बारा वर्ष ऐका खोलीत कोंडून ठेवले त्या माणसाने
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- बारा वर्ष ऐका खोलीत कोंडून ठेवले त्या माणसाने | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
हिला लय माज होता.जवानी मध्ये.जेसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
ताईसाहेब ही बाई एकदम स्वच्छ खोटं बोलत आहे 12 वी शिकलेली बाई सुटका करून घेऊ शकत होती 12 वर्ष त्या परक्या माणसाबरोबर राहते म्हणजे तिच्या समाधानासाठी राहत असावी आशांना मदत करणे चुकीचे आहे प्रत्येकाने तिला माफ करावे पण मदत करू नये
कारण तिला कष्ट करून खाता येतं
देवांनी दिले त्यात समाधानी राहायचे सोडून मोहाच्या मागे लागल्याचे परिणाम भोगावेच लागणार . मुलांना सोडून जाणे महा पाप आहे.
तोंड दाखवायला काय लाज वाटते
परक्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्य बरबाद केले,नवरा मुल असुनही असं वागणं शोभल नाही,
बरोबर आहे तुमचे हिला शिषा मि
,
राव ही तर लय भिकार हाय लेकरांना आणि नवऱ्याला सोडून गेली .लय भारी शिक्षा दिलीय हिला देवाने
😂
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
😢😢
😅
वैशालीचे भोग संपले आता सुंदर चांगल आयुष्य सुरु होईल तीला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
ताई जाऊद्या भावनेच्या भरात तीच्या कडून चूक झाली असेल तीला त्याचा पच्छाताप होतो तीला सपोर्ट करा ताई तुम्ही फार मोठे काम करतआहात धन्यवाद
ही मुलगी लहान तिच्या मुलांना सोडून दुसऱ्या व्यक्ती सोबत पळून गेली हे तिने चांगले केले नाही याची तिला चांगलीच शिक्षा मिळाली आहे
😂😂😂😂
जाऊ दे ताई माणसाकडून चूक होते, चुकतं माणूस तिला आश्रय द्या, काहीतरी काम द्या पश्चाताप झालाय.. तिने 12 वर्षे काही भोगायची गरज नव्हती, मागेच बाहेर पडायला पाहिजे होतं. ताई तुम्ही तिला खूप आत्मविश्वास देत आहे, ती खंबीर उभी राहीलच.. तुम्ही खूप मोठं अनमोल समाजकार्य काम करत आहात.. तुमच्या कामाला सलाम🙏🙏
या कृत्याबद्दल तिला कोणीच सहाय्य करु नये शेन खायला लाज नाही वाटली का
मीनाताई आपली किंव येते नवरा आणि मुले सोडुन पळाली हिला माफ करायला सांगता नवल वाटते आपले विचार लक लाभो
" मिनाताई तुम्ही तिला आधार द्या , तिच्याकडून अक्षम्य अशी चुक झाली
आहे , यांची तिला जाणिव झाली आहे ,
तिला सुधारण्याची एक संधी मिळायला
हवी . तुम्ही तिला जरुर सहाय्य करा , अशी
मी तुम्हाला कळकळीची विनंती करते ."
❤😂tai tumi khup chhan thogi bhaini aahat aamipan aasech bahin bhu aahet tumitoghi radat aasatana maje man bharun aale mala khup radu aale mi khup tulhi aahe tai tumi tumacha mula mathe sulhi raha hi vinanti
ही सोडुन गेली पहील्या नवऱ्याला त्याला दोन मुलं घेऊन रहाताना काय त्रास झाला असेल. क्षणिक सुख किती महागात पडलं.
पळून जायला तेव्हा बरे गोड लागले आता का जड जाते कर्माची फळे भोगावेच लागणार
दोन मुलं संसार उद्धवस्त करून मूलांना वारयावर क्षणीक मोहापायी सोडून गेल्या वर हिच अवस्था होणार
Barobr aahe👍
घोल कलियुग मुलांपेक्षा पैशांची लालच. पैसे वाल्याला बघून जर संसार ऊदवस्त होत असेल अशा श्रीया काळींबा आहेत हया कलियुगात. हयाच जन्मात सजा मिळाली. भोळया नवऱ्याची मासूम मुलांची हाय लागली तिला. आई वडील पण जवळ करणार नाहीत तिला.
Ekdam barobar
Ha
लग्नाच्या नवऱ्याला आणि दोन मुलांना सोडून लग्नाच्या 10 वर्षांनंतर जि बाई दुसऱ्याच्या नांदी लागते त्याचे हे परिणाम आहेत.
Chuka ya mansankadyn hotat. Tine tich bhog bhogle aata sarv chan hoil. Tai tya tai la swami n namsmaran karayala sang sarv trasatun mukt hoil. Tu hi kalji ghe tu aamchi aamchi sarvanchi aai aahes. Sindhutai nanter tuch ❤❤❤❤
नवरा सोडून घरदार सोडून लेकरं सोडून जाणं कितपत योग्य आहे बिलकुलच योग्य नव्हता ना
आशा बाईवर विश्वास कसा ठेवणार, घरात तरुण मुले आहेत, निर्णय घेताना विचार करा, तिची दुसरीकडे सोय करा
Rait
Tila laj nahi vatli 2 mul nvra sodun Jatana attabsa aplya krmache fhl bhogt.
12 varsh zala mule nahi
💯 ✅️
बरोबर आहे तिने ती च्या नवऱ्या सोडले तूझे मुलं आहे मोठी ठेवू नको त्या बाईला
बाई एक वेळेस नवरा सोडेल पण मुले नाही सोडणार.तुमचा कडून चूक झाली त्याची शिक्षा मिळाली.सर्व सोडून नवीन सुरवात करा.ज्योती ताई तुम्ही त्या ताई la kahi कोर्स लावून स्वतःच्या पायावर उभं करा.
त्या छळ करणा-या माणसाला शोधून 2 वर्ष सुर्यप्रकाश नसलेल्या तुरुंगात टाका
आरे त्याला तुरुंगात का टाकतोस. त्याने तर चांगले काम केले. आशा कुत्री ला चांगली सजा दिली आहे.
@@amolgaikwad5181 ती बलात्कार ग्रस्त बाई मंदबुद्धी आणी भोळसट असल्याने कायमस्वरुपी दिशाहीन स्वभाव असल्याने फायदा उचलून त्या झवड्यान तिच्यावर मोहिनी प्रयोग करुन केवळ वापरली. नराधम चोरीने वासनाप्रिय आणी विकृत डोक्याचा असावा व स्वत:च्या खुनाच्या भितीने तीला लपवत राहिला.
ताई ती खोटं बोलती मोबाईल माहीत नाही म्हणती मगं त्याला फोन कशी करायची लहान लहान मुलांना माहिती आहे खोटं बोलती तीला जाऊद्या ताई
खुप छान आहे आसिच. सेवा कारा चालु च. ठेवाहिच तुम्हाला पुण्यातील सर्व चांगले काम करत रा😴🙏🙏👍👍💐💐👌👌🙋♀️
ताई हिचीच चूक आहे नवरा व मुले सोडून गेली हिला माफ नका करू तिला ठेवून घेवू नका तुमच्या पवित्र आश्रम आहे हिला निदान मुलाची तरी कीव यायला हवी होती
Ho ka 🎉
परत तिसऱ्या बर गेली असती म्हणुन कोंडल असल..
लेकर सोडून जाताना नाही रडायला आल अन आत्ता पागुळ दाखवती रडून....
Jyoti tai tumcha hetu khup strong and correct ahe.. purush 10 chuka kela tari tyala tychi wife ani samaj maf karto pan 1 stri kadun kahi chukale tar matra tila konihi maf karat nahi. Aj vaishali tai nna khari maturity itkya trasatun gelyawar aliy.. no problem tumhi khup strong ahat ani vaishalila pan strong karal hi khatri ahe. Vaishalila past visarnyasathi help karal ashi khatri ahe..jyoti tai tumhala khup strong rahanya sathi bhara bharun ashirwad.
जैसे करणे वयासी बारनी...🤦🏿♂️🤦🏿♂️🤦🏿♂️तुमी ग्रेट ताई 👌🏿
जगात कोण असा आहे तो चुकला नाही तीला खुप मोठी शिक्षा भेटली
@@sangitabhujbal8582 hi Chuka aahe ka mul sodun jaane manje dusarane mast kapde ghatale mast disla ki sansar sodun jaanne he yogya aahe ka
हिचा माज मोडल्या बद्दल धन्यवाद... लाज वाटली नाही भंगार अवलाद मुलांचा विचार केला नाही
ताई या मद्ये यांची पण चुकी आहे.. मुले नवरा सोडून कशाला जायचे... आपला नवरा पोरं सोडून का जायचे दोन दिवसाच्या सुखासाठी..
लहान मुलांना नवऱ्याला वाऱ्यावर सोडून गेली याची शिक्षा मिळाली तिला
😢😢 काय बोलावं.. जाऊ द्या ताई अल्लड वय असल्यावर खरच खूप चुका होतात.. आज बिचारी वर वेळ आली द्या आसरा तिला... कुठे जाईल बिचारी... तिचा कडे पछतापा शिवाय काहीच नाही.. सुरुवातीला राग आला मला त्या बाई चं पण जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघितला तेव्हा खुप दया आली 😢😢😢प्रत्येक कडून चूक होते... पण या काकू पासून काही तरी शिकण्या सारखे आहे😢😢 खरच कोणी असा पाऊल उचलू नये 😢😢😢😢😢😢अशी
लेकरं सोडून जाताना हिला काहीच कसं वाटल नाही आता रडून दाखवते
👍🏻👍🏻
Tine swatache mulana Ani Navryala sodl tyancha aatma kiti taltala asel
मीही खूप त्रास अजून सहन करतेय मुलांसाठी...खूपदा mr la सोडून जावं वाटत पण मुलांमुळे घर सोडू वाटत नाही दोनदा जीव देण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या लोकांनी मुलांसाठी समजावलं .. शारीरिक मानसिक त्रास सहन करते...पण मुलांना सोडून कुठ जाऊ वाटत नाही मला ही खूप जण असे प्रपोजल ठेवतात सोडून दे त्याला मी बघेन मी संभलेन पण मी माझ्या सीमारेषा आखून घेतल्या की माझ्या मुलांपुढ मला काय नको ....आपण स्वार्थी विचार तेवढ्यापुरता करून अपलच आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो मला १८ वर्ष झाली लग्नाला पण माहेरी नाही जात शेजाऱ्यांशी नाही बोलता येत ना मैत्रीण आहे बोलायला मीही बंद पिंजऱ्यात पंख कापलेल पक्षी असल्यासारखी आहे मीही खूप अजूनही नको इतकं सहन करते पण आपल्याला आधार नाही कोणाचा या विचाराने घर सोडत नाही मी.....😭😭😭😭😭
😢😢😢
Brobar ahe tai....tila pacshyatap ahe...apn Kay maf krnar mulani maf krav..bas
ताई माझे 10 वी पास झाले की लग्न झालं आज 18 वर्ष नको इतका त्रास मुलांसाठी सहन करते पण घर सोडण्याचा विचार आला तरी मी घर सोडत नाही 2 वर्ष वडील गेल्यावर आधार गेला म्हणून डिप्रेशन ची शिकार झाले 2 वर्ष औषध सायकॉलॉजिस्ट ची ट्रीटमेंट घेतली मुलांसाठी बरी झाले पण घर नाही सोडलं मार खाल्ला की दवाखान्यात ऍडमिट व्हायला लागायचं पण मुलांसाठी mr ल सोडावं नाही वाटलं असे मला खुपजन म्हणायचे सोड त्याला मी आयुष्यभर सांभाळ करेन पण नाही mhnl नवरा कसाही असला तरी मुलांसाठी चांगला आदर्श ठेवायचे आहे 18 वर्ष भोगते आहे पण संधी कारण असून पण पर पुरूषाचा विचार नाही आला मुलांसाठी प्रत्येक वेदना त्रास मुलांसाठी अजूनही बंद पिंजऱ्यात पंख कापलेला पक्षी सारखी जगतेय....मला माहेर च कोण नाही वडील होते ते गेले मैत्रीण नाही शेजऱ्यांशी कोणाशी बोलू देत नाही घराबाहेर एकटी अजूनही पडत नाही खूप बंधनात राहते पण खूप वेदना मुलांसाठी सहन करतेय....माझी ही वाईट अवसथा आहे पण बाहेर च जग बरबाद करून सोडत हे बाकीच्या च बघून मला ही तेच नाही करायचं कोणावर विश्वास नाही ठेवत....मुलं हा एकच विचार करते स्वार्थी विचार नाही येत मनात.....स्वामींना एकच प्रार्थना करते की मला चार वर्षांचा आयुष्य द्या मी माझ्या मोठ्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करीन व छोट्या मुलाची जबाबदारी त्याला देईन मग मी मरायला मोकळी असे म्हणते.....मी दोनवेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण स्वामींनी कदाचित मुलांसाठी वाचवलं....लोकांनी समजावलं मुलांकडे बघून सोस सार जितकं सोसावं लागेल तितके चांगले दिवस येतील पण आता चांगल्याची अपेक्षा नाही 😭😭😭बाई च आयुष्य पुन्हा मला नको मला पक्ष्यासारख स्वतंत्र आयुष्य पुढच्या जन्मी दे देवा मनमोकळ मुखत राहता येईन बंद पिंजऱ्यात पंख कापलेला पक्षी नको बनवू🙏🤲🕊️
Right
Same coffee
😢 त्रास झाला ताई तुमची कमेंट वाचुन स्वमिंना प्रार्थना करते की चार दिवस तरी आनंदाने जगवु दे या मावलि ला
@@seemabagul7509 thx..... स्वामी आहेत माझ्या वेदनेचा दाह कमी करायला तुमचं बोलण खर होवू दे मला मोकळा श्वास मिळू देत मोकळा श्वास म्हणजे सीमा पार करण वाटत काहीना पण आणखी मोकळा श्वास म्हणजे आयुष्यात मोकळेपणाने मैत्रीण असावी तिला बोलता यावं आतून तुटलेलं जोडता यावं इकडे तिकडे कुठ नाही पण निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला मोकळ फिरता यावं भरभरून मोकळेपणाने हसता यावं मनात येईन ते कोणाशी नाही पण एकाद्या मैत्रीण वहिनी आईशी तरी बोलता यावं इतकंच मोकलेपन मला हवं साध्या अपेक्षा आहेत माझ्या jyast नाही...श्वास माझा माझ्यासाठी घेता यावं इतकंच स्वातंत्र्य मला हवं बाकी काही नाही मागत मी....🙏🙄☺️
ताई खुप त्रास सहन करता
परमेश्वर तुमच्या मागे राहो ही प्रार्थना
जोती ताई तू खूप मदत करतेस ग सगळ्यांना तुझं चांगलं होऊ दे
पटाईत खूप छान मार्मिक बोलणं आहे तुमचं❤
नवरा पोरं सोडून गेले नसते तर हा प्रसंग तुझ्यावर आला नसता
गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी सुंदर जागा आयुष्य खूप सुंदर आहे
स्वतःच्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून गेल्यावर अशा बायकांबरोबर असेच गोष्ट घडली पाहिजे
जोती ताई ही जशी वागली तशी माझी बायको दुसऱ्या बरोबर गेली .दोन मुल एकटा साबाळतो.
Jyoti hichi durdevi kahani eikun khup vait vatle mala pan radu aale,eka chukimule devane tichykadun parikshha ghetli,je zale te khup ch vaiet zale,tila devanech tuzyakade pathvile,aayushya sudhravsathi.❤😢
अस कस कोंडू ठेवून आजू बाजूला कोणीच नव्हते का काही तरी गौडबंगाल आहे विश्वास बसतच नाही सुशिक्षित आहे अडाणी नाही खूप राग येतो अशा महिलेचा
Barobr konitari vichartach na kuthe geli ky 1 ,2 divas ठीक aahe pn 12 varsh ks shakya aahe .
अस कुठेच घर नसेल ज्या घराला खिडकी नाही आणि ऐवढी १२ वर्ष काढली?
She felt shameful to tell others for the fear of remaining mendicant for the rest of her life
@@SurekhaBhatia-hs7mi atta kshi Ali mg ti tyachya tavditun
कधी चार वर्षे सांगते तर कधी बारा वर्षे सांगते, ज्योती ताई विचार करून जवळ ठेवा तुमच्या
त्याचाच खून करायचा ना डोक्यात काही तरी घालायचं,होत,जास्तीत जास्त काय झालं अस्त जेल मध्ये गेली असती,आणि चूक माणसं होते,आणि ताई तुम्ही तिची मदत करा ,जाऊदे जे झालं ते झालं , मानस नाही करत का चुका , त्यानं कोणी शिक्षा करणार ,मी समजू शकते ,ताई, पण स्वामी नी च पाठवायचा तुझी मदत करायला ,आणि अस झालं की माणूस सुधारतो ,लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे ,बस 😢😢
काय रेखि
ज्योती ताई तिचा पत्ता विचारा सासर माहेर अणि तिकडे पण choukashi करा
खूप भोगलय ताईने प्लीज सपोर्ट करा तिला तिचे आश्रू खर आहेत
वासनेमुळे आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची वाट लावली...काय बोलावे हिला...
सुख हातानी घालवला या बाई नि फसवी दुनिया आहे कोणावर भरोसा नाही ठेवायचं.काय गरज मुलं नवरा सडायचं सोन्याचा संसार मोडला. त्याच पण बरोबर होत ही नवरा पोर सोडून आली आपल्याला पण सोडून जाईल म्हणून त्याने कोडून ठेवलं असेल. तों घरी नसताना खिडकी वगरे उघडून कोना तरी मदत मागून झालं असत ना.
ताई अशा बावळट बाईंच्या नादी नका लागू ही बाई मुलांना सोडून नवऱ्याला सोडून दुसऱ्या माणसासोबत गेली मुलांचा विचार करायला पाहिजे होता तिची काय नका मदत करू श्री स्वामी समर्थ
सलाम जोती तुला ईतक चांगल काम केलस तुला खुप आशिर्वाद
अगदी बरोबर ज्योती ताई, अनेक महिला पुरुष अतिशय वाईट कमेंट करीत आहे हे चुकीचे आहे... तिने चुक केली आहे ती अक्षम्य आहे पण् चुक केली नाही असं कोणी नाही.तीला धीराची गरज आहे...
ज्योती या बाईला ठेवुनको
तीच्या कर्माची फळं तिने भोगली पण ज्योती ताईने तीला ठेवावे तीला ठेवताना खबरदारी घ्यावी.
तुम्ही म्हणता ते खरंच आहे.तिला तुम्ही आधार द्यावा.
तरीपण या बाईचे सर्व खरे दिसत नाही!🙏
ताई तुम्ही खूप चांगलं काम करत आहेत भावनेच्या भरात असे चुका होतात असच त्या ताईला सपोर्ट करा
बारा वर्षात या स्त्रीवर कीती वेळा बलात्कार झाला असेल 😢😢 यांना न्याय मिळाला पाहिजे 😥
❤नाटकी दिसते हिला फक्तनवरा नको
हिला फक्त पैसेवाला पाहिजे
नका ठेऊ हिला. तुमचा वृध्दाश्रम पवित्र आहे
तिच्या गांडीची लई वळवळ होत होती
पण लग्न झालेलं असताना मुल असताना अशी इच्छा झालीच कशी .
लय दिवस व्हिडिओ आला नव्हता शोधा आश्रमचा
कोणतीही स्त्री असुद्यात नशिबात जे असेल ते होत आणि ते तुम्ही करा अगर करू नका चुका पण घडणाऱ्या गोष्टी घडात्त परमेश्वराची इच्छा रडू आले खूप वाईट वाटले 😢
ताई आशा बाया खुप वाईट आसतात .
माझी बायको पन एक वर्षाच्या बाळाला सोडून गेली.
🙄🙄
काय 😢😢
आग बाई तू लाहान मूलगी थोडीच होतीस तूला कळाल नाही अपरीचीत मानसाला बोलाव कस व त्याच्या सोबत जाव कस तूम्ही दोन मूलाच्या आई होतात क्षनीक लालसा पायी त्या दोन मूला़चा पन कसा वीच्यार आला नाही व आता मनता फसवल मला पन मी मनते तूम्ही त्याच वेळेस त्याला प्रतीसाद दिला नस्ता तर येवड झालच नस्तन कमालय बबा 😢😢
ताई तू त्यांना दूसर्या आश्रमात जाऊदे नको तूझ्याकड ठेवू ग ,ती क्षनीक लालचा पाणी तीचे मूल सोडून जाऊ शकते तर ती तूझ्या कड काय नीट राहील खोटं बोलते मोबाईल वापरता येत नाही तर त्या मानसाला फोन कसा लावला मग
@@manishanirmal3026 right tai
अशा मुखृ बायका असतात सुखाचा जीव दुःखात घालतात एका ठिकाणी ठीकुनरहात नाही पोलिस जायचं चुका होतात आता सुधरा कामं कराआजी आजोबा सेवा करा पुण्य लागेल
खुप्प भारी काम केलेत ताई!🙏
ताई नमस्कार🙏🙏 तीची चुक आहे, दोन मुल व नवरा असलावर अस करणारे देव तास क्षमा करत नाहीत, व करु नये तिला मुलाची हाय लागली, कर्म चागंल नाही ती श्री म्हणजे कलंक आहे ज्योति पाटील नागपुर
Vaishali tai tu chuklis pan chukitun mafi tar असावीच
God bless u tai ata सर्व ठीक होईल don't worry nd be happy
कम्प्लेंट करा सोडु नका आता चुक करू नका दुसरीला फसवेल
Nakki kon konala fasvel😂😂😂
चांगले दोन मुलं नवरा असून दुसरा चांगला दिसला म्हणजे त्याचा मागे
सोनयासारखा संसार सोडून गेली तयाघै फळ तिला मिळाले नशीब तिच ताई तिला तूम्ही मदत केली तिला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 😊😊आपण जे पाऊल ऊचलणार त्यावर दहावेळा विघार करावा असो
आता त्या ताईचे रक्षण करा❤️
दोन मुले नवरा सोडून मोहपाई दुसरा मानसा बरोबर गेली मुलाचा नवरा चा विचार केला नाही मुलाचा पण आता त्याची फळे भोगते
एका फोनवर दोन मुले सोडून चांगला संसाराला लात मारुन गेल्यावर अशीच शिक्षा मिळते दुसऱ्या चे बंगला चांगला कि आपली झोपडी चांगली
अग ज्योती यात हिची पण चूक आहेच ना अस कोणीही चांगल दिसल कपडे चांगले घातले म्हणून हिन पोर नवरा सोडन कुणाबरोबर पण जायच का
अरे बायकांवर विश्वास नका ठेऊ टाळी दोन्ही हाताने वाजतोय एक हाताने नाही
हो मान्य आहे तिची चुक आहे पण काहीतरी देवाने च तिच्या नशिबात लिहिले असेल हे मन खूप बेकार आहे हो याच कोणाला च काही कळू शकत नाही बरं चला आसुद्या आजी आजोबा नी माफ केले तिला तर आपण का नाही करायचे चुका ह्या सगळ्या कडून होत असतात ज्यांच्या नशिबात जे लिहिले आहे ते होतंच असते ताई तुला खुश ठेवतील आता काही करताना शंभर वेळा विचार करशील आणि कर
हिला लग्न करून किती दिवस झालेआणि दोन मुलं झाल्यानंतर नवऱ्याला सोडून गेली नवऱ्याला ते दोन मुले सांभाळण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला असेल त्यच्याप्याकशा हिला त्रास कमी झाला
चुकी झाली आहे पण ज्योती ताई तु आधार दै जाऊ दे झालं गेलं विसरून जाव म्हणावं तु एक बहिण च आधार दै
कर्म चा फेरा फिरला कि कर्म च फळ मिळत तेच या बाईला भेटलं ✅
यालाच म्हणतात आगीतून फुफाट्यात सर्व चूक या मुलीची असून सुखी संसाराला लाथाडून खाती पंढरी हिला आठवली दिसतं तसं नसतं प्रत्यक्षात वेगळेच भयानक तिच्या आयुष्यात समोर वाढून हाताने घेतलं.
वैशाली ताई मी अपंग आहे 15 वर्षे झाली बेड वर पडून आहे आता चांगलं च होणार आहे
त्या ताई च ऐकून वाईट वाटलं पण मुलांना कस सोडू वाटलं 😥
एक लक्षात ठेवा कोणीही असं करू नका जर समोरच्या व्यक्तीने असा विचार केला की ही बाई स्वतःच्या नवऱ्याला सोडून माझ्याबरोबर येते तर मला सोडून अजून तिसऱ्या कडे जाईल कृपा करून आपला सुखी संसार सोडून अशा चुका करू नका
ताई त्या माणसाविरुद्ध पोलिसात तक्रार करा अशा माणसाला शिक्षा झाली पाहिजे तिची पण चूक आहे पण एवढा त्रास नको होता माणूस एका जनावर आहे 12 वर्ष म्हणजे काय थोडे नाही त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे
ज्योती ताई तुम्ही सकारात्मक विचार करता
हिच आजून हाल हाल करायला पाहिजे होते त्या माणसाने जी बाई मुलांची नाही झाली ती कोणाचीच होऊ शकत नाही आश्या बायांचे आसच होयला पाहिजे
ताई बोलन बोरोबर आणी तिला पाहुण डोलाला पाणी आल विशाली एका देवी आली आहे आता तुला कुणाची ही राहली तूला फुप फुप आशीरवाद
बाह्य रूपावर भुलून आयुश्याची माती केली
ही बाई १२ वी शिकलेली आहे. बारा वर्ष कोणीही कोडून राहू शकत नाही. तुम्ही चागला विचार करून योग्य निर्णय घ्या. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ ताई🙏❤
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
ताई ऐकून खूप वाईट वाटलं
कशाला ठेवता ताई आशी बाई ही लेकर सोडुन गेली
आहो आता ज्या आजी. आया आहेत ,त्यना पण सोडून गेले च ना मुल,काही नाही नशिबात जे घडायचं ते घडायचं
होत असं. समोरचा विश्वासघात करतो. चूक झाली म्हणायचं पुढं सुधारायचा. जगात स्वतःचा फायदा करून घेणारे असतात असो. चूक सुधारून पुढं जायचं
त्याने विचार केला जर ही मुलांना आणि चांगल्या नवऱ्याला सोडून आपल्याबरोबर येऊ शकते तर ही मला सोडून पण आणखी तीसऱ्याकदे जाईल म्हणून कोंडून ठेवले त्याने काही चुकी नाही केली बरोबर केले, इथे केलेले पाप इथेच फेडा
Nawara... Aani..... Mulanca.... Aaushya..... Barabad.... Kela... Ya.... Bai....ne...... 😢😢
तूझ्या सोबत जे झाले ते बराबर झाले. ज्याला तू धोका देऊन गेलीस आपल्या मुलांना सोडून गेलीस त्यांना काय वाटल असेल.कर्म कोणाला सोडत नाहीत.
अनैतिक संबंध आपलेच नाही आपल्या पूर्ण परिवाराचे जीवन उध्वस्त करते. आत्ता तरी सुधरा
Joti tai tumhi khup chan samajseva karta pan jyanha madatichi khup garaj ahe ashahe garju vyaktila madat kara.
पण ही मनातून कधीच सुखी राहू शकत नाही कायम तिला ती खंत मनाला टोचत राहणार लहान लेकरं सोडून. भलत्याच मोहात लोभात अरे बापरे भयानक सुखातला जीव दुःखात
पेपरवाला येत होता त्यावेळेस पेपर वाल्याला जरी कळवलं असतं तरी सुटका झाली असती
त्या माणसाला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे
ज्योती हा विडीओ आवडलाच नाही मी रोज तुझं विडीओ बघते कौतुक पण करतं हे पटलच नाही आंग हीरकणी मुला साठी बुरुज ऊतरली तीला आई म्हणतात आणि ही सूखा साठी मुल सोडून गेली माप करणेची लायकीची आहे का सगळ खोट आहे तु सुध्दा तीला आणयेला नाही पाहिजे होती आजी आजोबा ना आधार देणं जेला कुणी नाही हेना आधार दे आसले फालतू लोकांना कशेला देती खरंच आहे तुझी दोन तरुण मुल आहेत तीच दया आजीबात आली नाही ऊलट राग आला आहे आणि तु म्हणती वाईट कमेंट करू नका मग काय आरती करायेची का तीची आणि तोड का बाधलय आदी लाज वाटली नाही आता लाज वाटतीकाय बेशरम आशली घण घरात घेतली
अगदी बरोबर . निराधार लोकाना तुमची गरज आहे अशा नालायक बाई साठी नाही माहेरी कुणी नाही का तिला तिच्या माजाची शिक्षा झालीच पाहिजे तिला .
Zal he sodun de ata pudchi life changli jaga
मुलांचा शाप आहे हा मुलांना आई नसली की कसं वाटत ही तर चक मुलांना सोडून गेली
बर झाल ताई भेटली आता त्या माणसाला लवकरच शिक्षा भेटली पाहीजे
पण थोड्या वेळा पुर्वी तर तीच म्हटली होती की नवरा घरात असेपर्यंत मी सगळं आवरून घ्यायचे , कपडेही घरातच सुकवायचे म्हणजे ती अंघोळही करीत असणार मग तुम्ही कशा काय म्हणता की तिच्या जवळ बसू वाटतं नव्हते तिचा वास येत होता ????
ताई सबक्रायईब केल आहे 🎉🎉