Nanded shaktipeeth highway News : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, दिला आंदोलनाचा इशारा | saam tv
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #Nanded #ShaktipeethHighway #FarmersProtest #Shankarbhau #KisanAndolan
#NandedFarmers #FarmersRights #Agriculture #Protest #maharashtranews
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शेतकरी आक्रमक होत घोषणाबाजी करत
बैठक घेत आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Farmers in Nanded district have opposed the Shaktipeeth Highway.
They have become aggressive, holding meetings and raising slogans,
signaling the possibility of a protest.| prd
महामार्ग झालाच पाहिजे. ही विकासाची मार्गी विरोधी लोक आहेत.
आमची पण जमीन बागायती आहेत पण रस्ता म्हटला की देशाची प्रगती असते म्हणून सक्तीपीठ महामार्ग झाले पाहजे
Shakti pith maha marg zala tar Shakti pith maha margachya aju baju jamini paisyachya Lobha shetkari viknar ani desho dhadila lagtil ata samjnar tumhala jevha Shakti pith maha marg Pura zalya nanatar tya parinam distil
तुमची शेती आमुच्या नावावर करा😮
बरोबर आहे
शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प सुरू झालाच पाहिजे. हे जे लोक बोलत आहेत त्यांची जमीन जात नाही पण फक्त नुसता विरोध करणार.
बरोबर आहे
खरं आहे भाऊ
महामार्ग झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे
बरोबर
झालाच पाहिजे
सगळे नाटके आहेत विरोधी पक्षाच्या लोकांचे
शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे कारण कारण मागं भूतकाळात मध्ये जे जे विकास प्रकल्प झाले त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे गेलेल्या आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला नाही का. त्यामुळे अशा विकास प्रकल्पाला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध विकासाला विरोध. शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे.
अन्न खाणारा असशील तर असे बोलू नकोस.विरोध खरच का आहे हे तेथे एकदा जाऊन बघ मग बोल.
कश्याला
त्यांना कोटी कोटी दिले, भूसंपादन कायदा बदलून दमडी परतावा मिळत असेल तर काय फायदा
काहींना तर शेती बी नसेल तरी पण आंदोलन करत आहेत
एका तालुक्याचा विचार करून चालत नाही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पण विचार करा
शक्ती महामार्ग पीठ झालाच पाहिजे गरीब शेतकऱ्यांचा मालासाठी काही जिल्ह्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा रोड झालाच पाहिजे🎉🎉
शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे त्यामुळे दळणवळण वाढेल आणि काय भागातील विकासाला चालना मिळेल
जेवढा परतावा समृद्धी महामार्ग करताना शेतकऱ्यांना दिला तेवढ्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला द्या हे शेतकरी आनंदान आपली शेती या महामार्गासाथी देईल
Exactly , मोबदला वाढवून दिला तर सगळे देतील व्यवस्थित
तुमचा भाग सोडला तर बाकी कोरडवाहू जमीन मालक यांचा फायदा होत असेल तर शक्तीपीठ होऊ द्यायला पाहिजे
शक्तीपीठ झाला पाहिजे
हे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत हे शेतकरी ना भडकायचं काम करत आहे शक्तिपीठ झालाच पाहिजे
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे परभणी नांदेड जिल्हा
पैसा मिळाल्यावर सगळे गप्प बसनार
हे सर्व बाधित शेतकरी नाहित
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
शक्तिपीठ झालाच पाहीजे माझी 4एकर जमिन जात आहे
शक्ती पीठ महामार्ग झाला पाहिजे 🙏👍
जय शक्तिपीठ
चलो नांदेड चलो नांदेड दिनांक
29 ~1 ~2025 ला भव्य दिव्य सेमिनार उभा रूया शेती नसून शेतीच्या नावाखाली शक्तिपीठाला राजकीय विरोध करणाऱ्या मंडळीला सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड कायमचे बंद करूया त्यासाठी आपले सर्व कामधंदे बाजूला ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून यांचे राजकारण कायमचे बंद करूया ही वेळ पुन्हा येणार नाही जय शक्तिपीठ 👍👍
अरे चांगल्या गोष्टीला विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी आंदोलन करा प्रगतीत अडथळा नको करू सारे सारे डोक्यावर पडली का काय
मार्ग झालाच पाहिजे विकास झालाच पाहिजे नुसतं विरोध करून चालणार नाही
शक्तिपीठ झालाच पाहीजे
शेतकर्यांना तसेच शेतकर्यांचे घरे उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
झालाच पाहिजे
जमिनीचा भाव वाढुन द्यावा मग विरोध होणार नाही
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
Choghy tujhi kiti jamin jatya
महामार्ग रद्द झालाचं पाहिजे
शक्तीपीठ झाला आहे
सांगली नागपूर रस्ता असताना ..नवीन समांतर रस्ता कश्यासाठी...आधीच त्या रस्त्यावर ट्रॅफिक कमी असतय..आणि समृद्धी सारखा महामार्ग झाला तर त्या रस्त्याच्या साइड ला हॉटेल पण काढता येत नाहीत मग याचा कोणाला फायदा.
माणसाने थोडा पर्यावरणाचा विचार करायला शिकलं पाहिजे आतापर्यंत जेवढे महामार्ग झाले त्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. आणि त्याची झळ आपण उन्हाळ्यामध्ये बघतोच आहोत. सद्यस्थितीत असणारे रस्ते ही खूप चांगले आहेत नवीन महामार्गाची काही गरज नाही. जी काही उरलीसुरली जमीन ही खूप उपजाऊ आहे ती अशा मोठ्या महामार्गात वाया घालून काही उपयोगाचे नाही,🙏
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहेज परभणीकर
काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या इस्टेट बघा. कीर्ती सुधारणा झाली आहे. आणि आपण जमिनी विकून बरबाद होत आहोत. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घ्यावा लागणार आहे. तुमच्या स्वतः चा जमिनी. करून त्याला चांगली सुधारना कराकी तुमच्याकडे पण पैसा लाख ने राहिले. 🙏🙏🙏
@@DevidasZade-vw7sq fal fulanchi lagvad kara sheti madhe lakho rupyache utpan bhetel ekda ka Jamin Vikali ki Jamin parat bhetnar nahi
हा महामार्ग ग्रीनफ्लेड असल्याने जमिनीला योग मोबदला मिळणार नाही.कारण आतल्या जमिनीला जास्त सरकारी रेदिरेकणार भाव नसतो
शेतकरी भिकेला लागतील
बरोबर आहे
@@RavsahebPatil-p2q 101 takke khare ahe bhau jar Shakti pith maha marg zala tar Shakti pith aju baju chya jamini shetakari paishyachya lobhane vikatil ani shetakari desho dhadila lagtil ajvarachya itihasat maharastra madhe kontya thikani prakalp zalet tithe ja aj jyani prakalpa sathi Jamini dilyat tyanchi kay halat zali ti
समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील शेतकरी समृद्ध झाले
Akari 50 lakh bhetale bhau vidarbhat sumruddhi mahamarg Zal tevha
Shakti peeth jhala pahije
जालना नांदेड समृद्धी च काय झालं बंद पडला काय
गुजरात मध्यप्रदेश मधे कधी रोडला विरोध करीत नाहीत ते पुढे गेले आहेत हे जरांगेचे कार्यकर्ते आहेत
Anti hindu Sharad Pawar and uddhav Thackeray will definitely have problem with project. Because project connect hindu Mandir of Maharashtra 🚩
Sharad pawar and congress will start environment nautanki 😡😡
Shaktipeeth mahamarg zala ch pahije
छान
Shaktipeet mahamarg zalach pahije yachi jamin jat nhi manun he virod kartat
Karjemaphi geu naka shasnachi
नाटकं करतायेत हे लोक
Yat kutre ch aahe jast khare shetakari nahich
Pagal aahet he sagle
हे विरोधी पक्षाचे आहेत
Shakti pith maha marg zalya s ya margachya aju bajuchya supik kamvatya jamini shetkari paishya lobha pai vitilil ani desho dhadila lagtil ya rajkarni lokana shetakari desho dhadila lagala tyana kahi farak padat nahi yana evdya mothya marga mule malai khayala bhetnar kam bhetnar ani nanatar shetkari bhikh magnar mhanun kontya pan paristit apali bahumol jamini viku naka
Shaktipeeth nako, ahe te raste neet kara......
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
5 पटीने पैस एपाहिजे😅😅😅 बाकी काय नाय
याच काय फायदा
Paise gheun morcha karat ahet he lok😂😂😂.
शक्तीपीठ झालाच पाहिजे
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
शक्ती पीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे