाद्यांनी रचलेलं काव्य आहे, सत्य हे की तुकोबाचा खून केलाय ह्यांनी आणि ग्रंथ पण ह्यांनीच लिहिले आणि असा कांगावा केला गाथा इंद्रायणी च्या डोहातून वरती आल्या असं काहीच नाही
तुम्ही घुमखोरी करण्याबाबत गिरगीट सरड्याला पण मागे टाकणार, कुठला संदर्भ कुठ कसं लावायचं हे एकदम जमत, शेवटी तुम्ही अंग मेहणत न करता दुसऱ्याच्या जिवावर अमरवेली सारखे जगणारे
@@vikasgayakwad2099 काय छान उपमा दिली ' अमरवेल'
@@vikasgayakwad2099 जबरदस्त
@@vikasgayakwad2099 Ek Number 💯👍
🧡 संत तुकाराम महाराज 🧡
आपल्याला कोणी आपल्यासारख सांगीतल तर तेच खरे वाटते.त्यासाठी आपण स्वता अभ्यास केला कि कोणाचे बरोबर हे लगेच कळते .
माझा प्रश्न आहे गरुड माणसाला घेऊन उडू शकतो का?
उडाला तर किती वर?
वैकुंठ कुठे असेल तर त्याला यानाच्या ताकतीने वर जाण्याची escape गती गरूडाला कशी मिळाली?
आज पर्यंत कोणी असे सदेह गरुडावर बसून गेले का?
त्या गरुडाची size काय असेल?
पृथ्वीची कक्षा सोडल्यावर oxygen कुठून मिळाला?
मी तुकाराम महाराजांचे काय झाले त्या प्रश्नांकडे जाणार नाही, तो शास्त्रज्ञांनी शोधावा,
नाहीतर वाद नको?
वैकुंठ शोधण्याचे काम अंतराळातील एखादी दुर्बीण करू शकते, आजपर्यंत कुठेही पृथ्वी सोडून जीवसृष्टी नाही,
विनाकारण भाकड कथांचा पुरावा म्हणून वापर करू नये?
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विचार करा सगळ्या समस्या सुटतील
छान माहिती
आमचे एकमेव जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ वासी आहे संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठातू तीन वापस आले एक आपला मुलगा त्य साठी व संत निळोबाराय आणि संत जगनाडे महाराज यांच्या साठी तीन वेळेस सदैव वैकुंठातू वापस आले होते सगळ्या नोदी आहे ग्रंथात
ऐतिहासिक पुरावे आहेत काय ?
खूप छान माहिती आणि विश्लेषण
तुकाराम महाराजांचे जे झाले असेल ते होऊ द्या पण महाराजांचे अभंग, महाराजांचे विचार घ्या ना .
हेच तर समाजाला कळत नाही आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोण आडवे गेले,
छत्रपती संभाजी महाराजांना यांना कोण आडवे गेले ,
छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण आडवे गेले ,
सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण आडवे गेले ,
संत तुकाराम महाराज यांना कोण आडवे गेले , ह्या गोष्टींचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि सत्य समाजा समोर आणलं पाहिजे
आणि आता हि सुद्धा हि लोक हेच करत आहेत. बहुजन समाजाला कमी लेखण्याचं काम यांचं आजही चालू आहे. सगळे सारखेच नाही आहेत पण बहुतांश वाईट विचार धारणीचेच आहेत.
Vichar ka nahi karayacha kelach pahije tarkbudhhi cha vapar kara ki akkal budhhi gahan thevali aahe ka dada ❤️ kon karnar hya goshticha vichar apan 21 vya shatakat kade vatchal karatoy he dhynyat asu dya
@@sunilgaikwad3238 Exactly 💯👍
कांहोऊन जाऊ द्या तु मेंढी वाला आहेस म्हणुन
कोणते अभग खरे आणी कोणते खोटे आहेत ते कसे समजनार? मूळ प्रत कुठे आहेत अभंगाच्या
संत तुकाराम महाराज हे छत्रपती शीव्रयच्यांचे समकालीन होते हे कुणीही बोलत नाही जगत्गुरू तुकारामांचा खून झाला याचा अर्थ यांना शिवरायांना कमी लेखायचं आहे
Khupxhhan vatle aaiktana..khara itihas kadhich pudhe yet nahi.. dhanyavad 🙏 🙏
आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत.
आपले शब्द जणू महाराजांवर (पालखीवर) पुष्पवृष्टी करताहेत असं वाटलं.
संत तुकाराम महाराजांचा मृत्यु कसा झाला असावा,हे संशयास्पद आहे याचा अर्थ त्याना मारले हाच होतो,कारण सुरवातीपासूनच एक समाज त्यांच्या विरोधात होता.
म्हणून त्याचं समाजाचा माणूस त्यानीं पट्ट शिष्य म्हणून नियुक्त केला. आधी तुकाराम गाथा नीट वाचा. अगदी काही काळापूर्वी पर्यंत तुकाराम गाथा,तुकाराम बीज हे गावागावात देशपांडे,कुलकर्णी यांच्या वाड्यात व्ह्यायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला असा तुमचा प्रकार आहे
तुमच्या या कार्याला सलाम.... 🙏 🙏 🙏 🙏 🙏 आपण भविष्यात तुकाराम महाराज yanchyavr content, सिरीज bnvavi हीच sadichha.. 🙏
तुकाराम महाराज पांडुरंगाचे महान भक्त होते, यापेक्षा वेगळी चर्चा करू नये
HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
Tya avhadala kaapla paahije CHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHYA TALWARINI BHAGWAAN SHRIKRISHNACH
KAAPTIL tya avahadala.
BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
Jey khare MARATHA KSHATRIYA AAHET TEY hya jarangyala kadhich support karanaar naahit. Hyala neta banayachay hyala support karnaryanna kalatach naahiye kalel tyanahee mag hya jarangyala Ek pan MARATHA support karnaar naahi.
BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
खूप छान।
Nice story
Khup Chan sir
छ. शिवाजी महाराज यांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवीतो ॥२॥
--Saint tukaram maharaj
माझ्या भावे केली जोडी । नजरेशी कल्प कोडी ॥
आणियेले धाडी । आणिले अवघे वैैकुंठ॥ - संत कान्होबा(brother)
सांगोनिया गेले वैकुंठासी लोला । धन्य भाग्य तुका देखियेला ॥--Saint Nilobarai
खोटे अभंग,आरती सहन करवत नाहि म्हणुन खुन्याच आणि खुना च समर्थन नाहि होऊ शकत
@@rajendrapokharkar1403 prove it khot aahe mhanun
@@adityathakur7831 circumstantial evidence & intention can prove crime
@@rajendrapokharkar1403 which evidence there is no any evidence...i said prove that abhangas are false...vaise to tum intention se to Modi ko bhi pagal bologe
@@adityathakur7831 धन्यवाद आपणे ही माना!
ईन्होने भी एजेंडे के खिलाफ काम किया तो इनका भी गांधी होगा मुर्ती बनाके पुजा होगी
तेली समाज से आते है.
ते काहीही असो जगद्दगुरू संतसम्राट विश्ववंंदनीय तुकोबाराय अजुनही किर्ती रुपाने जीवंत आहे
हे कटू सत्य आहे .
संत तुकाराम महाराजांचा वैकूंठाला गैलै नंतर मंबाजी भटाणै त्यांचा कुटूंबावर देहू सोडायची वैळ का आणली नंतर त्यांचा मुलांणी ति परत घैतली बहूजनांना जागृत करण्याचा प्रयत्न आपल्या अभंगातून कैला त्या काळचै लबाड ढोंगी कर्मठांणा आयत पोट भरणांरांणा आवडत नसै जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांणा तै संपवू शकलै नाहीत किती युगै ऐतील जातील परंतु जगत गुरु संत तुकाराम महाराजांचै विचार संपणार नाहीत आशा महाण संताचा महाराष्ट्र भुमीत राहतो है आपल भाग्य राम कृष्ण हरी 💐🙏🌺🙏
Khup chan mahiti dilit dada
मी या विषयावर खुपदा चिंतन केलय... समजा तुकोबांना न्यायला विमान आल होत तर ते कुणी पाहील कस नाही म्हणजे इंग्रज तर त्या आधी पासुनच भारतात होते आणि बहुतेक गोष्टी ते लिहून ठेवत.....???
एकदम बरोबर आहे,
ruclips.net/video/8RIcdA5PK78/видео.html
are dada te sanketik pan asu shakte , ki kundalini jagruk zali ani tyani deh sodle .
जर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात संत तुकाराम महाराज होते तर इंग्रज होते का
Ha mag bhava shivrajya bishek kala hota na Henry Ani panhala gadala Veda galnyasti tophe pan ingrajani diell @@satishtile162
तुकाराम महाराजांच्या अगोदर आणि नंतर "सदेह वैकुंठगमन" केल्याचे एकही उदाहरण नाही. शक्यता खून झाला होता असेच वाटते.
चौगुले नी केला असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत
वेकुंठाला फक्त संत तुकाराम महाराजांनाच का नेले इतरही संत होते त्यांना पण न्यायला पाहिजे होते
इतर संतांनी सुद्धा देवाची भक्ती केली होती
संत तुकाराम महाराजांना विद्यानवादी दृषटिकोनातून बगा सगळ्या शंकानचे उत्तर मिळून जाईल
हो मीराबाई ला ही विज्ञानाच्या दृष्टीने बघा.......
Are vaikunth vaigre nahi gele te!! Pan khun sudha zala as nahi mhnu shakat tumhi!! Kontya pan santacha mrutyu zalyavar te vaikunthi gele asch mhnt astat!! Even aplyat koni gelyavar sudha swargvasi , kailasvasi, vaikunthvasi asch lihil jat!! Evdh literal meaning nstat ghet kuthlya goshtich!! Bass zal tumcha bramhandvesh ektr purave dya evidence dya!! Nahitr dvesh krn band kra!!
प्रत्येक संताना काहीना काही चमत्कार केला असे सांगितले म्हंजे लोक त्यांचे अनुसरण करतात. उदा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले किंवा भिंत पुढे नेली. मदर तेरेसा यांनी भारतात लोकांनां हात लावून बरे केले असे तिकडे ख्रिश्चन धर्मात पण चमत्कार दाखवले जातात याने लोक आकर्षित होतात आणि बऱ्याच वेळेला चुकीचे काम करणारा माणूस देखील चांगले काम करू लागतो
संत तुकाराम समजायचे असतील तर एकदा तरी आ. ह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम वाचावे
भावा नक्की वाचणार. धन्यवाद😊
Te amche ami baghu ki,... Tumi Buddha vr research kara
@@suryakantmolawade4248 बुध्दावर कोणता रिसर्च करायचा आहे आता? तुकाराम हे बुध्दालाच समर्पित होते हे अगदीच स्पष्ट आहे
Ghanta.....buddha is stupid person who allow foreigners to allow this country
@@rajeevkamra9120 a lavdya.... Ata ase nko bolu ki ammerica cha shodh pn buddha ne lavla
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्पतया ।
तुकाराम महाराज यांचा खुन होणे शक्य नाही . सिद्ध महापुरुषांच्या शरिराला स्पर्श करून गेलेली हवा सुद्धा दुसऱ्यांचे दोष संपवते .
He bhamte vichar chuk ahet
He bhamte vichar chuk ahet
व्यक्ति संपला की विचार थांबतो....असे अनेक 'विचार' माणसे संपवून थांबविले गेले आहेत.
या पृथ्वीवरच स्वर्ग आहे असं सांगणाऱ्या तुकाराम महाराज इतर स्वर्ग, वैकुंठ ची कल्पणा करणे शक्य नाही, या मागे सनातन्यांचा हात आहे, तुकाराम महाराज यांचा खूनच झाला यावर मी ठाम आहे.🙏
gapp
@@SwingtredingGuidance चोप सा ल्या
Gapp🤣
Shalela sutti ahe vtty aaj🤣
तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन झाले हे मनाला पटत नाही.राम कृष्ण हरी.
त्या काळात जे वास्तव होते त्या नुसार संत तुकाराम महाराज यांची हत्या झाली असावी ? दुसरे म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे अभंग पूनरलिखित केले कारण तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले होते.