Jalgaon मध्ये आरोपीला ताब्यात घेण्यासाठी जमावाची Jamner Police Station वर दगडफेक, नक्की प्रकरण काय?
HTML-код
- Опубликовано: 21 июн 2024
- #BolBhidu #jalgaon #JamnerPoliceStationNews
गुरुवारी रात्री जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर पोलिस स्टेशनवर ३०० ते ४०० जणांचा जमाव जमला होता. आरोपीला ताब्यात द्या, आम्हाला त्याला भर चौकात जाळू द्या, असा आक्रोश हा जमाव करत होता. पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण संतप्त जमावानं जामनेर पोलिस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात करत जाळपोळ केली. जमावाच्या या हल्ल्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले.
शेवटी पोलिसांनीही जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस स्टेशनवर हल्ला करणा-या जमावातल्या लोकांचा पोलिस शोध घेत असून काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण आरोपीला ताब्यात देण्याची मागणी जमावाकडून का करण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेक करण्याइतपत जमाव आक्रमक का झाला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
लोकांना माहित आहे की कोर्ट भ्रष्ट आहे. वर्षे निघुन जातील पण न्याय मिळणार नाही. उदा: श्रद्धा वालकर. 🙏
आरोपी जितेंद्र शिंदे : पीड़ित श्रद्धा सूद्रिक 😢
@@limerwater jaski asifa 7 y old girl temple mein balatkar kiya thaa pandit ne
काय नाय होणारं "पुन्हा असं होणारं नाही"असा'निबंध लिहून सोडून देतील 😢
अत्यंत खर आहे.. 😞😞
अगदी बरोबर....घाणेरड्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे जनतेचा विश्वास राहिलेला नाही....म्हणून जनतेलाच या गोष्टींवर न्याय करावा लागेल...
अशी भरपूर प्रकरणे आहेत ज्यावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही, म्हणून अश्या घटना आधी मोठ्या शहरात व्हायच्या त्या आता थेट गावाकडे व्हायला लागलेल्या आहेत.
याचा अर्थ असा की आम्ही न्याय मागायचा कुठे..? सरकार आणि पोलीस प्रशासन तर न्याय कमी आणि अन्यायच जास्त करताय सद्या...
🙏🇮🇳🙏🤬
आम्ही पण तेच केलं असतं जे गावकऱ्यांनी केलं!! त्याला पकडून जिवंत जाळलं असतं 😡
Police kai gunha ahe hyat tyanche on kutumb ahe
Barober kela asta.
चौकामध्ये सार्वजनिक शिस्नच्छेदन...
काय हाल झाले असतील त्या आईवडिलांचे विचार करवत नाही ,किती लहान मुलगी😢😢😢😢
निबंध लेखन प्रतियोगिता
त्या मुलीचे काय हाल झाले असतिल
@@Mr.Chin666 हो 😟😟
मी काय म्हणतो छत्रपती शासन चालू करा. डायरेक्ट मुंडी कापायची....
Perfect solution..te pan bhar chaukat..public samor
@@ashvinimohite3887......hi madam aapan bolu shakto ka....plz....tumhi kiti beautiful disat aahat ho....aapan chat karu shakto ka..jar tumchi iccha tarch....
छत्रपती यांच्या 7राण्या होत्या तुम्ही पण कराल का. आता देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो राजेशाही नुसार नाही.
महाराजांचे वंशज सुद्धा त्याच संविधानाची शपथ घेतात. लय घाण मिरची लागेल आता मनुवड्यांना
😂
@@Sachinkmtyt
बाबांचे पण किती होते
गरीब लोकांच्या बाजूने कोणताही कायदा नाही की सरकार नाही. त्यांचा देव फक्त पैसा आहे.
Don hi garib ahe
कारण त्या लोकांना माहिती आहे कोर्ट कारवाई करणार नाही तारीख वर तारीख देतील 😡😡😡😡😡😡
आमच्या मतांची काही कीम्मत नाही. त्यामुळे आम्ही आमचं मत मांडणार नाही.
जळगावात ३ पालकमंत्री १ केंद्रीय मंत्री 😢👌🏼
😢😢😢
Nemki jamner cha culprit
पोलिसांच्या हातात देऊ नका 1000 2000 रूपये घेऊन सोडून देतील आणि कोर्टात गेले तर जज निबंध लिहा म्हणून सोडून देईल
कायदा जास्तीत जास्त 7-8 वर्ष शिक्षा देईल. जमावाने योग्य ती शिक्षा देली असती
Nahi jasta hoil
@@anikettamhane5405nahi vattat aajkalchi nyayvyavasta Bghun 7-8 varsha pn jasti vatyat
@@anikettamhane5405तरी अशी किती शिक्षा होते.... जन्मठेप म्हणजे कीती दिवस असते..
जस्ट अस्किंग
गरीब कुटुंब,कुठे ठेवणार मुलगीला,कुनावर विश्वास ठेवनार, म्हणून मुलाला आपल्या बरोबर ठेवावे .भले जरा हाल झाले तरी चालतील .
खूप दिवस झाले एनकाऊंटरची बातमीच नाही बघितली. होऊ द्या जरा धमाका पोलिसांकडून
😂
भावा कायदा दुर्बल आहे । बदल गरजेचा आहे
भाऊ यूपी आहे का हे त्यासाठी तेव्हढा दम लागतो आपले सरकार तस करणार नाही
@@amolchaudhari4254आंड भक्त दिसतो तू पण येडझव्या हसतो काय
Jalgaon Police titke jordar nahit
या देशात फक्त राजकीय नेते, उद्योगपती, अधिकारी यांना महत्त्व आहे.गरीबाला महत्त्व नाही.
तो अजून जिवंत कसा??? गावकरी बरोबर आहेत.
गावकऱ्यांना सलाम ❤❤❤ असच झाल पाहिजेत 9 दिवस काय उपच्युलग्ले
पोलिस कर्मचारी वाढवायची सध्याच्या काळाची खुप गरज आहे 😢😢😢😢
पुढच्या दिवशी जामनेर मध्ये माणसानं पेक्षा अधिक पोलीस होती.😂😂
लाच खाण्यासाठी का?😂😂😂
त्या आरोपीला चौकात जिवंत पेटवले पाहीजे
न्यायालयावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यसारखे झाले आहे
अजून एकदा 300 शब्दांचा निबंध लिहून घेतला जाणार
भातात वाढलेली सरकारी व खाजगी गुंडागर्दी व भारतीय लोकांचा न्याय व्यवस्थेवरील कमी होत असलेला विश्वास चिंताजनक आहे
छान केलं जमावाने.. पोलिसांची पण चूक तर आहेच की..जर एखाद्या मोठ्या राजकारण्यांची मुलगी असती तर आरोपी एका दिवसात शोधून काढला असता.. आणि महाजन तू उपकार करत नाहिये स्वतः लक्ष घालून..घातलच पाहिजे..
पोलीस काय ब्रह्मदेव आहे का?
@@arupande4559 ब्रह्मदेव नाहीत पण सुरक्षा रक्षक आहेत..महाराष्ट्र राज्य पोलिस वरून फोन आल्याशिवाय कामाला लागत नाहीत.. कळलं.. मार्केट मध्ये नवा आहेस का हे न समजायला..
@@j.k5108wa सगळा दोष पोलिसांवर टाकून मोकळे
@@arupande4559 police corrupted aahet
पोलिसांचा एवढा त्रास आहे तर पोलीस स्टेशन बंद करून टाका ना. आरोपी पकडलेला असताना जर त्याला तुम्हीच शिक्षा देण्याचे प्रावधान कायद्यामध्ये करायची असेल तर त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा. आरोपी ताब्यात दिला नाही म्हणून पोलिसांना मारहाण करणे योग्य आहे का.
आयुष्यभर ती आई आणि बाप स्वताला दोष देतील. की तिला आपण का घरी एकटा सोडलं.
Barober आहे
Kalji ghyaa re मुलांची special मुलींची
संकटमोचक गिरीश महाजन कुठे मेले ..
😂😂😂😂
Gaandila paay laaun palala😂
Tuza uddhav baher pan parat nahi
@@hinduaryan2836 यात पण राजकारण... सत्ता आहे पण यांचा काहीही उपयोग नाही... दुसऱ्याकडे बोटं दाखवायचं असेल तर सत्तेत कशाला बसलाय...
@@hinduaryan2836 nivadnuk madhye fakt ata BJP ashvasan denar.. dusra khotya ashvasan shivay yet tari kay tyana..
कोणावर ही विश्वास ठेवायचे नाही मुली आपल्या बरोबर घेऊन गेले असते तर हे टळले असते
हो बरोबर आहे परंतु 6 वर्षाच्या मुलीला काय भिती अस पण वाटते ना, आता या समाज मध्ये 5-6 वर्षांचे लेकर सूद्धा सुरक्षित नाही राहीलेले.
Swatachya gharat hoti mulgi...aai bapane hya pesha konti safe jaga shodhychi
नशीब जन्मालाच कशाला घातली,अस म्हणलं नाही,
प्रत्येक वेळी कुठे कुठे आणि किती वेळा घेवून गेले असते तिला,आज ना उद्या डाव साधलाच असता त्या नराधमाने,
हेच होत आलंय अत्याचार झेलून मरून जायचं,पोरीन आणि ती मेल्या वर पण लोक तिच्या,आणि तिच्या कुटुंबाच्या चुका काढत बसतात
हे म्हणजे तू रस्त्यावर जाऊनच चूक केलीस,दारुडा माणूस काय अंगावर गाडी घालणार च ना,
असे म्हणल्या सारख आहे.
Brobr a tai
Roj roj unha tanat ks gheun janar
असे जर होत राहिले मुलींचे रक्षण कोण करणार
अश्या गुन्हेगारांना पोलीस कस्टडी देऊन घरजावई करणार आहेत का..?
जनतेसमोर येऊ द्या ना त्यांना काय शिक्षा करणार अहात ते.?
आज गरीबाची मुलगी आहे, उद्या एखादी पोलीस अधिकाऱ्याची किंवा नेत्याची मुलगी असूद्या बर का..? तेव्हा कशे बरोबर कारवाई करतात..🤬
अगदी मनातील बोललात निर्भिडपणे सलाम 🙏
आरोपी वाचला आता त्याला कोर्ट बेल देऊन सोडून देईन.
पुढे मनोरुग्ण मानसिक संतुलन नसलेला ठरेल, पुरावे नष्ट करून गायब व्हयची अक्कल तेवढी होती. सगळ अजब आहे 🙏
न्याय व्यवस्था फालतू आहे,
लोकांचा विश्वास राहिला नाहीं.
हिंदू समुदाय ने कायदा हातात घेतलाच पाहिजे कारण पोलीस न्यायालय यांच्या कडून न्याय मिळने अवघड आहे हे आपण पुणे हिट अँड रन प्रकरणात पाहिले आहे
Aropi ch naav Shubhash Bhil Aahe
एक सुद्धा कॉमेंट पोलिस अणि प्रशासण्या chya बाजूला नाही या वरून असं वाटते पोलिसांवर झालेला हल्ला एकदम योग्य होता, आरोपी का लवकर का शोधला नाही याचं उत्तर महाजन अणि पोलिसानं dave
Bol bhidu thanks for raising this issue
जमावाच्या हाती आरोपी लागला असता तर त्याचे तुकडे केले गेले असते .
परंतु आपले पोलिस ठाम पणे ओरीपीच्या मागे उभे राहीले.. जशे नेहमी राहतात.. 😢😢
चार शब्द टाईप करायला येतात म्हणून न विचार करता आपले अज्ञान प्रदर्शित करण्याची लोकांची सवय जात नाही आणि जाणार नाही
@@govati7152लाच खाऊन आरोपिला कोण सोडत?😂😂😂
@@Mr.Chin666 न्यायालय सोडते
@@govati7152 पोलिस वाले केस फाईल करत नाही
Police la dosh deun kasy upay savidhana nusar te kaam kartat
सर त्या परिवाराला काही तरी मदत झाली पाहिजे 😢😢😢😢
पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांचा जाहीर निषेध
लोकांच्या धाडसीला सलाम ✌️
गरीब आणि श्रीमंत..... ही दरी आगोदर च्या काळात पण होती आणि आता पण आहेच.... पिडीत कुटुंब गरीब आहे, राजकारणी लोक काय...ते त्यांची पोळी भाजण्याच काम करतात... मोठ्या शहरात अश्या गोष्टी होत होत्या...पण आता ग्रामीण भागात पण अशी घटना घडल्या आहेत.... आता तरी या अश्या नराधमाना भर चौकात सजा झालीच पाहिजे.....
असले प्रकरण चिन्मय भाऊ कडे देत जा राव तुम्ही कोणीच चिन्मय भाऊ सारखा व्हिडिओ बनवत नाही
लहान मुलीसोबत जे घडल ते वाइट। तिच्यासोबत तस करणारा वाइट । पण कोणी केल याच नीट शहनिशा करुन त्याला शिक्ष करण योग्य राहिल
लोकांची वर्तणूक अगदी बरोबर आहे.. अश्या लोकांना का म्हणून जिवंत ठेवावे ज्यांना चिमूल्यांना जीवे मारताना आणि अत्याचार करताना तीळ मात्र विचार नाही करत...
Hello from England ❤
2:42 राजकारणी केवळ वोट बँक साठी समोर येतात, याच जिवंत उदाहरण म्हणजे हा फोटो 😢, याच फोटो मध्ये राजकारणी सोबत असलेले काही जण उघड उघड मिश्किल हसत आहेत😢. आमचे येवढेच म्हणने आहे की मनातुन मदत करायची नसेल तर तोंड सुध्दा दाखवू नये😡
पोलिस भरती आंदोलन वर व्हिडीओ बनवा
Banvla bhau tyani video
Tyat obc cha fayda honar asel tar banvile obc bhidu
हा व्यक्ती मुस्लिम असता तर वाद अजून वाढला असता ...
Justic.......for girl😢
Andhbhakt sati Lucky day jala asta lokha Maru kiwa jagu
अरे ह****** इथं पण हिंदू मुस्लिम करतो का
@@AveragepoliticsEnjoyerAndhbhakt mhnje bhai 🤔
@@AveragepoliticsEnjoyer haha jar mulgi jimti asti tar
@@suhasturankar7566te atanwadi aplya hindu lokana boltat 😢
एकच शिक्षा शिवाजी महाराजांनी बनवलेला कायदा माणसाचा चौरंग करणे एका झटक्यात सगळे जाग्यावर येतील
लातूर मध्ये एका अल्पयीन मुली ची समाजकल्याण हॉस्टेल वर खून झाला आहे. मुलगी मातंग आणि खूप गरीब परिस्थिती तून असल्यामुळं कोणीच आवाज उचलत नाही. दादा please व्हिडिओ बनवा
निबंध लिहता येईल ka? ह्या कसे मध्ये?
पोलीसांवरील विश्वास हल्ली पुणे प्रकरणावरून वाढलेला आपणास पहावयास मिळत आहे
Rules and regulations???????
Oh my God!!!
लोकांचं काही चुकलं नाही, मंत्री आठ दिवस पीडिते chya कुटुंबाला भेटू शकतं नाही, पोलिस पैसे खातात मग लोकांकडे दुसरा मार्ग नसतो, हल्ला झाला बर झालं
जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथे पण असाच झालं होतं पण अजूनही आरोपी ला फाशी देण्यात आली नाही म्हणून जामनेर पोलिसावर दगडफेक करण्यात आली.
Sir ajj nashik madhe Kay ghadal yabaddal dakhava
कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही ....
छान सांगतोस बाळ
गंभीर जखमी आहे पोलिस
दादा, आरोपी ला जामनेर ला आणलेच नव्हते, कुर्हा मार्गे जळगाव ला पाठवले होते,..
आरोपी मुस्लिम असता तर मीडियाने naga नाच केला असता😢
कारण असल्या अमानवी गुन्ह्या मध्ये मुस्लिम आरोपी जास्त असतात.
बातमीच आली नसती मिडीयात मिडीयचे जावई आहेत मुस्लिम
काही बोलावंसं वाटत नाही 🥺🥺
बोल भिडू 1 no
सदोष साविधान सामान्य लोकांचा उद्रेक
Lokani he paul ka uchalale asawe?
To naradham ekhada nibandh lihun mokla hoyil pan tya Chimurdi la nyay milnar nahi....this is heart touching
😢😢
Shabbas Jalgaonkar...Writing this with heavy heart😢
असे लोकांना भर चौकात जाळून दिले पाहिजे
पण पोलिसांवर हल्ला करणे हे चुकीचे आहे. जखमी पोलिसांचे फोटो बघा, त्यातील एखादा तुमचा नातेवाईक असता तर तुम्ही असे बोलले असते का?
आधी फाशी शिशा होती मग जन्म टेप होती असा कायदा आहे , 😔
कोर्टामध्ये नेत असलेल्या आरोपी व हल्ला करणे कधीही सोपं असतं नाहीतर कोर्टामध्ये जाऊन हल्ला केला तर एकदम योग्य असेल कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही एका दंगल प्रकरणात केस लागण दंगल चे केस लागण बाकी काही होणार नाही
मनोरुग्ण, मानसिक असंतुलन अशी भानगड नको...समजा आपल्या घरी असे झाले तर ? जमावाच्या भावना समजणे पण imp आहे हो 🙏
सावधान इंडिया मधे स्टोरी सेंड करा भाऊ😢
आरोपी कसा सूटेल हे कायदे करून ठेवली
हे बाबासाहेबांचे कुचकामी कायदे काय कामाचे, लोकांनी आता न्याय करावं
Murkh ahat tumhi. Nyay Parmeshwar karto manushyan nahi.
अरे मुर्खा अभ्यास कर जरा बालिश पणे काही ही बोलु नको
कायदे कधीच कुचकामी नव्हते, कूचकामी होते तर फक्त कायदा चालवणारे.. तुम्ही लोक प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब च्या नावाने बोंबा मारतात..
Atache Kayde faltuch aahet . Kayde he Chatrapatin chya kalat kadak hote shirched, kadelot, chourang..
अरे बाबासाहेब संसदेत एका भाषणात बोलले होते की " संविधान कितीही चांगली असो चला राबवणारे हात चांगली नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल " अरे केळ्या ज्या महामानवाला या जगाने सिंबोल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं. तू त्यांच्या संविधानात आणि कायद्यात चुका काढत आहेस. त्या महामानवा पाशी 32 डिग्री आणि नऊ भाषेचं ज्ञान होतं. आज आठवी फेल त्यांच्या संविधानात चुका काढत आहेत😂
अहो कायदा कुठे आहे पुण्यात एक कार चालवणारे त्याच्याकडे पैसे होतात दोन मुले मारले तरी त्याचं काय झालं नाही आणि याचा काय होणार आहे भारतात कायदा फक्त गरिबांसाठी पैसे वाल्यांसाठी कोणाचाच काय होऊ शकत नाही दादा
Bol bhidu no 1
भाऊ 500 लोक ते पण जमू मधे आम्ही फक्त 10 फौजी, ते पण 1, किलोमिटर पळून पळून मरतो... येवढे पोलिस असून अशी परिस्थिती वाईट वाट पोलिस क्या कर्त्यवर...😢😢
भाऊ न्याय पण भेटेल पण लोक आता द्यायधिष खरीदी करून घेता.. मग न्यायकुठे भेटणार
Only Incountar?
Quick action...Fashi....ha ekmev decision govt ne ghyava...ajun kiti niragas jiv hya vasnela Bali padat rahnar..Ani kiti varsh ajun fakt baghat rahaychey
Court 😅. मस्त त्याला फुकट च जेवण मिळेल राहायला मिळेल अशातच 15-20 वर्ष जातील मस्त त्याचे जेलला. कधी विचार केला का ती फक्त 6 वर्ष ची होती😢. तिच्या आई वडील वर काय बेतत असेल😓. अश्याना चौकातच जाळले पाहिजे. सिध्द झाल ना मग कसल निर्णय ची वाट बघायची. गुन्हे का करतात लोक त्यांना माहीत काय होईल जेल होईल फक्त😡
Public cha justice ha police , court kiva kaydyapeksha khatarnak asto. ek ghav 2 tukde.
Public ke hawale kr do yaar 🙏
गावाचे लोकेशन चुकीचे दाखविण्यात आले आहे.
Police त्याला काही पकडत नव्हती पण वरून दबाव आला तेव्हा पोलिसाला बरोबर आरोपी सापडला
Ho mi Pan jalgaon cha ch ahe
भाऊ पोलिस भरतीच्या मुलांचे हाल होत आहे.. त्यांच्यासाठी पण एखादा व्हिडिओ बनवा
Rane , Rana aani bakiche gappa aahet nahi tar zar dusra kon asta tar he swata tithe pohchle aste ..
Aaropi la kathor shiksha wavi 🙏
कोर्ट system वर विश्वास नाही लोकांचा.
Girish mahajan chya javal ch kon ast tr asach tweet kel asta ka
अगदी बरोबर...
चौकशी करुन बातम्यी दे भाऊ
Justice for girl 🙁🙏🏻
पोलिस भरती वर एखादा व्हिडीओ बनवा
नाशिक मधील प्रकरणावर व्हिडिओ बनवा..
भावा आमच्या लोकान वर जी गोली बार झाली त्याच काय करायला पहिजे पोर जख्मी त्यच काय फक्त न्यू वर पोलिस जख्मी आस दिले आहे
सुरवातीला map चुकीचा दाखवला आहे
बरोबर केले जमावाने
हा माणूस मुस्लिम असता तर अजून राष्ट्रीय मुद्दा झाला असता !
माझ्या मनातलं बोलला दादा भाजप वाली कापड काढून नाचले असते आणि नितेश राणे तर उड्या आणल्यास😢
अगदी खर आहे
अरे आरोपी मुस्लिम असो की इतर जातीचा पण भाजपा काय राजकारकरतेय हे चुकीच आहे.ऊलट असल्या प्रकरणात मुस्लिमच जास्त असतात.त्यांना शिक्षा करताना काँग्रेसी पिलावळ जास्त वळवळ करते .हे लक्षात घ्या.
हे आपलं भाजप विरोधी मत म्हणजे आपण काँग्रेसी पिलावळ समजायच का ?
Rahude baba tu ..nahi sudhru shakto tu.
Kon kay jast karat aahe te rojcha news madhe disatach aahe .
Ji ghatna ghadli अत्यंत दुर्दैवी ashe.taywar bol .@@raghunathalande799
गावकरी योग्यच होते
काही पण होऊद्या
त्याला कोर्टात जाऊ देऊ नका
तो कोर्टात गेला कि सुटला म्हणून समजा.
छत्रपती शिवाजीराजे महाराज नियम चालु करा मुंडी धड अलग.
योगी पॅटर्न राबविला असता, पोलीस चकमंकीत इंकाऊंटर झाला असं दाखवलं असतं,,, जमवाचेही समाधान व मुलीलाही त्वरित न्याय!