EP 1309 जळगाव हादरले / जामनेरची धक्कादायक घटना Why did the husband of three wives become a monster
HTML-код
- Опубликовано: 20 июн 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
जळगाव हादरले / जामनेरची धक्कादायक घटना Why did the husband of three wives become a monster
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
#jalgaonstory
#jamnerstory
link
FACEBOOK - dsdmarathien...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
अशा नराधामा ला कोर्ट नको पुलिस नको गावा भर चौकात जिवंत जाळल पाहिजे, नंतर कोनी दुसरं असं करनार नाही
न्याय व्यवस्था बदलली पाहीजे ताबड़तोड़ न्याय व लगेच सजा तेही भर चौकात👍
Nyay vyawastha badalne ki zarurat nhi hai balke har kisi ko apna apna samaajh sudharne ki zarurat hai Hindu Muslim soch ko zatiwad ko badalne ki zarurat hai Hindu Muslim karne se zatiwad ko badhawa dene se na gaaun Sharon ka vikas hota hai na dharam samaajh ka badlau aur vikas hota hai jin jin gaaun shahron me Hindu Muslim Nafrat hai un gaaun shahron me un gaaun shahron ke kisi bhi samaajh me na badlao hai na vikas balke police parshasan aur rajneta aalsi nikamme bekaar hojate hain Hindu Muslim karne se inko mauqa milata hai khaaki ko bhi aur khaadi ko bhi jab Yeh dono aalsi bekaar hojate hain to Phir samaajh koi bhi ho un samajhon me aise ghinaune kaand hote hain
अश्या घटनांना फाशी वैगरे काही नाही... अश्या गुनेगांरांचे गुप्त अंग कापने हिच बरोबर शिक्षा आहे.
Hech kel pahije fashi deun kay arth
Raight
याच सामान कापल पाहीजे मग दुसरा करनार नाही
मला हिच काॅमेट करायची होती
khar pn apal halkat sarkar support karte shiksha det nhi
@@supriyachaudhari941संवीधान करते रक्षण अश्यांचे
Barobar bhau
,👍🏻👍🏻
आज महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीला प्रत्येक वकील जबाबदार आहे. जे या गुन्हेगारांना निर्दोष सिद्ध करतात आणि त्यांना शिक्षा होत नाही तेव्हा त्यांचे मनोबल वाढते. या वकिलांवर बंदी घालण्याची विनंती बार कौन्सिलकडे आहे.
Khupch chan comment 👍
Right dada
👍 Right
Right
Absolutely right ✅️
सर जी, आपली न्यायव्यवस्था ही किन्नर आहे...🤷
छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव नाही तर त्यांनी राबवलेले शिक्षण देखील अमलात आला तरच महाराष्ट्र शोभेल
अगदी बरोबर बोललात
लिंगकापुनटाकने
जर कायदा यांना काही शिक्षा करू शकत नसेल जनता दरबारात निकाल लावा
आछा म्हैसाळ सांगली गावातील घटना करणारी खुनी तर कलेक्टर आॅफिस पुणे मध्ये कामाला आहे शिपाई म्हणून पोलिस येतात आणि जातात 😂😂😂😂😂😂😂😂😂 पैसा फक्त पैसा मेहनत घेतो 😂😂😂😂😂😂😂
फक्त 6 वर्षाची एवढी लहान मुलगी दुःखद...😔आजकाल लहान मुलांवर खूप लक्ष द्यावं लागते अश्याच बाबतीत नाही तर ते अनेक बाबतीत ते मस्ती करताना पण बरेच प्रकार घडतात... पण या गरीब कुटुंबाना अपले लहान मुल सोडून कामधंदा करावा लागतो खूप कठीण... त्यात हे असे दरिद्र घाणेरड्या प्रवृत्ती चे लोक त्यांना शांत जगू ही देत नाही... त्यांच्या डोळ्यात लहान लेकरं सलतात... आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घ्या 🙏🏻... चिमुकली ला लवकर न्याय दे देवा... 🙏🏻🙏🏻
बरोबर आहे सर पोलिस हा सुद्धा एक मनुष्य आहे देव नाही तरी जनतेने पोलीसांनवरचे हल्ले थांबवले पाहिजेत
Police kay aahe te savannah mahit aahe
भारतीय न्यायालय नाही अन्यालय आहे 😡😠🤬🤬😠😡 म्हणुन लोक कायदा हातात घेतात आता किती वर्ष कोर्टात केस चालत राहील
जेव्हा कायदा नवीन बनवायला घेतले तर लोक आंदोलन सुरू होते 😂😂😂😂😂😂
राज्यघटनेत सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा आहे, पण वकील काय मांडतात, त्यावरून न्यायाधीश निर्णय घेतात.
दोषीला शिक्षा मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी वकिलाची आहे.
चोराच्या हातात तिजोरीत ची चाबी , ते तर हरामी आहेत
न्यायपालीकाच भ्रष्ट आहे.
याला शिक्षा देण्यात सोबत जनतेने दारू बंदी साठी आंदोलन करणं गरजेचं आहे
100 बरोबर
त्या नराधमाला नक्की फाशीच होईल चिमुकली ताईला नक्की न्याय मिळणार😑
Fashi.लागणार
नमस्कार सर अशा नराधमाला भर चौकातचोपधायलापाहीजेगला
अशा गुन्हेगार चा गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा ही, शरीराचे अवयव तोडून टाकले पाहिजे. व ही शिक्षा लाइव्ह पूर्ण देशाला दाखवले पाहिजे. पाहील्या नतंर कुणी हिमत करणार नाही
तीन बायका कमी पडल्या. 🙄
१ वर्ष पुर्वी गोंडगाव घटना आणि आज चिंचखेडा..... वा रे जळगाव ३ राज्य कॅबिनेट व १ केंद्रीय राज्यमंत्री तरी पण गुन्हेगारी रोजचीच😂😂😂
ते मंत्री सांगता का यांना बलात्कार करा म्हणुन न्याय व्यवस्था बदलली पाहीजे ताबड़तोड़ न्याय व लगेच सजा तेही भर चौकात👍
@@shetkrino1333 mantri balatkari la sangat nahi...
Parantu jyachya bhitine Tu balatkar karat nahiyes te tyancha hatat asatat....
@@shetkrino1333 police ani nyay vyavstha khambir pahije....
Ye kay Hijade lavdyache police ani court aahe bhartat... Mantryanmule....
गुन्हेगार, मंत्री संत्री कोण आहे, पोलीस कोण आहे हे बघून गुन्हे करत नाही😂😂
@@yogeshpatil2635 darara lagto.... Neta jantesathi Hero lagto....
छत्रपतींच्या राज्यात छत्रपतींचा जसा कायदा होता तसाच हवा. जसा अपराध तशीच शिक्षा ताबडतोब. ना न्यायालय ना वकील. वकील हे गुन्हेगाराला निर्दोष करण्याचा प्रयत्न हेच आपल दुर्दैव आहे.
Jungle raj ahe ka... Adani kuthle
😂😂😂
विरोधी पक्ष नेतेफक्त राजकारण करत राहतील कोठार कायदे करण्यासाठी एकत्र येणार नाही, सरकार साथ देणार नाही
या बाबतीत फाशी ची शिक्षेची
तरतुद केल्या शिवाय हे प्रमाण कमी
होणार नाही.
फाशी नको त्याचे लिंग कापून टाकणं हा एकमेव upay
भाऊ फ़क़्त इस्लामिक क़ानून लागु करा 1 ही गुनाह होणार नहीं ही घाटना आइकल्या वर काय कराव काय नहीं समझत नहीं कोनहीं समाजचा असो भर रस्त्या वर शिक्षा झाली पाहिजे
माणुसकीला काळिमा फासणारी घटना ही घटना आहे.आरोपीला फासी झालीच पाहिजे.आशी घटना पुन्हा पुन्हा होऊ नये या साठी भर चोकात फाशी आरोपीला झाली पाहिजे.अशे गुन्हे पुन्हा होणार नाही असा धाक निर्माण करायला पाहिजे.
भर चौकात फासावर latkayalaपाहिजे
किती क्रुरपणा आहे हा दु सर्याच्या लेकरासोबत असे करायला लाजहि वाटली नाहि हारामीला,😢
याच्यात पन समाज येणार नाही ना गिरीश भाऊ
Girish samaj baghun kama kartoy ka
Khup khass mahati dili 🙏🙏🚩🙏🌹
जागेवर त्याच पद्धतीनं ...मारल पहिज..अशा nradhmas
अशा माणसाला भर चौकात आग पेठवा आणि मरे पर्यंत आगीत ढकला,हे पाहुन दुसरा कोन्ही माणून असे करणार नाही,त्याला या जगात राहणे,इत्तर ्लोकाना धोक्याचे आहे,एक टका घातला त र नऊ टाके वाचतील.😮
ह्याजनावराचे गुप्तांग कापा जीभ हाथ
पाय कापा वदरीत सोडा मरण नकोकुत्य्😢ला
त्या परिवाराला केंद्राकडून व राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली पाहिजे
दत्ता देशमुख ऊर्फ भाऊ नमस्कार❤❤❤❤❤
राज्यघटनेत सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा आहे, पण वकील काय मांडतात, त्यावरून न्यायाधीश निर्णय घेतात.
दोषीला शिक्षा मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी वकिलाची आहे.
Vakil je ahet te khotya ani gunhegar mansanach nirdosh sidd kartat kaydyacha chukicha wapar karatat asha vakilan mule he gund mokat sutale ahet asha vakilanchi sanad radd karun yana ghari basavl pahije
Super
Namaste Sir
छत्रपती शासन पाहिजे जाग्यावर न्याय
एकदम बरोबर आहे साहेब असच कायदा करा
याचा पार्ट हि कापून टाका कहानी खत्तम .
असा करणारे ल़ोकांना शिक्षा देण्यासाठी. न्या यावयाची वाट न बघता समाजातील तरुणांनी तीसरी अदालत सिनेमा प्रमाणे न्याय त्या पीडित मुलीला मिळावा असे वागायला पाहिजे तरच हे बंद होईल
Goodnight
आईबाप सहा वर्षाच्या मुलीला एकटं सोडतातच कसे???
याचा चौरंग बनवा आणि याच संपल ना पुरा महाराष्ट्रात दाखवा
नमस्कार सर 🙏🙏🙏
मन सुन्न करणारी घटना आहे या नराधमाला चौकात इतकी कृर शिक्षा द्या की कोणी ही असे करु नये...
🎉🎉
सर मि तुमचे पूर्ण वीडियो बघतो मि पन जामनेर चा ही माहिती दखवल्या बदल तुमाला तुमच्या कामला सत सत नमन ❤
सगळे त्याला मारा बोलतात पण एवढया ने काही होणार नाही समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत करणे पण गरजेचे आहे
भारताचा कायदा खरचं नपुसंक आहे का?
नमस्कार सर
लोकांच्या हाती सोपायला पाहिजे अशांना
यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असे गुन्हे घडत असत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती सुधारली आहे, आता महाराष्ट्रातही असेच गुन्हे घडू लागले आहेत.
आता आपल्या कोर्टात कशाला लागते तीन वर्षे केस
ओ,बि,सी,कर्म चारी,नको,पैसे,घेऊन,कायदा,कचा,करतात,मराठी,एस,पी,पाहीजे,होता,
न्यायालयाने लगेच पाशि द्या ला पाहिजे
Good night sir🙏
गृहमंत्रालय नावाची गोष्टच राहीली नाही महाराष्ट्रात
नपुसक केला पाहिजे जनतेने जाग्यावर
जनतेने कायदा हातात घेतला पाहिजे भर चौकात फाशि तसेच मोबाईल वर अश्लील व्हिडिओ दाखविण्यास बंदी घातली पाहिजे
पोलिसांना इजा होईल असं काही करू नये...
Hi Sir
याला जामीन मंजूर करून सोडावे,मग गावकरी त्याचा बरोबर न्याय करतील.
आमच्या आत्या चे गांव आहे चिंचखेड़ा
अवया नरदा मला फाशी दे ना जिवंत ठेवू नका ना
Shahenshah sarkhi tisari adalat banvali pahije naradhama sathi
Bechari maasum bachchi....😥😥😥😭😭😭
🙏😢👍
अशा प्रकारच्या वासनांध नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे ! पोलिसांवर हल्ला करणे ,दगड फेक करणे , त्यांच्या शोध कार्यात व्यत्यय आणने दंडणीय अपराध आहे.
आमच्या गावापासून 20 km अंतरावर घडली ही घटना
Ya नाराधमला phaasi chi saza dili पहीजे
Namsty sir
Hi
गृह विभाग पोलिस खाते लक्ष द्या
साहेब यांना धनाला अशी शिक्षा भेटली पाहिजे की तुम्ही सांगतात तेच बरोबर आहे की दुसरा दुसरा ई शिक्षा पाहून ऑटोमॅटिक थंड होईल वारंवार करणार नाही आणि पोलीस कर्मचाऱ्यावर लाठीचार्ज करणे हे चुकीचे आहे
Are aapli lok fakt hindu muslim aslywarch baher nightat bedka wani😢
न्याय मागणे आपला हक्क आहे परंतु कायदा हातात घेऊ नये
Fasi dya Tya la 😊
महाराष्ट्राला ग्गृहमंत्री आहे की नाही किती गुन्हे होते आहेत
गृह खातेच नालायक आहे.
Ashutosh Shirish : It" s not only a brutal crime but also a heinous criminal offence. The Criminal may be a habitual offender & there's very possibility that he's a pedophelic . Under the POSCO Act he's liable for capital punishment. I pray that he doesn't get any legal advice ie no advocate/ legal practitioner becomes ready to defend this pervert. Being intoxicated under heavy alcohol can't be the reason for a person to commit this heinous act.
Asha gunhegarana fashichi shikshach yogya
Fashi tr khup kami shiksha ahe
Goli marli phajiye saglyana samor😡😡😡
Girish Mahajan set all that criminal cases, before that Hit and Run case set by Minister
पोलिसांनी पण प्रथम प्रेमोचाराने लोकांच्या मनाला जितले पाहिजे व प्रथम त्यांना समजावून त्या नाराधमावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे
साहेब घटनेच विवरण नका सांगू, शिक्षा काय दिली हे सांगा जेणेकरून लोकांच्या मनात गुन्हा करण्याची हिम्मत येणार नही.
मागच सिंन सती आई कुर्हे खु येथील आहे वाट्ट
पोलिस मजुराचे, शेतकर्यांची मुले आहेत हे विसरू नका.
आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करायला पाहिजे कायदा व सुव्यवस्था अभी करणार नाही याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे नराधमाला शिक्षा होणारच
तूवेडाआहेस.
पोलीस अटक करता फक्त गुणा करणार असंच सुटून जाता त्याला पूर्ण चॉक मध्ये उबा कापून टाकला पायजल
यासाठी ग्रामीण भागात पण पोलिसांनी 24 तास पेट्रोलियम सुरू केली पाहिजे.
Arab desha che niyam Bharata madhe kele pahije.
😭
Ha ancha kayda😂
आइस्क्रीम घेऊन देतो असे आमिष दाखवले हे तुम्हाला कोणी सांगितले?
वकिल साहेब तुमचा धंदाच आहे, काळ्याच पांढर व पांढर्याच काळ करणे. वेळा......
कारण असाच गोडगाव चा सुद्धा प्रकरण zala त्या गुण्या गार च काय झाल अजून काई कारवीर केली नाय ❌️❌️❌️❌️
पोलिसांना सहकार्य करीत जावे
सर ही घटना आमच्या गावची आहे
Nyay vyavastha ashi ahe tyamul lok kayda hatat ghet ahe ani he ts thik nahi pn saheb jyachi potchi porgi geli ahe teva lok tr kanun hatat ghenar ch na tyamul public mede hang up karav
फार धुरमिळ आवसता आहे याची विनास कालिन विपरीत बुद्धि 😡
ये हैं सरकार कीं पक्की ग्रॅरंटी
Policanchi kay chuke sir shiksha den policanch kaam nahi courtach ahe yar
Durvyasan sarva apraadh chaa mool. Samajalaa pudhhakaar gheun ase lokaancha suchna police laa dilaa paahije. Ase lokaanaa kathhor dand dilach paahijet. Politician & public must restraint
Jalgaon
Lagech nikal lavaycha vat baghat basayachi nahi ubhe karayache ani golya ghalayachyA