संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani
HTML-код
- Опубликовано: 23 июн 2024
- संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani
#संततुकाराम #आषाढीवारी #संततुकाराम_पालखी #पंढरपूरवारी #संजयसोनवणी #marathidarshan #santtukaram #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukaramabhang #tukaram_maharaj_abhang_gaatha
Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
ब्राह्मण हा तिन्ही लोकी श्रेष्ठ आहेत, तर एक ही ब्राह्मण वैकुंठाला गेला नाही, आणि तुकाराम महाराज तर शुद्र होते, मनूवादी व्यवस्थेच्या दृष्टीने, तरी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले कसे
100%✓
त्यांच्या खून पचवण्यासाठी वैकुंठ गमन केले. कोणी नाही म्हनेल तर, शिवाजीचे गुरु तुकाराम असताना, रामदासला का दाखवले. हा खोटारडे पणा नाही काय? एकदा प्रा. मा. म. देशमुखचे शिवशाही, शिवराज्य वाचा.
आजच्या ब्राह्मणांना म्हणावे तुम्ही पण वैकुंठाला जा
❤❤👍👍👍Correct
@@sunilmedhe221 👍
अहो महाशय या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, तिथं इतरांची काय तमा.
Maharajana pn yaanich maarle. Euresian aulaadi lay baadhgad.
Fake story chapti marun lihilela story
Sambhaji maharajana pan paldun dile bramhani kava bramhan ka nahi gele vaikunthala sadeh Dnyaneshwar mauli pan bramhan hote te ithech nirvan prapt zale tukaram maharaj tar kunabi hote varnvyavyvsthenusar shudr hote tari pan vaikunthala gele khun kela tyancha bhatani
@@sunilgaikwad3238 chapti marun lihilela itihas ahe baba shivaji maharajani chukashi nasti keli ? Tyancha her khat evdh changal hoat dusre desh abyas krtat aple chutiya lok chapti marun lihilela itihas vachtat... aaj samajl vidya konala pn ka det navte kamcha kami ani binkami jyast lihitat fukte lok
@@sunilgaikwad3238 tula sop sangato
.. Bramhan to sirf bahana hai hindu asli nishana hai.... hinduna direct target nahi kru shakat mhanu 3% takke bramhan la kartat...chuka saglyani kelya pn jo kami taqwadwar ahe tyachya dokya vr fodyachya....
संजय सोनवणे सरांचा आदर ठेवून त्यांचा हा कॉल लक्ष देऊन ऐकल्यानंतर त्यांच्या बोलण्यात प्रचंड विसंगती असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ -
१) तुकाराम महाराजांना तिरडीवर ठेवून ज्याला सोनवणी विमान म्हणतात नेले असते तर त्यांच्या मृत्यूबद्दल खून की वैकुंठ गमन असा वाद उत्पन्न झालाच नसता.
२) तुकाराम महाराजांचे पार्थिव शरीर सापडले नाही म्हणून वैदिकांनी महाराजांच्या तथाकथित मृत्यू नंतरचे विधी करू दिले नाहीत.
३) एवढेच काय पण महाराजांचं नेमके काय झाले हा प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे देहू मध्ये महाराजांची समाधी सुद्धा बांधण्यात आली नाही. कारण त्यांचं पार्थिव कुणालाही दिसले नाहीत.
४) देहू या क्षेत्रावर आदिलशाहीचा अंमल होता. तो शिवरायांचा किंवा मोगलांचा नव्हता. आणि वैदिकांनी तुकाराम महाराजांची तक्रार चक्क दादू कोंडदेव कडे केलेली होती याचे स्पष्ट पुरावे बहिणाबाई पाठक यांनी दिलेले आहेत. उदा.
यासी उपाय योजावा नका | देशोधडी करावा तुका ||
५) तुकाराम महाराजांना काही लोक देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत होते हे स्पष्टपणे संत बहिणाबाई यांनी अभंगात लिहिलेले आहे. एवढेच काय मंबाजी चे वर्णन करताना त्या लिहितात - मारू पाहे चिंतूनिया घात... याचे काय करायचे मग?
६) तुकाराम महाराजांचा खून झाला व तो तत्कालीन ब्राह्मणांनी केला हे ब्रिगेडी इतिहासकारांनी लिहिलेले नाही सोनवणे यांना ब्रिगेड बद्दल प्रचंड द्वेष दिसून येत आहे.
७) कारण असे मत सर्व प्रथम तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्राम गितेत मांडले होते. ज्याचा सप्रमाण विस्तार त्यांचे शिष्य सुदाम सावरकर यांनी केला. ते ब्रिगेडी नव्हते.
८) तुकाराम महाराजांचा खून झाला असेच मत पांडुरंग बाबाजी कवडे व प्रसिद्ध वारकरी शंकर पाटील यांनीही लिहिलेले आहे. ते दोघेही ब्रिगेड नव्हते हे सोनवणे यांनी समजून घ्यावे.
अजून बरीच चिरफाड करता येईल पण तूर्तास एवढेच.
पंचफुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
अगदी बरोबर
अगदी बरोबर
अगदी बरोबर
13:33
Tukaram mhaharajacha khun zala ani khunch zala hech bomblun dakhvtay anivte konihi lihu de pan tyacha purava kiva kahi logic na sangta fakta bramhan devesh pasarvaycha ahe ... Points madhe lihun khota khara karta yet nahi
जर कृष्णा भास्कर ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर वार केल्या नंतर, महाराज काय याची पुजा करणार का?
कृष्णा भास्कर कुलकर्णी... आडनाव का लपवताय 😂
😂😂😂@@vaibhavraut2743
@@vaibhavraut2743 kuthech aadnavacha ullekha nahi krushnaji bhaskar pandit ahe....chongya
जिजाबाईंच्या माहेरच्या लोकांचा खून कोणी केला?
@@amarshinde8359 बा. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे उल्लेख..
हा इतिहास लिहिणारे कोण? संजय सोनवणीजी .ध चां मा करणारांची पिलावळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराजांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचले नाहीत......
शब्द ही तुमचे अर्थ ही तुमचे!
संजय सोनवणी कोण आहेत याची जरा माहिती घ्या.
यालाच म्हणतात बामणी कावा. लवकर कळून येत नाही.
१००%✓ वामणी कावा म्हणतात
बळीराजा पासुनचा ईतिहास आहे
कट्यार काळजात घूसवायची,हयांचा
Are you Hindu ?
@@ELIPHANT_SPREY_PAINTING gp re chapti marlela itihas wampanthi ani british ani aata neo buddist jay jay bhim wale chalwtat sarwana aakal aaliye mahnau koni laksha nahi det...
उद्या म्हणाल शिवाजी महाराजांचा खून देखील ब्राम्हणांनी केला. शेवटी तुम्ही यडचाप च आहात. काही बोलू शकता.
आरे भडव्या, काकाची ब्रिगेडी पिलावळ, तुझ्या सारख्या चाट्या फक्त बामन / ओबीसी ला नाव ठेवतो
संजय सोनावni तुमचे विचार पटणारे नाहीत, सामाजिक kalah वाढविण्यात आपणास मजा वाटत असेल, पण लोकांना हे पटत नाही.
सोनवणी साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे जर ,तुकाराम महाराज यांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी मोगलांच्या दरबारात तक्रार केली होती. याचा अर्थ सत्ता मोगलांची होती आणि ब्राम्हण व मोगलांमध्ये " धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये " असा करार झालेला होता. म्हणजेच धर्मसत्ता ब्राम्हणाची होती.
@@sushilkumargawai6734 be akkal mansa ith pune chi gosht ahe mharaj hote ani tyanch her khat aakkal wapar
❤🎉❤🎉
जिजाबाई चा माहेरच्या लोकांचा खून पण कुठल्या जातीच्या लोकांनी केला?
@@ajitnadgouda6079भोसलेंनी केला
तुम्हा ला इतिहासकार म्हणने कठीण आहे. आता बहुजनही अभ्यासकरतात बरं का!
आम्हाला शिवरायांबाबत शंका नाही, तुमच्याबद्दल आहे.
एक ताज उदाहरण आहे पुलवामा घडवला हे आता सगळे जण खाजगीत मान्य करतात पण उघड कोणीच बोलत नाही तसेच तुकाराम महाराजांच्या बाबतीत झाले उघड कोणी बोलत नव्हते कारण हे घडत असताना काही ठराविक लोकच तेथे होते बाकी सगळे धुळवडीत मग्न होते
फक्त मला की राज ठाकरेंना आणि सत्यपाल मलिक यांना पण
पुलवामा गुप्तचर यंत्रणांचे आणि पर्यायाने सरकारचे अपयश आहे असे आपण म्हणू शकतो पण सरकारचा यात हात आहे असं म्हणणं एक निष्पक्ष जबाबदार नागरिक म्हणुन मला योग्य वाटत नाही.
@@crazy4u.pऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
@@user-er9bx6ts4t aare fake ac swatacha baap shodh khilji aalta ka ghari halala paidaish...
Kon mhantay ass fakt tu aani congress vaalech boltayat @@crazy4u.p
अहो मन मानि ईतिहास कारानो तीतक्या खोलात जाऊन पाहन्य पैकसा नरैदर दाभोळकर चा खुन कोनी कैला हैतरी ठामपणे कोणी तपासकैलाका आज तर कायदा कानुचे राज आहै
@@ratandandekar7648 dabholakr pn dhutlelya tandalcha nhi mahiti kadha mg bola ani hindun vr kahi pn bolnar chalt hech jr tumchya buddistan sobat kela tr gandila aag lagte mob lynching krtana....nai tr ahe atrocity ani mujor shahi
संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत मात्र, काही तरी, काळ बोर, केले आसनार, कारण, तुकाराम महाराज, सर्व, मानव समाजाला, सत्य तेच सांगत होते, निसर्ग नियम, सोडून सहदेह वैकुंठ कसे काय❓,
Kharach aahe te saty bolanare ani vidnyanvadi hote Navas karun pore hote tar pati kay karane lagati ha sunder vichar
@@sunilgaikwad3238 tu nako shikvu vidnyanchya goahti jyanla vidnyanach aakal nahi...5000 varshat konata shodh lwalay
@@amarshinde8359 tu konta shodh lavala te sang tuzya ved purant machis banayvayachi pan akkal nahi ani ho bhatani konta shodh lavala te pan sang anie te ved puran upnishid tuzya ani tya bhatancya mhadyavarch ghel shastrdnyanche lay upkar aahet ya jagavar dev ni kay kelay kadhi samor sudhha yeu shakat nahi
@@sunilgaikwad3238 pn je tevachtat tyani lavala ahe revachya hishobane tumche lok gandila zadache pan laun frat hote teva ch bol be aakal aurved, shushrut sanhinta(plastic surgery), panni(vyakran), 0 , tumhala jeva prutvi gol ahe ka chapti mahit navta teva pasun nakshtra, ganit, kallarypaitu(marital art) ajun khup ahe shodh chapti marun lihilela itihas sodun...dusryancha baap, shodh, ani dev chornare... salay te aakrman karuni udhwast kel sarav mhanun naitr tumchi tond kadhich band keli asti...
@@sunilgaikwad3238 mulga changala kel tr tyanchya aai bapalach credit denar na shikval sanskar dile mhanun dil mhanun ha pudhe gela tasch ahe be àkkal...0 khup maddat keli maths ne pan...sale tumchya sarkhe ratri chapti marun gatatit loltat ani swpanat itihas bagun bhukatat....
Sanjay Sonwane is the Cadre person of RSS.
विज्ञान निष्ठ व्हा तुमचे मनच सांगेल आपल्या सोबत काय चुकीचे होत आहे आणि झाले आहे
पेशवाई च स्वागत करावे काय?
गणेश भाऊ, तुम्ही देखील हातचं राखून प्रश्न विचारताय रोखठोक विचाराना
इतिहास कारानी ही मांडणी आपल्या जातीचा कशात फायदा आहे, काय केल्याने आपली पाप लपवता येतील व जनमत विखुरणार नाही. दूसरे समाज या फंदात पडणार नाहीत याची काळजी घेतली.
हे पाळीव ईतिहास कार आहेत.
सत्य लोकायला पचत नाही संजय सोनवणे सत्य बोलतात ते लोकांना पचत नाही
आज पर्यंत पाहिले तर .ब्राह्मण हे बहुजन
द्वेशीच आहेत हे आताही सत्य आहे.
महाराजांच्या राज्यभिषेक यासाठी सुध्दा
ब्राह्मणांनी विरोध केला होता.करणं त्यांनी
महाराजांना शूद्र म्हटले होते.
आणि हे आयझवाडे छत्रपतीकडून दानाची भिक मागायला पहिल्या ओळीत उभे होते. भाडखाऊ साले..
परभणी जिल्ह्यात मागील ५० वर्षात काही थोर पुरुषांनी एकच वेळी 2 ठिकाणी किर्तन केले आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या विषई असे घडले नाही हे कसे मान्य करणार? राम कृष्ण हरी
इतिहास तर ब्राह्मणा णी लिहिला तर ब्राह्मणा णी भास्कर कुषणाजी कुलकर्णी ला इतिहासा तुन पलवल आसत जय जिजाऊ जय शिवाजी
@@user-po6qr2zc3g aare ghantya itihas mukhya patra asta sainati baddal asto lihitat sevkan baddal nahi aakal 0 tuze pn purvaj asnar shodhal tr afjulya sonat
तुकाराम महाराज हे सिद्ध पुरुष होते
सिद्ध पुरुषाची काळावरही मात
करण्याची क्षमता असते.
त्यामुळे सदेह वैकुंठ गमन का होणार
नाही?
यावर आपले मत काय?
इतर सिद्ध पुरूष यांचे वैकुंठ गमन का नाही झाले/केले पुष्पक विमान वाहतूक बंद झाली होती की काय?
@@dnyanobathombre1749 इतर सिद्ध पुरुषांनी त्यांना पाहिजे तो मार्ग निवडला
तुकोबारायांनी नामस्मरणाचे महत्व सामान्य
माणसांना पटवून देण्यासाठीच सदेह वैकुंठ गमन केले आहे ही एक सिद्धीचे आहे
तुम्हाला ती प्राप्त नाही याचा अर्थ हे खोट
आहे असा अर्थ काढायचा का?
@@dnyanobathombre1749 आम्ही जातो तुम्ही कृपा असू दयावी हा अभंग
काय सांगतो याचा विचार करावा
तुम्ही खूप हुशार आहात, पन तुमचे मत तुमच्या जवळ ठेवा.
गरूड पक्षी किती उंच उडू शकतो की ऐंसी किलो वजण घेऊन वैकुंठाला घेऊन गेला
आता हे वैकुंठ शोधलं कुणी
ज्याणी ते शोधलं तो का नाही गेला वैकुंठाला स देह
आत्तापण जाती जातीत वैर लावणे चालुच आहे ना ते कुठे बंद झाले ?
Khup changale vishleshan kelet
Khun kela hech Satya ahe
माऊली अहो ज्यांची पाण्यावर तरली गाथा त्यांच्यावर ज्यांनी लावला अनु रेणू चा शोध तरीही तुम्ही आणि आम्ही घेतला नाही बोध
भागवत धर्माचा पाया घालणारे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात आणि भागवत धर्माचा कळस असणारे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला कसे जावू शकतात? बर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांची समाधी तरी असायला हवी होती.ती ही नाही!मग नेमके झाले काय?
फोनवर बोलण्यापेक्षा चेहरा समोर ठेवून बोल ना कोण आहेस ते कळू दे
तुकाराम महाराज यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी हा शहाणा तिथे उपस्थित होता का अक्कल पाजला तर कुठे आहे आणि कशावरती
हा सर्व केवळ नुसत्या चर्चेवर समजून घेण्याचा विषय नाही.कारण काही गोष्टी या त्या त्या योग्यतेनेच जाणता येणे शक्य असते .हा केवळ अभ्यासाचा व चिंतनाचा विषय नसून हा साक्षात्काराचा भाग आहे.येथे श्रद्धा व विश्वास व प्रचितीचाही भाग आहे.जसे आळंदीस असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अनुभव हे आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना येत आहेत,तसाच विश्वास व श्रद्धा आजही आहेच.हा काही अर्थी गूढतेचाच भाग आहे.गूढ हे केवळ बौद्धिक पातळीवरच उकलली जात नाहीत.व ते शक्य ही नाही.म्हणून कृपया या विषयावर अशा पद्धतीने शंका व संशय घेऊन चालणार नाही.जातीयवाद व द्वेष तर येथे मुळीच कामाचे नाही .
हा इतिहास कार कटर मांग दिस्तो,
Perfect 👍
हो तुकाराम महाराजांन ना मारलं हे आम्ही लहानपाणी पासून ऐकलं ,मी 72 आहे
Khupach aahe,
सोनी साहेब सगळ्याच आंबेडकरवादी नेत्यांना ब्राह्मणाची मुलगी बायको का लागते जरा प्रकाश टाका म्हणजे तुमच्या विवेचनाचा अर्थ समजेल
हे कोण हतिहास संशोधक हे तर हतिहास संशोधकातील नाना पाटेकर
हा ही चांगला तोही चांगला....
हे असे हतिहास संशोधक म्हणून समोर येणारे संघाचे काम करत असतात तेच करतायेत आता अशा लोकांना पासून सावध रहा...
१००%✓
Agadi barober
सोनवणी तुमची डीक्शनरी काढा आता.कारण तुमच लाँजीक पटण्यासारख नाही.
खर काय आहे विषय भरकळत आहे
वैकुंठ गमन सांगणारे हे कोण? त्यांची मानसिकता ओळखा. आणि ओळखली असेल तर, त्याला खून पचवने नाही म्हणनार काय?
सदानंद कधी वंशज झाला तुकाराम महाराज च आडनाव आंबिले? हे मोर? आओ तुकाराम महाराज चे वंशज राहिले का तरी सरल सरल आहे
हा महाराजांना एकेरी नावाने उल्लेख करतोय
ब्रिगेडी ईतिहासकार दुहेरी भूमिका माऺडतात, एका बाजूला तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे बोलतात आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असे बोलतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा खून करण्याची हिंमत कुणाची झाली असती का? तेपण शिवाजी महाराजांच्या राज्यात?
,😊😊 he gav❤
अहो, तीन मते सांगणारे साहेब, विवेका ने विचार केला असता तर ,अनेक संता ना विमान येऊन वैकुंठ गमन झाले असते, फक्त तुकाराम महराजच का सदेह वैकुंठाला गेले.बेसिक डोकं वापरावे.
😮😮😮😮😮😮
😮😮😮
Point tar aahe 😢😢
हे अती झालं, मनुस्मृती लागू नव्हती ....
सोनवणी साहेब आपण ब्राम्हणांची बाजू खूपच छान सांभाळता आहात. कृष्णा कुलकर्णी, तुकाराम महाराजांचे खुनी, शिवाजी महाराजांचे खुनी सगळ्यांनाच तुम्ही न्याय मिळवून दिलात वा. असे वकील ब्राह्मणांना मिळाले की ते पुन्हा बिनबोभाट गुन्हे करायला मोकळे.
अगदी बरोबर
तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा पाण्यावर जर तरंगता तर ते वैकुंठ गमन च झाले आहे
ज्ञानेश्वरा ना ही त्रास दिला,ब्राम्हण असूनही
What about Dabholkar Kalburgi Pansare?
विज्ञानवादी लोकांना सर्व च धर्मावर बोलावे फक्त हिंदूच टार्गेट करून बोलुनयेत
ख्रीस्थी लोकांचा मृत्यू झालेला देव जर पुन्हा जिवंत होऊन परत येऊ शकतो तर मग तुकाराम महाराज सहदेह वैकुंठ गमन का खोटे ठरवता मुकताई देखील सहदेह वैकुंठाला गेली
मुक्ताई चे पण तुकाराम महाराजां सारखेच झाले .
खून नाही झाला...
लिहिलेल्या अभंगा सहित जल प्रवेश करण्याचे प्रायश्चित्त दिले गेले, ज्ञानेश्वरा च्या आई वडीलां समान...
मात्र तुकाराम महाराज गरुडा वर बसुन वैकुंठाला गेले ,हे सत्य होय.
संत तुकाराम महाराज दिव्य भक्ती मार्गाने सदेह वैकुंठाला गेले आहेत. इतरांना दोष देऊ नये.
हे ब्राह्मण वादी इतिहास कार आहेत असे वाटते
म्हणजेच सत्य शोधक
त्याकाळी ब्रिगेडी मानसिकताचे लोक होते व त्यांचेच कृत्य आहे कारण ते तुकाराम महाराजांना टाळकुटी म्हणून हिनवत होते.
पांडुरंग जर तुकाराम महाराजांसोबत बोलत असत तर त्यांना काय महाग आहे सजीव वैकुंठाला जायला .
वैकुंठ हेच नक्की काय आहे, हे सांगा.
तुकाराम महाराजांचा
संजय सोनवणी आपण ब्राह्मण धार्जिणे ईतिहास कार आहे हा माझा संशय होता आज हे ऐकल्यावर ते खाञी झाली अहो महाराज त्यांचं प्रेत मिळाले होते का यावर पहिले भाष्य करा शिवाजी महाराज यांचे राज्य ईतके शिस्तबद्ध पद्धतीने तोपर्यंत नव्हते
संभाजी भिडे वर सुद्धा असेच बोला ना
कोणीही याबाबत स्वतंत्र चर्चा वैयक्तिक करू नये
जीवा महाला हा खरंच महाला होता की जीवा महार होता याबद्दल प्रामाणिकपणे
नव्याने संशोधन झाले पाहिजे असे वाटते
zale ahe. shri. Pravin Bhosle yanche youtube channel ahe . Jiva Mahala he Shimpi hote, he puravya sahit sangitle. link ruclips.net/video/hqq-oVGghcI/видео.html
बखरींमध्ये सर्व उल्लेख आहे. जीवा महाला, तानमहाला हे त्यांचे वाडवडील यांच्याबद्दल व्यवस्थितपणे सांगितले आहे. यामध्ये जीवा महाला हे वारीक म्हणजे न्हावी समाजाचे होते त्यांना वतन म्हणून मिळालेल्या गावांचाही उल्लेख आहे.
मराठेशाही प्रविण भोसले या चॅनलवर सविस्तर पुराव्यानिशी माहिती आहे.
@@dinakarkalavakar4532 chapti marun lihilela itihas kami vach kharaa samkalin purvya nishi vach mhanje aakal yeil 4 chughat izzat nahi janar neo buddist ji gosht sodli tya mage ajun paltayet nich lok
करून बघा नको कोण म्हणते
Credit घेणार का आपण😂 फुकट च. 299 होते संविधान लिहिनारे cr fakt एका लाच
मुलाखत काराचे वारंवार हंऽऽऽ हं हं हं हे प्रमाण कमी असायला हवे,
खरंच तू बुद्धिमान आहेस
अजून किती काळ जाती जातीत वैर लावणार!आतातरी हिंदू,/भारतीय म्हणून आपली ओळख निर्माण करावी.
हिंदू(भारत) आणि ज्यु(इस्त्रायल) ही दोनच देश जगात अस्तित्वात राहिले आहे. सांगण्याचे तात्पर्य लक्षात घ्यावे.
शरद पवारांना हे एक कार्ड आता मिळेल
संजय सोनवणी तूमचे विचार पटणारे नाहीत.
सत्य कटू असते
जिजाबाईंचा माहेरचा मंडळींचा खून कोणी केला. कुठल्या जातीच्या लोकांनी केला ते सांगा ना. ते पण सत्यंच आहे आणि म्हणून कटू च आहे.
तुकाराम महाराज राळेगणसिद्धी येथे निळेबा रायाना भेटण्यासाठी पुन्हा आले होते
माझा खून केला हे सांगायला स्वप्नात आले आसतील.
कोण झाला हे सत्य वाटते पृथ्वी अधांतरी आहे वैकुंठ कुठे नाही ज्याने फोन केला त्याला पाठीशी घालण्याचे कोणताही कारण नाही
तर्कातीत आधारावर केलेले विष्लेषण,हे सत्यापित होत नाही कोसो दूरी राहते.
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
Mag tukaram maharajanchi samadhi kuthe ahe
सोनवणी साहेब, एक नक्की माहीत करून घ्या, त्या काळात देहू परिसराचा कारभार शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता की मोगलांच्या ? असे मोघम बोलू नका.
अगदी बरोबर
Gatha budvlya tewa Mughal Ani nantr tukaram maharaj yancha mrutyu zala tewa shivaji maharaj...video nit aika bollet sonawane sir barobar...
@@bunty2591hoy mg maharajanch her khatyane sangital ast kuth tri nonad asati...
@@amarshinde8359 Khun zalach nhi natural death hoti Tukaram Maharajanchi ....Ani maharaj swarajya sthapanet vyasth asavet ....
भारती ग्रंथमधे जानिवपुरव लिवुन लोकाना खरी खरी माहिती लपून लीहणाऱ्याने स्वतःचे नफा करूं घेट्सलेचे दिसून येते खरे हशे ना?
वकील असून कोणीही असो महाराजांच्या वर वारकऱ्याला महाराजांनी चार किल्ले सत्य आहे
शिवछत्रपतीचं अस्सल पत्र आज इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहे.ते बघावं .त्यात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मृत्यु नंतर काय लिहिलं आहे ते बघावं. गैरसमज दूर होतील.
हे पण याच इतिहास कारानी लिहून ठेवले आसेल.
पार्थिव देहाचे काय ? हे तर विचार पूर्वक अभ्यास आहे. नाहीतर वैकुंठ गमन म्हणताच नसते आले.
संजय सोनवनी आपण इतिहास संशोधक आहात ,लोकांमध्ये संभ्रव पसरवू नका .
तुम्ही सिद्ध करू शकत नसाल तर,
गोंधळ निर्माण करा,
यांपूरचे व्हीडिओ बघितले छान होते
पण या पुढे पाहू शकत नाही
400 वर्ष मागे जाऊ नका सलमान खान ची केस हातात घ्या प्रकरण अजून आहे उगाच विशिष्ट समाजाला बदनाम करू नका
बहुजनांना गप्प बसविण्यासाठी तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन झाले असे सांगता
@@LYPatil-hr8uv zatta ith konhi bahujan nahi
वैकुंठाला जाऊ शकत नाही हे खरे आहे पण मला विचारायचे तुकाराम महाराज हे देहू घरापासून ते गोपाळ पुरा पर्यंत सगळे गावकरी होते.मग सगळ्या लोकांच्या समोर झाले आहे.मग कसं काय 😂😂😂
कोण म्हणतंय सगळे वारकरी होते, हे एकदम चुकीचे, आणि आसतील तर भितीपोटी चूप बसले नसतील कशावरून.
Puran kalpanic katha ahet.Sampradaik dhanda has khara santanch chya khoon, samadhi hech disate .Pratek sampradai fact sant yanchya lokpriyatech faida gheun madir,puja,karanda che thotand aplya paya pani chalvaliche karan ahe ,yat raje pan samil houn aplya kalat santanchya navache upyog karun sampradai barobar aple potpani ani rajkaran karave asach itihas bhatyani janta Janardhan yanche lootnare ajhi lokanna lootnare bhamate rajkarani
माहिती सांगणारे महाशय भटधार्जीने आहेत असे दिसुन येते.
जो कोणी संत तुकारामांचा खुन झाला असे म्हणेल त्याला कडेलोटाची शिक्षा दिली जाईल.असे फर्मान त्यावेळी काढले होते काय? व ते भांडारकर ईस्ट्यूटुट मधे आहे असे ऐकिवात आहे या बाबत काही माहिती मिळेल काय. व छ. संभाजी महाराजांना तळकोकणात कोणाच्या शिष्यांनी पकडून दिले.या बाबतही माहिती मिळेल काय.?
इतिहास भावनेच्या श्रद्धेच्या आधारे लिहीता येत नाही.
इंद्रायणीने दस्तुरखुद्द तुकाराम महाराजांच्या वह्या बुडालेल्या पुन्हा आणून दिल्या.
महादजी शिंदेच्या काळात संत सोहिरोबा यांचे फक्त त्यांच्या खोलीत कपडे मिळाले, देह कोठे मिळाला नाही. पंचमहाभूतांचे देह विसर्जित करण्याच्या संताना क्षमता असतात.
दुसरा कोण करणार आहे .
....
भूतकाळात जे घडलंय, तेच वर्तमान काळात. वेगवेगळ्या मार्गांनी घडतंय.
यात कोणतं नवल दंडलंय.
शिवाजी महाराजांच्या राज्यात तुकाराम महाराजांना शूद्र ठरवून गाथा बुडवायचा आदेश दिला गेला.... तेव्हा शिवाजी महाराजांनी असला आदेश देणाऱ्यांना काहीच का केल नसेल 🫣🫣
तुकाराम
महाराज दैहू येधे राहत होते. भम
शिवाजी महाराज चोकशी केली नाही.बहिर्जी नाइक हेर म्हणुन काय वर नव्हते.राज्यमे शिवाजी महाराज च होता.मोगलाचे दरबारांत वा यंत्रणेकडे नाही
Ganesh bhau hmm hmm mhanu naka plz aikayla traas hoto 🙏
समकालिन संताचे विचार शोधायला पाहीजे "बहीणाबाई "
मंबाजी बुवा तुकाराम महाराजांना त्रास देत होता.त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग (ग्रंथ ) जे समानतेवर आधारित होते ते इंद्रायणी नदी त बुडविले हे खरे आहे काय?जर तुकाराम महाराज शिवछत्रपती चे गुरू होते तर रामदास स्वामी गुरु नव्हते काय?
Pl note.. Itna Loud "Hmm Hmm " so often sounds so disturbing .. Otherwise the narrative is Good & informative .
Shivaji Maharaj yanna More Ghorpade ya ashya pillavalishi khup ladhave lagle
सोनवणी यांनी शिवशाही वर बोलु नये... सामाजिक व्यवस्थेवर त्यांच भाष्य योग्य असत.
होय