महार कोण होते | शिवकालीन बलुतेदारी व्यवस्था | by Ashish Magar sir
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- महार कोण होते | शिवकालीन बलुतेदारी व्यवस्था | by Ashish Magar sir
#mahar #shivkalinvyavstha #maharkonhote #महार कोण होते? #shudra #महाराष्ट्र #शिवाजीमहाराज #आरक्षण #मराठा #atmguru #ashishmagar #magarsir @ATMGURU
महार हा शब्द हलका किंवा कमीपणाचा नसून तो शब्द उच्च , महान , उत्कृष्ट महान असा देवाच्या गळ्यातील हार असा आहे तसेच महार या शब्दापासूनच महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होतो महा या शब्दात उच्च कोठीची भावना आहे म्हणून या शब्दाचा कमीपणा किंवा हिनपना मनात घेऊनय...... हीच विनंती .
धन्यवाद आपले आमचे विचार पसंत केल्या बद्दल
आम्ही पुरून उरणारे पिढीजात शूरवीर आहोत छत्रपती हेच आमचे दैवत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हिच आमची जीवन जगण्याची प्रेरणा
Fakta Dr.Babasaheb Ambedkar baki koni nahi
का काय त्यांच्या मुळे तुम्ही इथे आहात कळलं😊@@karankirtishahi4181
@@karankirtishahi4181हो यार समजव यांना...
आमच्या छत्रपती च नाव घेतल्याशिवाय दिवस च जात नाही यांचा😂
@dnr7369 काय कर्नार, राजे महाराज संपले पण लोकाना गुलामीची सवय अजुन पण आहे
@@karankirtishahi4181 मुघल काळात ज्यांनी मराठी माणसाचं रक्षण केलं , स्वराज्य निर्माण केलं.. या कार्यामुळे ते मराठी माणसांचं दैवत आहेत... ज्यांना इतिहास माहिती नाही त्या बांडगुळाची, लायकी नाही की त्यांनी छत्रपती च नाव पण घ्यावं,...
महार म्हणजे कष्टाळू, प्रेमळ,सच्चा ईमानदार माणूस
😂
@@AT-wp8ri mi tuzyaa aaicha puchhaa hanlya war asach Hasla hota tuza baap 🤣
@@karankirtishahi4181 Alach ka zhopatti chya layki vr bas itach kaltay zhopadpatti tumchi😂 tula aai nahiye ka?
@AT-wp8ri laayki nusar boltoy, bhikmangya na asach bolaycha asta, an zopadpatti madhe tr tumche loka rahta, teva tr rastyawar jama hotat kutryasarkhe, chalo chumma(muka)morcha 🤣
@@karankirtishahi4181 Amche 10% rahat astil zhopadpatti madhe tuzhe 80% zhopadpatti madhech aahet😂 Arey tu uga bolaych mhanun kahihi bolla tari satya lapnar nahi😂 aani bhik tr shahu maharajjani dila hota😂 jaude yr tuzya sarkhya zhopadpatti chya naadi nahi leglela ch bara aahe….gatar!!
आम्ही पिढीजात च शुर आहोत , छत्रपती हेच आमचं दैवत , आणि बाबासाहेब आंबेडकर हीच आमची जगण्याची प्रेरणा आहे
@@umeshmadke2277 काय पचनी पडतच नाही तुम्हला
@@umeshmadke2277 तूम्ही लोकं गाढवं आहात, सध्या तूम्हा मनोविकृत गाढवांची सत्ता आहे.
मी आज जे काही आहे ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेया मूळ खर तर बाबा नी मला खूप चागल जीवन दील आस जीवन मला देव पन नाही देऊ शकला ते बाबा नी दील बाबच माझे देव फक्त जय भीम भीम कंन्या शितल सूभाष जाधव।💙🙏💙🙌
Mahar hi koum Ladaaku aahe Shivaji Maharahanna khup vishvas hota maharan war . Aaplya Shivaji Maharajan sathi Pranache balidan pan dile. Maharancha shur veer aani nishtha pahun angrejanni Mahar Infentry kadhli Bahar desha paryant Tyanna pathavntat aale. Purviche Raje fakt Mahar lokanwar vishvas karayche. Jay shivaray jay shahu Maharaj Jay jijaau jay bhim,jay Maharashtra.🙏
0:05
सर खरा इतिहास च लोकांसमोर येऊ दिला नाही खुप छान माहीती मिळाली
खुप छान माहिती सांगितली भाऊ मनापासून धन्यवाद जय भिम जय शिवराय 💙🧡
लय खतरनाक व प्रामाणिक आम्ही धन्यवाद सर❤
very good information....proud to be previous MAHAR...N now BUDDHIST....Jay shivrai..Jay Bhim
जय शिवराय जय फुले जयशाहू जयभीम
पुर्वीचे महार
आजचे बौध्द
सरकारी रिपोर्ट नुसार
प्रामाणिक काम करणारे
विश्वास पात्र
सर्व्ह करून नोंद घेतलेली आहे.
आज अप्रमाणिक
काम करणाऱ्याची संख्या
बघण्याची तसदी घ्यावी.
अतिशय महत्त्वाची बातमी दिलीत जयभीम जय शिवराय
मह = चंद्र 🌙
आर= लोखंड , पोलाद
मह +आर= महार
"शितल चंद्राप्रमाणे रात्रभर जागून, शत्रूंच्या काळ्या नजरेपासून जनतेचं रक्षण करणारा पोलादी कणखर शूर योद्धा म्हणजे महार".
-प्रा. प्रविण इंगळे
होय हे पण अगदी अचूक आहे पण आता आंबेडकर बांधव मला "महार बोलला"
..
म्हणून खोटे अट्रोसिटी चे गुन्हे दाखल करत आहेत यांवर ही लक्ष दिले पाहिजे...
👍yes Sir... आहोतच आपण तसे. शब्दफोड करून सर्वांपर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद सर 💐
Great satemement
Shabar tech mahar,chamar
😂
छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ईश्वराचा अंश मानतो त्यांनी कधीही उच निच जाती भेद केला नाही त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय ❤️ णमो बुद्धाय 💙 जय भीम 💙
बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी ही जात धर्म पाहिला नाही अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केले. पण छत्रपतीच्या इतिहासत कोठेही बौद्ध मावळा हे नाव सापडत नाही.
Ale anaji kaka part
बरोबर
@@user-tx8oy3fi8hअभ्यास कर रे अडाण्या
Swatantravir Savarkarji ni mandir praveshache mahan karya kele ahe shivkalin itihasat mandir praveshachi ekahi ghatana nahi jay bhim jay parshuram ji
महार म्हणजे महा आहारी,निष्ठावान, प्रामाणिक,लढ्वये, अन्यायाचा प्रतिकार करणारे नागवंशीय बौद्ध लोक.
Tyaveli Buddha dharma navhata bhartata maharahi hinduch jote ani koregavla je nanasaheb peshvyanchya virodhat ladhale te pan hinduch hote,,
@@SachinMahindrakar-p9e😂 ओके हिंदू होते ना, मग इतर हिंदून सारखीच त्यांना सामानतेची वागणूक का मिळत नव्हती. आम्ही नागवंशीच आहोत.
@@shubhangisawant5480 bara balutedar mhanje that chamber kumbhar dhangar mang Lothar khakis Mali saglech ale mag fakt mahar jativarach anyway jhala hota ka baking sagalech hote tyana pan asprushyatechi ch vague million asati
@@SachinMahindrakar-p9eकोणत्या कळतला प्राणी आहे ब्रम्हनाच्या कळतळा तु 😂😂 पण लक्ष्यात ठे व ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभिषेख करायला विरोध केलता ,, पण अट अशी ठेवली पायाच्या अंगठ्यांनी ,, आशीर्वाद ठेऊन अभिषेक पार पडला रतळ्या ,, बामणी इतिहास नको शिकू ,, बोद्ध धर्म 2500 हजार वर्ष्यापूर्वी स्थापित झला ,, आधी इतिहास वाच मग भुकत सुट ,, ज्या राज्यांना अपमान केला त्या मनुवादी विचारावर चालत नाही आम्ही , समजलं का
@@SachinMahindrakar-p9e bala tyasathi ch ha video nit bagh, tyat tec sangitale aahe, Mahar lok aplya warchadh hou nayet mganun ch fakt tyanch ashi wagnuk dili aahe,
महत्वाचं म्हणजे राजा महाराजांच्या काळात महाराची साक्ष खूप महत्वाची होती, महार जो साक्ष देईल त्यावरून राजा लोकांना न्याय देत असे, कारण महार खूप इमानदार आणि फक्त खरं बोलणारी जात. त्यामुळे त्यांच्या साक्षेला खूप महत्व होतं. आजही खेडेगावातली इतर जातीची लोकं या गोष्टींना उजाळा देतात.
शिवकाळात अस्पृशता नव्हती किंवा भेदाभेद नव्हता..... 👍 video
बरोबर आहे .शिवकाळात बारा बलुतेदारांची नावं सापडतात पण बौद्ध मावळा हे नाव सापडत नाही. महार आणि बौद्ध. ख्रिश्चन वेगळे आहेत
@@user-tx8oy3fi8h
Jhala Mahar pandharinath
Ha pandharinath kon aahe? Jaun tya pandharpur chya mandirachya diwala vr jaun vaach paali bhasha klel sgl
@@user-tx8oy3fi8h ale anaji kaka
@@user-tx8oy3fi8hआपन बौद्ध धम्म 1956 मध्ये स्विकारला आहे, मग शिवकाळात बौद्ध मावळा कसा असून शकतो
@@user-tx8oy3fi8hयेड
झव्या. ईतिहास वाच मग अक्कल चालव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 12 बलुतेदार आनंदाने गुण्यागोविंदाने जगत होते पण पेशवाईच्या काळात ब्राह्मणांनी कहरच केला😢
तुम्ही असं सांगून आमच्या. महारान्ना.. ख्रिश्चन बनवलं...
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe Gandhi neharu Muslim langunchalan karanare dalit adivasi virodhi hote mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@@amitgadakh3935 जे महार लोक ख्रिश्चन झाले आहेत ते लाचारीने झाले आहेत आणि जे महार लोक बौद्ध झाले आहेत ते स्वाभिमानाने झाले आहेत.
@@anilgaikwad2202 मनुस्मृती वाचा म्हणजे कळेल त्यामध्ये ब्राह्मणांचे कार्य आणि शूद्रांच कार्य काय आहे ते लिहिले आहे मनुस्मृती तर ब्राह्मणांची बॉडीगार्ड आहे
Gandhi neharu sharad pawar mule jatibhed nirman zala ahe ugach sarvat talented brahman samaja mule Bharat mata pragati karat ahe Muslim langunchalan karanare Gandhi neharu sharad pawar sarakhya nakali hindu mule Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse hya Mahapurushan mule Bharat mata surakshit rahili ahe swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
आमच्या गावात देवाधर्माच्या कामगोदर महार सुहासिनींना आधी महाप्रसादाचा मान आहे..
महारांना गावात खूप महत्वाचा अनेक कमावेळी मान असतो......🚩🚩❤️❤️
मग ही उचनिचता कोणी काढली कोणास माहित....😢😢
जय शिवराय जय भीम...
Bamnani kadhli bhau, mhanun tr sowale batawale mhanun maratha stree var arop kela😂😂
माझेया गावत तर तूंमचेया लोकांना लगनात पहीला मान देत नाही तेंना गावा वातले भीकारी आस बोलताय
कोणतं गाव
@@ajitkamble5124 Nelwad
पेशवाई काळात जाती भेद केल्याची माहिती पुढे येते कारण भेद त्यांच्यात होता
बंधुंनो, मराठे आणि महार, पाटील आणि महार हे एक असे नाते आहे ज्यात विश्वास, होता प्रेम होते. प्रत्येक कामात महत्वाचा वाटा होता.
महार आनी मराठा सोबर लाऊ नका, मराठा लोकान्ना बेकार वाटेल। ते श्रेष्ठ आम्ही शूद्र ... आम्हाला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज...म्हणून आम्ही मराठा लोकांचा आदर करतो... पन त्यांना बाबासाहेब समजायचे आहे... तो पर्यंत जसं चालू आहे तस चालू द्या...आणि महाराजांच्या मराठा लोकांना मराठा आरक्षण मिळायला पाहिजे...जय शिवराय...जय शंभुराजे 😊
te kahi lok sampawat ahe dada jasa ki bhide wagere
@@बोक्या-न4ड ARAKSHAN TR MILEL...pn mahar samajanen swatacha swabhiman gamau naye ..kon sobt ahe ahe ani kon nhi yacha vichar kran soda ,,...konala kai vatel yacha sudha vichar soda...jeva mahar samaj ekta padel teva konich yrnar nhi..
@@बोक्या-न4डAasa kahi nahiye amhi uchha nich manat nahit!👍🏻 Jay shivrai,jay bhim!
Ooo bhau Amchya Tuncha Kahi Sambdha Nahi amhi maratha Vegale Ahot Tumhi Vegale Ahat
फारच वैचारिक अशी माहिती दिली यामुळे जातीभेद कमी होण्यासाठी नवीन पिढीला चांगली माहिती आपण दिलेली आहे इतिहासात या समाजाचे योगदान फार मोठे आहे मात्र हा इतिहास शासनाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करुन समाजाच्या कार्याची माहिती पुढील पिढीला दिली पाहिजे आपले मनापासून अभिनंदन
दादा या वीडियो बद्दल अभिनंदन, आत्ता मागिल उकरुं काढण्या पेक्षा आपल्या मुलांना उद्योजक बनवणे, खेळाडू बनवणे, निर्व्यासनी बनवणे, शेतकरी बनवणे हे ध्येय ठेवा.
उकरून काढल नाही मित्रा मी सांगितलय की शिवकाळात सर्व समाज एकोप्याने रहात होते... आज तुम्ही कितीही श्रीमंत झाला पण जर सामाजिक वातावरण सुरक्षित नसेल जातीय दंगली द्वेष असेल तर काय होईल तुमच्या श्रीमंतीचे
Santaram
देशात वातावरण गढूळ झाल आहे.14 महिन्यांपासून बघ
दोन तीन जिल्ह्यांत काय सुरू आहे
मराठा ओबीसी वाद
पराकोटीला गेला आहे.
भेदभाव तर सुरू आहेच.
इतिहास साक्षी आहे,उच्च वर्णी समाज नेहमी महार समाजाला दाबत आला आहे.
पण गंमत बघा, हाच समाज आज किती सुधारणा करून चांगले जीवन जगत आहे.
डॉक्टर आंबेडकर भारता हून जास्त बाहेर देशी खूप प्रसिध्द आहेत. अमेरिका मध्ये त्यांच्या नावाने स्ट्रीट आहे. वाह!
महार असल्याच अभिमान आहे
जय माणुस की जयभिम
नमो बुद्धाय ❤
Jaun vach bhau buddh tripitak 😂😂😂
खुप छान .हिंदू महार .
मला पण अभिमान आहे.
जय महार
@@user-tx8oy3fi8h
Laza watudya
@@user-tx8oy3fi8h❤
@@user-tx8oy3fi8h बौद्ध महार💙💨🖐️
🙏भावड्या विडिओ अतिशय चांगला झाला आहे. एवढा एकोपा होता 🙏जय शिवराय 🙏
आमच्या गावात सगळी लोकं खूप गुण्यागोविंदाणे रहातात सगळ्याचा खुप अभिमान वाटतो 🙏जय महाराष्ट्र 🙏
ही गोष्ट 1950नंतरच्या आहेत त्यापूर्वी म्हणजे सार्वजनिक जीवनात जातीप्रथा असताना जाती भेद अस्पृश्यता ही खूप भयानक गोष्ट होती
Changli goshta ahe
महार लोकांचा इतिहास इंग्रजांना विचारा... Brave community Mahar.
भीमा कोरेगाव चा इतिहास सर्व जणांना जगाला माहिती आहे.. जय भीम जय संविधान
कोरेगाव भीमा येथील स्तंभावरील नावे सांगा.
Mhanunch band keli ka mg ugach bakiche kay hote khota ithas sangu nako
तो खोटा ईतिहास आहे.
Britishanna milalele gaddar = mahar
@@senor2930adhipasunach saglech gaddr hote mhanun tar nilawa zhalata tenva bhartacha engrajani french ni ani goavyache portugal yana saglyana adhi tumhich gaddar zhalte na mg ky kon dhutalya tandalache hy itihas bagha adhi swatacha mg bola
सत्य वचनी ..शूर,..प्रामाणिक...आणि निडर.....महार...!!!..ब्राह्मण्याला ज्ञानाने परास्त करू शकणारे , आणि सद्सदविवेकाने वागणारी , सामर्थ्यवान जमात असल्यामुळेच , ब्राह्मणांकडून आणि इतरांकडून वारंवार छळले जाणारे लोक......!!!
True
महा + हार मोठी हार झालेले पन होतो
Brahman Ani itar ,itar kon ? Baki caste ch nav ghyayachi himmat nasti lokat. Ek Brahman nav ghetal ki swatahala lai modern samajun mokale hotat .. 😆
अतिशय चूकीच.
सध्या ब्राह्मण द्वेषाशिवाय आम्हाला काहीही सुचत नाही.
अगदी खर आहे.महार गद्दारी, लबाडी आणी लाचारी सहसा कधी करत नाही. म्हणुन आजतागायत तो स्वार्थी आणी लबाड लोकांन मध्ये भरडला जातो.
शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आणि छत्रपती शिव-शंभूचे धारकरी असलेला आमुचा वारसा होता, म्हणूनच आमुचे शत्रू इतरांपेक्षा जास्त होते.
सत्यशोधक महात्मा फुलेंनी संगितलं
महार+राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र भारत भूमी पुत्र
🇮🇳🚩जय शहाजी राजे-जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे-जय भिम🚩🇮🇳
छत्रपतीच्या इतिहासात अठरा पगड जाती होती पण कोठेही बौद्ध मावळा हे नाव सापड नाही
पण मी बौध्द मावळा असा उल्लेख केलाच नाही, मग तरी तुम्ही असं का विचारताय.
तरी पण एक सांगतो.
बौध्द ही जात नाही.
पण संतांचा जो वारकरी संप्रदाय धर्म आहे तो
बौध्द धर्माशी निगडित आहे.👍🏻
कुठ सांगितलं मला सांगा हो साहेब
@@pawangaikwad6456
Tu sant sahitya vaach zra
@@SagarMadhukarAsgolkar
Buddha hya matit aahe tyala kiti nakarnar re jaatiwadya? Evdhi ka rag lagte Buddha chya navachi Ani rahili baat tujhya knowledge chi tr 32 digree ghenarya Ani 14 bhashe ch dyan Ani 28 varsh Dharma vr abhyas krnarya babasaheban peksha jast dyan aahe ka tula
महार म्हणजे स्वाभिमानी आणि शूर लोकांचा समूह होय.
खुपच छान मोलाची अप्रिम माहीती दिली सर.धन्यवाद सर.
अप्रतिम माहिती.छत्रपतींच्या गडरक्षणाची जबाबदारी याच मंडळींकडे होती.म्हणजे केवढी विश्वासु लोक होते, आहेत व राहतील.
अतिशय सुंदर माहिती सांगितली सर शिवराय यांच्या काळात जातीचा विषय नव्हता ही उच्च वगातील लोकांनी भांडण लाउन दिले आहे
महार हे स्वरक्षणाचे काम करत होते ...हे एकच काम करत होते....दौंडी वगैरे असलं काम ते करत नव्हते त्या साठी मातंग हा समाज होता...आजून सुद्धा ग्रामीण भागात अप्रत्येक्ष बलुतेदार पद्धत आहे....
माझ्या गावात मांग दवंडि देत आसत
धन्यवाद.... खूप छान मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.
खुप छान विश्लेषण खरा इतिहास समोर आला.
महार समाजातील आडनावे आणि मराठा समाजातील आडनावे एकच आहे,म्हणून मला असे वाटते की महार आणि मराठा जातीतील लोक एकच आहे,असे माझे वयक्तिक मत आहे,पण मी त्याच्याशी सहमत आहे
बरोबर आहे महार मराठा कुणबी एकच आहे
@@eknathlanjewar4785 बरोबर
छान माहिती दिली महार कोण होते त्यांना किती जबाबदारी ची कामे होती धन्यवाद तुमचे जयभीम
माहिती खूप चांगली होती धन्यवाद सांगितल्याबद्दल
खुप महत्वाची माहिती
आहे अशा व्यक्ती मुळे जनजागृती होईल व आपणास आरक्षण मिळेल
धन्यवाद
सगळ्यांना सगळं कळतं ; पण बरेच जण मान्य करत नाहीत.
जय भिम.
सर्वमान्य गोष्टीनाच सत्य मानण आणी वेळेनुसार त्याची पारख करून त्याच्या दुसर्या बाजू न समजता त्यालाच निरंतर सत्य मानण हे चुकीच तर होईलच पण सतायापासून दूर जाणही आहे तसच स्वताच खर म्हणता म्हणता दुसर्याला खोट ठरवायला मारहाणीपासून खोटबोलणायापर्यंत माणूस पोचतो
❤❤❤❤5t५
Are tumhi pun 1956 chya adi hinduch hota.
Prakash s k
@@sakshikulkarni2750 हिंदू धर्माची निर्मिती कोणत्या शतकात झाली?
कोणी केली? हिंदू धर्माचा संस्थापक कोण?
कळू द्या सर्वांनाच....
मान्य कसे करेल दादा,सगळ्यांना असेच वाटत असते..आम्ही विशेष आम्ही विशेष,समानता बराबरी ही सर्वांना आवडते तरी कुठं..दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च,सर्वात मोठे चांगले शक्षित विद्वान् अन् समाजसुधारक लोकशाहीवादी महाराष्ट्र तले असून,इथल्या सर्व समाजानी त्यांना आपापल्या पुर्त वाटून घेतलेलं आता महाराष्ट्रात चित्र आढळते..
खूप छान माहिती दिलीय । असे वाटते की आपण आता सुखी आहोत की बलुतेदारी समाज व्यवस्तेत सुखी होतो । जय शिवराया । जय भीम ।।
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
फार फार माहिती दिली.त्याबदल आभारी आहोत.
महार जात ओळखली ती शिवरायांनी.सच्चे आणि जिवाला जीव देणारे प्रत्येक गावात मराठ्यांच्या सोबत राहणारे.आज माझे कित्येक मित्र आहे.हा शिवकालीन इतिहास बघुन अजून आदर वाटतो. आज महाराष्ट्रात कुठल्याही गावात जा.खुप आदर दिला जातो.जय भीम , जय शिवराय 🚩
शिवकाळात शिवाजी महाराजांनी महार समाजाला चांगलं स्थान दिलं होतं
जिथपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र - इरावती कर्वे
😂barr marathi bhash jith paryant tithe paryant mahrashtra ahe bhasha adharit rajya zale aaple ugach kahi bolu nako
🎉💯.. महार पासून च.. महाराष्ट्र च नाव ठेवले आहे
@@BluePanther358 ase fakt bouddhanna vatate.
Prakash s k
@@amarshinde6064 mg badodyache gaikwad ani karnatakche inamdar mujumdar he pan marathich bolatat mg thithe ka nahi
@@BluePanther358दूरदूर पर्यंत संबंध नाहीये😂 मराठ्यांचा मुळ वंश महारठ्ठ यावरून हे नाव आलाय. 12 व्या शतकाआधी महार नावाची जातही अस्तित्वात नव्हती
पेशवे काळापासून पुढे महारांचा छळ सुरू झाला.. ज्या गावात ब्राह्मणांचे वर्चस्व कमी आहे तिथे अजूनही महत्त्वाच्या उत्सवामध्ये मान मिळतो त्यांना..
याला काही पुरावा उपलब्ध आहे का ?
की फक्त लोणकढी थापा आहेत या
ब्राम्हण छळत होते, म्हणजे काय करीत होते, आणि तुम्ही सहन करीत होते, हे काही पटत नाही राव
काही पुरावे आहेत का
ब्राम्हण तर कुणालाच त्रास देत नाहीत,
Bina puravyachya gappa... Mi challenge deto. Ek asa aitihasik purava dya jyani ha mudda siddha hoil. Fakta ek -1.
Nahi deta yenar karan swatacha abhyas nasto... Nusta poptasarkha aikun bolaycha.
तुम्ही मराठे अत्याचार करण्यात कमी नव्हते
Bhima koregav kasha mule zal shivaji maharaj yanna shudra mhanun tyanca 2 ra rajya Abhishek koni nakarala sambhaji maharaj yanna koni pakadun dile chatrapati shau mharaj yanna shudra mhanun tyanca aapana koni kela
खुप चांगली अभ्यासपूर्ण माहिती दिलीत
इंग्रज महारांना the head म्हणायचे त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे त्यांना धेड म्हणून संबोधले जाई परंतु आता कुणी तस म्हणत नाही.
महार हा खुप ईमानदार आहेत.
त्यांच जिवन उपेक्षित होते. डॉ.बाबासाहेब त्यांचे खरे उद्धारकर्ते.
धेड ही जात किमान पाच हजार वर्षे जुनी आहे. इंग्रजांनी त्यांना हेड वगैरे म्हणण्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. धेड ही स्वतंत्र जात इंग्रज येण्याच्या शेकडो वर्षे अस्तित्वात होती. इंग्रजांनी भारतात कोणतीही जात निर्माण केलेली नाही.
@@Berar24365 dhed mhanje kon re bhai
@@Berar24365इंग्रजांनी संबोधले होते असे तो म्हणतोय 🙏💪💙नीट वाच मग बोल 😇
@@pranavwanjare4470 असे काहीही घडलेले नाही. मुळात धेड ही जात किमान 2000 वर्षे पूर्वीपासून भारतात अस्तित्वात आहे. इंग्रज येण्याच्या पूर्वीपासून धेड जात होती याचे कागदोपत्री पुरावे सरकारकडे भरपूर आहेत. धेड ही हिंदू धर्मातील एक जात आहे आणि ती अनुसूचित वर्गात मोडते.महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत 83 नंबरला याची नोंद घेतली गेली आहे.मुळात हिंदू धर्मात इंग्रज कोणतीही जात नवीन निर्माण करू शकत नाही त्यामुळे हे हेड वगैरे फक्त काल्पनिक पटकथा आहेत.
@@shashibro5713 धेड ही हिंदू धर्मातील अनेक जातींपैकी एक जात आहे जी अनुसूचित जातीवर्गात मोडते
खूप छान माहितपूर्ण माहिती दिली सर जय भीम जय शिवराय
झाला महार पंढरीनाथ 🙏
🙏🌹खुप सुंदर महीती जय भिम🙏🙏🙏
वा छान माहिती मिळाली ❤
Khupach chan mahiti sangitli magar sir,jaybhim,Jay shivray
महाराज +राष्ट्र महाराष्ट्र
Atishay changle vishleshan. Jaybhim
आम्ही किती सत्य होतो ते बारबार इतिहास साक्षी आहेत. व आज ही आम्ही सत्यच आहे.
महार याना मानाचा मुजरा तुम्ही सत्य ब़ोलत आहात
खूप छान विश्लेषण केले बंधू..🙏
अगदी योग्य विश्लेशन....महत्वाचे सरकारी लखोटे गावातून शहरात कचेरीत पोचवण्याचं काम करतांना मी गावाकडे असताना बघितले.
Jai shivrai
Jai Aagri Koli ❤
🙏🙏. सुंदर उपयुक्त माहिती... ही काळाची गरज आहे.. 🙏🙏
धन्यवाद.आपला व्हिडिओ अर्थपूर्ण.आहे प्रतेकाने विचार पूर्वक आचरणात आणले पाहिजे.
माहिती एकदम खरी व सत्य आहे ❤❤❤
भुत काळात,वर्तमान काळात आणि भविष्य काळात "जिथे कमी तिथे आम्ही"
अतिशय सुंदर माहिती दिली सर
Khup Chan 👍🚩 Jay shivray Jay bhim 🚩
Thanks very much for providing such type of information
महार - महान असा रक्षक !
अतिशय शूर, निडर आणि इमानदार !!
जो मरण पत्करेल पण हार मानणार नाही असा !!!
असा एखादा पुरावा उपलब्ध आहे का ?
@@Berar24365 पुरावे कसे दिसणार, इतिहासच ज्यानी माडतोड करुन सोईनुसर मांडला त्यांना.
त्यामुळेच कागदी पुरव्यापेक्षा भव्य स्तंभ आहे पुण्याजवळ.
पण तुम्हाला कसा दिसणार.
@@Berar24365 1st century pasun महारठी बनून ते 18 vya शतका पर्यंत महार ..शिवकालीन नागनाक mahajur पाटील जो की वैराट गड जिंकलेले वाई देशमुख पत्र मध्ये उल्लेख आहेत आणि khardyachi लढाईतील sidhnaak महार..
अजून खूप नावे आहेत..
@@battleofknowledge5293 असा कोणताही महार नाहीये
ही काल्पनिक पात्रे आहेत
@@Berar24365 😂 काल्पनिक la काल्पनिक नाही म्हणत ..
शिलालेख आहेत ज्याला कोर्ट पण नाही नाकारू शकत इतिहास कर पण
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
महार समाज व मडकी आणि झाडू यावर मला माहित हावी आहे
Very useful and important information
We'll studied thanks for your explanation
मी आज दुसऱ्यांदा व्हिडिओ बगत आहे. सरळ साध्या शब्दात तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महार समाज ( आत्ताचा बौद्ध ) किती शान मध्ये रहात असेल .पण महाराजा नंतर मराठ्यांचे राज्य गेले आणि पेशव्यांचे राज्य आले आणि म्हणून हा जातीपातीचा व्यवहार सुरू झाला . कारण कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं शिवकालीन काळात नव्हते. कारण तेव्हा रयतेचे राज्य होते.
महार नावा वरून महाराष्ट्र हा शब्द झाला व महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे अस्तित्वात आले. कारण ज्या वेळी शहाजी राजे विजापूरच्या दवऱ्यावर तिन वर्ष होते त्या वेळी रायगडावर महराजांचा जन्म झाला त्या मुळे शहाजी राजांनी सोयराबाईना जवळ केले शिवजी राज्यांचे सांभाळ दादोजी कोंडदेव यांनी केला त्यांनी लढाईचे सारे डावपेच राज्यांना शिकविले ते महार होते शहाजी राजे यांनी त्यांचे वारसा हक्क व राज्य शिवाजी राज्यांना ना देता राजाराम यांना दीले शिवाजी महाराजांनी कमविले राज्याला मेहरट्ट असे संबोधले गेले आहे व हा शब्द मेहतर या नावावरून पडला मेहतर हा ग्रामीण भागात महाराला उद्देशून म्हंटला जातं असे व रट्ट याचा अर्थ पाली भाषा मध्ये राज्य असा होतो म्हणजेच महाराष्ट्र महाराजाना खालच्या जातीचे असल्याने राज्य अभिषेक करण्याच अधिकार नव्हता त्यामुळे काशी वरून गगभट्टला अभिषेक साठी बोलाविले होते तसेच महार यांना डोक्यावर जवळ ठेवण्याचं अधिकार नव्हता म्हणून राज्याला जीरे टोपा मागे केस नव्हते रज्याभिशेखला शिवाजी राज्यांच्या मामांचा विरोध होता त्यामुळे जावळ खोरे चे चंद्रराव मोरे यांच्यावर राजांनी हल्ला केला हा महार लोकांचा एक इतिहास आहे त्याचा विपर्यास करून लोक इतिहास सांगत आहे अजून हा इतिहास संभाजी राजे पासून आज तागायात तथाकथित विद्वान हे वेगळे प्रतिपादन करीत आहे . एकलक्षात ठेवा की सर्व मराठ्यांची जे स्वतःला मराठे म्हणुन घेत आहे त्यांची सर्व आडनावे महार समज्यात् आहे ... जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Khup chhan mahiti sangitli
Very nice information sir 🙏
Sarani khupach mahatvachi ani changali mahiti dili
Sir.khup chhan.Sarvanna maanache sthan hote ani rahanar.Itihass chhan sangitala.we all are equal.
महत्वपूर्ण माहिती 👌
छ. शिवाजी महाराज हेच आमचे दैवत.
❤❤❤❤
आसूदे 😄😄
आमचा फक्त आणि एकमेव राजा चक्रवर्ती सम्राट अशोका ज्याच राज्य श्रीलंका पासुन ते मंगोलिया चायणा अफगाणिस्तान ते ईजिप्त पर्यंत होत ज्याचा आम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे
@@ganeshgade5158
सम्राट अशोक हा मूळ बौद्ध नव्हता मित्रा. ते क्षत्रिय होते तोपर्यन्त सम्राट होते त्यांचा दरारा होता प्रभुत्व होते.
पण बौद्ध झाल्यावर ते भिक्षुक झाले.
हातात जोपर्यन्त तलवार होती तोपर्यन्त चा इतिहास छाती तट्ट फुगेल असा आहे. आणि त्याचेच वर्णन आपण वाचतो पण भिक्षुक बनल्यावर हातात झोली आली.
क्षत्रिय होता तर सम्राट होता. आणि बौद्ध झाल्यावर हातात झोळी आली.
मला नको शिकवू इतिहास.
@sahilyesankar7340 सर्वांचे असायला पाहिजे होते पण प्रत्यक्षात लोकं त्यातही जातपात बघतात.
@@ganeshgade5158arey pakhandi...pn ashok tr mahayana hota na jya samajala babasaheb ne reject kela hota😂😂😂
खुप छान पद्धतीने सांगितले ही माहिती आहे. जयभीम
खुप छान आणि सुंदर विश्लेणात्मक 👍🙏
Jay Bhim, Jay savidhan ❤❤❤
मस्त विश्लेषण केले 🙏
1 number mahiti jay shivray jay Bhim
यावर काही प्रश्न आहेत माझे
१) काळा नुसार माहार ही जात कशी झाली
२) आणि माहरांची व्यथा अशी कशी झाली की त्यांना वस्त्र हिन, खायला अन्न नाही, मल साफ करणे , पर्याय नसल्या मुळे मेलेले जनावर खाणे, आणि अस्पृश्यता चा दर्जा मिळणे
हे सर्व कसे झाले आणि केव्हा पासून झाले ह्याची माहीत द्यावे
he sarva peshavyani suru kele.
जनावर ब्राम्हणाने पण खाली
पेशव्यानी हे सुरु केले
आपली माहित खूप आवडली सर माळी समाजाची अशी पुरव्या निशी काही माहिती चा एक व्हिडिओ अपेक्षित सिर धन्यवाद
खूप छान माहिती....
मला महार जाति वर गर्व आहे कारण की महार आहे आमचा इतिहास सुर विरांचा आहे बाबासाहेब आंबेडकर हामचे परम पूज्य आहे जय भीम
महार..... महनजेच जीवनात कधीच हार न मान नारा महार...... जीवनात कधीच हार न मान नारे Dr बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी..
Mahar very lmportant person
Ata mahar community finicially strong honyachi garaj ahe. Ani most important unite honyachi
अगदी योग्यच माहिती
ठीक आहे.. शिवकालीन व्यवस्थेत आदिवासीं कोण होते यावर एखादा व्हिडिओ बनवा..
ते स्वतंत्र होते कोणाचं राज्य आलं गेलं काही फरक नव्हता ते स्वतःच स्वतःचे राजे होते
दंतवाडयाचा ईतिहास वाचा आदिवासी हे राजे होते छत्रपतींना ते कर देत पण ते अगदी स्वतंत्र राज्य चालवित असत 1966 ला कॉग्रेस विरोधी भूमिका मुळे काटजू मुख्यमंत्री असताना आदिवासी राजा ला गोळ्या घालून मारण्यात आले.
शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक भरणा हा दरी कपाऱ्यात राहणारे आदीवासी च होते,पण त्या काळात आदीवासी हे नाव प्रचीलीत नव्हते, प्रवीण भोसले सर या संदर्भात त्यांच्या "मराठेशाही" या च्यानलवर सविस्तर माहिती देतात, हळूहळू स्वराज्यातील आदिवासी समाजाचे योगदान नक्की च प्रकाशात येईल!
कोळी हा आदिवासी होता
याचे अगाध ज्ञान पाहून आश्चर्य वाटते.
जयभीम भाऊ खूप जबरदस्त.❤❤❤
सर्वात महत्वाचं म्हणजे शिवशाही मध्ये किल्या च रक्षण करणारे किलेदार हे महारच होते,रायनाक ह्या केलेदाराच्या नावावरून किल्या च नाव रायगड हे ठेवण्यात आले
Kahhi pn 😂 tondal yeilbte bolaych samklin purva ahe ka
@@amarshinde6064तुमच्या पण काही गोष्टी atishyokti असतात..काही पण काल्पनिक फेका फेका😂..
रायरी डोंगरावरून पडलेलं नाव... रायगड...
@@मुकेश-ड6ढ सोच बदलो सितारे बदल जायेंगे, नजर बदलो नजारे बदल जायेंगे
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation deun 70 varsha zali atta resarvation vote bank politics sathi vapar hoto reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
Khup chan mahiti dilit dhanyavad
महाराणा एवढा शिवकालीन मध्ये सन्मान होता हा इतिहास लेखक का सांगत नाहीत त्यांच्यावर हिंदूंनी खूप अन्याय केला हे जगासमोर चित्र दाखवतात तुम्ही चांगली माहिती दिली धन्यवाद जय भीम