विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा | मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2022
- मुख्य संदर्भ - इतिहासाच्या पाऊलखुणा, भाग -2, ह्या लिंकवरून तीनही भाग आपण मागवू शकता - amzn.to/3Gfi8z2
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी... Развлечения
Very deep,studious and interesting information,thanks please make a video on Afajalkhan bhet,pratapgarh war
प्रतापगडची लढाई आणि अफझलखानाचा वध
भाग 1. अफझलखान आणि थोरल्या संभाजीराजेंचा घातपात । थोरल्या संभाजीराजांचा थोडक्यात ईतिहास | ruclips.net/video/crE5d0XQotY/видео.html
भाग 2. माहित नसणारा अफझलखान | अफझलखानाबद्दलच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी | #AfjalKhanaChaVadh ruclips.net/video/PC8UOyqUGcU/видео.html
भाग 3. शहाजीराजे आणि अफझलखानाचा वध | अफझलखानाच्या वधामध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती? ruclips.net/video/OuUsb90fEeA/видео.html
भाग 4- उमदा व्यापार आणि फायद्याचा सौदा । शिवरायांचा एक मजेदार किस्सा । ruclips.net/video/3aVFYu3LnPk/видео.html
भाग ५- बत्तीस दातांचा बोकड- अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।
ruclips.net/video/MUBLXKITyZw/видео.html
भाग-६-तुम्ही आजवर न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #Afzalkhanachavadh ruclips.net/video/mP5hYNimi3M/видео.html
Sir ahe
@@sachinbhoir589 m.
@@DrVijayKolpesMarathiChannel t in
छान इतिहास सांगीतला सर ! खरच छत्रपती शिवाजी राजे धाडसी शूर व चतुर होते त्यांना शतः श: नमन!
दुर्जन का साथ देने का नतीजा यही होगा. बुरे काम का बुरा नतीजा. जय शिवाजी, जय भवानी
छत्रपती शिवाजीराजे यांच्या शिवाय कोणालाही संपूर्ण भारताचा विचार. सुचत नव्हता.
धर्मनिरपेक्ष होऊ नका कट्टर हिंदु होयला हवे तरच आपला हिंदु धर्म जगेल
अगदी बरोबर
पण हिंदू एकत्र येत नाही
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
सर खुप सुंदर ऐताहासिक माहिती सांगितली
Mirja राजें नि शिवरायांना मदत केलेली
मिर्झा जर भारत देशासाठी लडला असता तर आज त्याचा लोकांमध्ये नाव असता....
एकच हिंदवी सम्राट .छत्रपती शिवाजी महाराज .
Dr.Kolpe You should know about Bappa Rawal (Rajput king of Mewar) who saved india from Arab , he defeated 35 times of Arab , otherwise India is another Iran
Ok
Jay maratha
शालेय जिवनात असा खरा ईतिहास शिकवला गेला नाही हे दुर्दैव दुसरे काय ?
माझ्या इतिहासात होत
धन्यवाद
छत्रपती शिवाजीमहाराज यांना जो महाराष्ट्र येऊन नडला तो कायमचा संपला. हे शिवरायांचे वैशिष्ट्य होते की जो जो शत्रु म्हणुन चालून आला तो परत यायला जिवंतच राहिला नाही किंवा शिवराय जिवंत होते तो पर्यंत यायला घाबलला. जय भवानी जय शिवराय !
आपण इतिहासाची अतिशय दुर्मिळ आणि महत्वाची माहिती अतिशय उत्तम रीतीने देता 🙏 खूप धन्यवाद
चुकीची माहिती सांगितली आहे त्यांनी
खूप छान माहिती अभिनंदन
राजपुतांचा उल्लेख करताना त्यामध्ये आपण सर्वच राजपुताना उद्देशून बोलत आहात असा भासते . हे काही बरोबर नाही . महाराणा प्रताप हे सुद्धा एक राजपूत च होते हे विसरू नका. त्यांनी च मातृ भूमी साठी पाहिले तलवार उचलली . प्रताप हे शिवरायांचे चे सुद्धा आदर्श होते 🙏🏻🙏🏻🚩🚩 . काही राजपूत मूर्ख होते हे नक्कीच खरं आहे.
Aaj 4 corore muslim rajput ahet...Pakistan madhe tar khup ahet check kar
@School IT Prashant patil Rajput kokanat marathi muslim ahet ...maratha nahi....Ani te teli,Koli agri, bhandari samajache ahet
@School IT Prashant patil Rajput kokanat Maratha Muslim asatilahi pan te swatala maratha mahnat nahi....muslim rajput ajun swatala rajput samajato🤣
Maharana Pratap yanchya aadhi Samrat Prithviraj Chauhan yani talwar uchalali hoti pan mughal gaddar, aani miraza Jaysing tar kutra ch
Nik ,I don't know who are you but you do not forget, Rajput Save the Nation from Arab and other Islamic country , otherwise india is another Islamic Country ,Constantly fought since 700
BC .Rajput is a ancestors of Maratha
खूपच छान माहिती.
Sir १४ जानेवारी जवळ येत आहे.यानिमित्ताने आपण पानिपत युद्धावर एक vdo बनवावा हि विनंती. 🚩🙏
पानिपत हा फार मोठा विषय आहे...खूप अभ्यास आणि वाचन लागेल
@@DrVijayKolpesMarathiChannel आपण अभ्यास करुन पानिपत वर video बनवा. आम्ही वाट पाहु. By the way as usual this was also very nice video 👌👌👌
@@DrVijayKolpesMarathiChannel maratha history ya channel varun bharpur mahiti bhetel tyaa video baghun thoda sa concept ghyaa na sir
@@DrVijayKolpesMarathiChannel पण दादा बनवा कारण तुमचे संदर्भ सहित छान वाटत ऐकायला
Aajcya divasi dataji shinde sahid zale🙏🙏
Poetic justice with Mirzaraja Jaysingh ..Jai shivaji 🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩🚩
Brevo.sir verv good
सर व्हिडिओ छान आहे 🙏पण आदराने शिवराय म्हणा🙏
Sir, please produce such quality content and no matter whoever trolls, we are your real audience and would always stand with your unbiased knowledge and point of view 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️🚩 श्रीयुत आपली भाषाशैली अत्यंत ओघवती , स्पष्ट उच्चार , आणि अतिशय खणखणीत आवाज यामुळें ऐकतच रहावेसे वाटते. खूपच सुंदर आहे. आमचे subscribtion कामाला आले. आम्हीं शिवाजी महाराजांचे लहानपणापासून वेडे आहोत. धैर्य आणि धाडसाला जगात सदैव नमनच असत. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय दादोजी कोंडदेव.💯☑️👌🏻❤️💪🏻👍🏼🙏🏻🕉️🚩
सादरीकरण खूप छान केले आहे. संदर्भ सुरेख आहेत.
धन्यवाद.
जबरदस्त व्हिडिओ. आपले आभार मानावे तेवढे कमीच.
Very informative as usual
Dr. साहेब आम्हाला तुमच्या आवाजातले ऐतिहासिक विनोदी किस्से ऐकायला फार आवडतात ।।
Keep doing , great job dr.
खूपच छान माहिती सांगितली सर
मिर्ज़ा राजे , राजे महनैला लाज वाटली पहीजे होती नलाएकला 😡😡😡
Very Nice Thanks ..,....
शिवाजी महाराज असे कसे म्हणणार की मी चाकर होवून सेवा करील...
हा माणूस काहीही लिहितो
Sir lakh lakh tumala abhinandan
पानीपत विषया वर मि खुप वाचन केले आहे पन तुम्ही यावर वीडियो बनवावा अशी माझी हाथ जोडून विनंती आहे , आणखी काही नवीन माहिती मिळेल याची उत्सुकता आहे।
🎉 धन्यवाद
जय शिवराय 🙏🏻🌷🙏🏻
Khup chan sir🙏🙏👌👍
मागील 20/25 वर्षापासून आपले मराठे व ईतर सर्व सोनिया पुढे नतमस्तक होत आहेत त्याबद्दल काही सांगणार का
Khup chan sir 👌👌👌
Sir me tumhe video avarjun pahato khup chaan mahiti ahe..
Jay Shivray
जैसी करनी वैसी भरनी!
Mughalana cha virodh karnyacha purushartha fakta ekch mansa madhe hota... chatrapti shivaji maharaj..!!
Gulaami maansikta
Mirza Jai Singh
very good explanation
Good collection
जय भवानी..जय शिवाजी......🚩🚩🚩🚩
Rajputancha itihaas ha musalman premi aplya muli denyat kami nahi,
Dhnya to shivaji maharaj 🙏🙏🙏
जय शिवराय
मिर्झा जय सिंग गदार होता फक्त एक महाराणा प्रताप सोडून
Very nice historically important every hindustani student must read and learn about it.
आलेली संधी ज्याने गमावली तो शुर विर असू शकतं नाही.मला तर वाटते तो शेळपट होता.
Ek rajputa mule sarvanna dosh deu naka amhi khup mehnatine hindu na ek karat ahot..maharana pratap ayushbhar ladle...
प्रताप हा भिल्ल होता रजपूत नाही
@@user-cs3cu5rm7k ata tu kahi Navin kadhu nako jatiwad karu nako sarve hindu ahe
@@shaileshkharat8186 अरे प्रताप हा भिल्ल च होता मी जातीवाद नाय करत गूगल वर सर्च कर रजपूत उत्पत्ती बघ ते विदेशी आहेय
@@nanasahebhase7160 नीट माहिती घ्या प्रताप भिल्ल होता
Barobar aahe sarv Hindu ek. Aahet
Very nice
🙏☝️
भुर्र कन उडाले नाही राजे गरुड झेप घेतली भरारी मारली ती दिल्ली हून स्वराज्यात.
Shivaji Maharaj raje mulech sukhrup ale parat he dhyanat theva
आणि महाराज मिर्झा राजानं आग्रह केला म्हणूनच तिथं आग्र्याला जाऊन अपमानित होऊन अडकून बसले होते हेही लक्ष्यात ठेवा.
कसे सुखरूप आले ते सांगा?.. त्यांच्यामुळे तर कैद झाले.. मिर्झा राजे जर देश धर्म यासाठी लढले असते तर हिंदवी पताका गांधार पर्यंत फडकत असती
🤣🤣🤣🤣
खोटे बोलू नका...मिर्झा राजे जयसिंह यांनी शिवाजी महाराज यांना शब्द दिला ..की दिल्ली वरून सुरक्षित आणणार
Nice video
फारच वर्ष लोटली मिर्झा राजेंना दगाबाजी न संपल्याचा खुलासा मागितला मिळाला. ७० वर्षांत इतिहास सापडला नाही तो आत्ताच हाती लागला असते नसत्याचा महत्प्रयास मिडियाला घ्यावे लागतात किंवा येते !
सर आपण आनंदराव धुळप यांच्यावर व्हिडीओ बनवावा ही विनंती.
Sir thod far chuktay bahutek?
Jay Singh yani "Jaan man ani sanmaan" yachi khatri keli hoti purandar chya sandhi veles.....
Nice sir
sir jodhpur cha raja jaswantsingh Rathore yachi dakkhanetil karkird, ya vishyawr video banwa, tya baddal faar kami mahiti upalabdh aahe.
जय भवानि, जय महाराणा।
आजकल लोगों की एक सोच बन गई है कि राजपूतों ने लड़ाई तो की, लेकिन वे एक हारे हुए योद्धा थे, जो कभी अलाउद्दीन से हारे, कभी बाबर से हारे, कभी अकबर से, कभी औरंगज़ेब से...
क्या वास्तव में ऐसा ही है ?
यहां तक कि राजपूत समाज में भी ऐसे कईं राजपूत हैं, जो महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान आदि योद्धाओं को महान तो कहते हैं, लेकिन उनके मन में ये हारे हुए योद्धा ही हैं, महाराणा प्रताप के बारे में ऐसी पंक्तियाँ गर्व के साथ सुनाई जाती हैं :-
"जीत हार की बात न करिए, संघर्षों पर ध्यान करो"
"कुछ लोग जीतकर भी हार जाते हैं, कुछ हारकर भी जीत जाते हैं"
असल बात ये है कि हमें वही इतिहास पढ़ाया जाता है, जिनमें हम हारे हैं
मेवाड़ के राणा सांगा ने 100 से अधिक युद्ध लड़े, जिनमें मात्र एक युद्ध में पराजित हुए और आज उसी एक युद्ध के बारे में दुनिया जानती है, उसी युद्ध से राणा सांगा का इतिहास शुरु किया जाता है और उसी पर ख़त्म
राणा सांगा द्वारा लड़े गए खंडार, अहमदनगर, बाड़ी, गागरोन, बयाना, ईडर, खातौली जैसे युद्धों की बात आती है तो शायद हम बता नहीं पाएंगे और अगर बता भी पाए तो उतना नहीं जितना खानवा के बारे में बता सकते हैं
भले ही खातौली के युद्ध में राणा सांगा अपना एक हाथ व एक पैर गंवाकर दिल्ली के इब्राहिम लोदी को दिल्ली तक खदेड़ दे, तो वो मायने नहीं रखता, बयाना के युद्ध में बाबर को भागना पड़ा हो तब भी वह गौण है
मायने रखता है तो खानवा का युद्ध जिसमें मुगल बादशाह बाबर ने राणा सांगा को पराजित किया
सम्राट पृथ्वीराज चौहान की बात आती है तो, तराईन के दूसरे युद्ध में गौरी ने पृथ्वीराज चौहान को हराया
तराईन का युद्ध तो पृथ्वीराज चौहान द्वारा लडा गया आखिरी युद्ध था, उससे पहले उनके द्वारा लड़े गए युद्धों के बारे में कितना जानते हैं हम ?
इसी तरह महाराणा प्रताप का ज़िक्र आता है तो हल्दीघाटी नाम सबसे पहले सुनाई देता है
हालांकि इस युद्ध के परिणाम शुरु से ही विवादास्पद रहे, कभी अनिर्णित माना गया, कभी अकबर को विजेता माना तो हाल ही में महाराणा को विजेता माना
बहरहाल, महाराणा प्रताप ने गोगुन्दा, चावण्ड, मोही, मदारिया, कुम्भलगढ़, ईडर, मांडल, दिवेर जैसे कुल 21 बड़े युद्ध जीते व 300 से अधिक मुगल छावनियों को ध्वस्त किया
महाराणा प्रताप के समय मेवाड़ में लगभग 50 दुर्ग थे, जिनमें से तकरीबन सभी पर मुगलों का अधिकार हो चुका था व 26 दुर्गों के नाम बदलकर मुस्लिम नाम रखे गए, जैसे उदयपुर बना मुहम्मदाबाद, चित्तौड़गढ़ बना अकबराबाद
फिर कैसे आज उदयपुर को हम उदयपुर के नाम से ही जानते हैं ?... ये हमें कोई नहीं बताता
असल में इन 50 में से 2 दुर्ग छोड़कर शेष सभी पर महाराणा प्रताप ने विजय प्राप्त की थी व लगभग सम्पूर्ण मेवाड़ पर दोबारा अधिकार किया था
दिवेर जैसे युद्ध में भले ही महाराणा के पुत्र अमरसिंह जी ने अकबर के काका सुल्तान खां को भाले के प्रहार से कवच समेत ही क्यों न भेद दिया हो, लेकिन हम तो सिर्फ हल्दीघाटी युद्ध का इतिहास पढ़ेंगे, बाकी युद्ध तो सब गौण हैं इसके आगे!!!!
महाराणा अमरसिंह ने मुगल बादशाह जहांगीर से 17 बड़े युद्ध लड़े व 100 से अधिक मुगल चौकियां ध्वस्त कीं, लेकिन हमें सिर्फ ये पढ़ाया जाता है कि 1615 ई. में महाराणा अमरसिंह ने मुगलों से संधि की | ये कोई नहीं बताएगा कि 1597 ई. से 1615 ई. के बीच क्या क्या हुआ | महाराणा कुम्भा ने 32 दुर्ग बनवाए, कई ग्रंथ लिखे, विजय स्तंभ बनवाया, ये हम जानते हैं, पर क्या आप उनके द्वारा लड़े गए गिनती के 4-5 युद्धों के नाम भी बता सकते हैं ?
महाराणा कुम्भा ने आबू, मांडलगढ़, खटकड़, जहांजपुर, गागरोन, मांडू, नराणा, मलारणा, अजमेर, मोडालगढ़, खाटू, जांगल प्रदेश, कांसली, नारदीयनगर, हमीरपुर, शोन्यानगरी, वायसपुर, धान्यनगर, सिंहपुर, बसन्तगढ़, वासा, पिण्डवाड़ा, शाकम्भरी, सांभर, चाटसू, खंडेला, आमेर, सीहारे, जोगिनीपुर, विशाल नगर, जानागढ़, हमीरनगर, कोटड़ा, मल्लारगढ़, रणथम्भौर, डूंगरपुर, बूंदी, नागौर, हाड़ौती समेत 100 से अधिक युद्ध लड़े व अपने पूरे जीवनकाल में किसी भी युद्ध में पराजय का मुंह नहीं देखा चित्तौड़गढ़ दुर्ग की बात आती है तो सिर्फ 3 युद्धों की चर्चा होती है :-
1) अलाउद्दीन ने रावल रतनसिंह को पराजित किया
2) बहादुरशाह ने राणा विक्रमादित्य के समय चित्तौड़गढ़ दुर्ग जीता
3) अकबर ने महाराणा उदयसिंह को पराजित कर दुर्ग पर अधिकार किया
क्या इन तीन युद्धों के अलावा 1300 वर्षों के इतिहास में चित्तौड़गढ़ पर कभी कोई हमले नहीं हुए ?
इस तरह राजपूतों ने जो युद्ध हारे हैं, इतिहास में हमें वही पढ़ाया जाता है
भाई बात यह है ही नहीं कोण कितने बहादुर थे,बात यह चल रही है कोण सही थे!
राजपूत अपना अहं के लिये लढे,उनके राज मे छोटी जाती को तुच्छ लेखने का चलन था इसी बात को बताया है|
बिरादर, किन मूर्खो रे साथ आपनो टाइम ख़राब क़रयो है
आपने पूर्वजों री वीरता किसी प्रशंसा री मोहताज नहीं...
सम्राटो से लेकर रावल राणा महाराणा तक म्हारे लोग मातृभूमि री लाज लिए लढ़े हारे जिते, रंज को नहीं!
पर कभी किसी दूसरे जाति पर हम टिका टिप्पणी नहीं करते यहीं हमारा बड़प्पन है 👍
👍🙏🚩
मी मराठा आहे ...पण राजपुताना दोष देवू नका...
👍👌👌👍❤️❤️❤️
आज शिवसेना राजे जयशिंग ची तुलना करून पाहा
Mirza raje jaysing sathi asnari sagali respect aaj smpli. Mhnje ha fkt chukichya bajune nvhta tr to ek nich manus hota
नीच माणूस असता तर महाराज आगरा यथुन परत आले नसते
यूट्यूब वर विडिओ बघून एकतरफा निर्णय घेऊ नये ... हिंदु इतिहास खुप मोठा आहे पण वामपंथी इतिहास कारांनी अर्थाचे अनर्थ करुण दूषित करुण टाकलाय
भारतात एकच मराठा
Tar mtrano shivaji aani baba sahieb hyana bajula theva aani vartmaan engraj ypass yeenar ghya shekun
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay .Khara gow Brahman pratipalak anee Hindu rakshak .Bharat Mata ki Jay .
Mirza Jaising's letter to Aurangjeb referred to in the history may have been written to mislead the emperor or pacify his anger.
Ha babaracha hota
इतिहासात जे घडले ते तुम्ही सांगितले. पण ह्या पत्रानंतर लगेच aurangzeb ने त्यांना मारले. असेही असू शकते मिर्झा राजे ह्यांनी काही कूटनीती करण्यासाठी शिवाजी महाराज विरुद्ध ते पत्र aurangzeb ला लिहिले असेल. पण प्रत्यक्षात त्यांचा काही भलतच गेम असेल. शेवटी तो राज त्यांच्यासोबतच ह्या जगातून गेला. असो ...
Traveller sagar आपला म्हणे खरं
🚩🚩🚩🚩
RAKSHASH JAMATILA SAATH DILI BAROBAR SHIKSHA MILALI.
It is a great foolish ness to underestimate SriMirzarazejaising, a man who compelled great sri Shivraya to come to terms, won the confidence n heart❤ of brave lion 🦁of sahyadri n kept his promise of personal safety of maharaj n paid the price for Escape from Agra, Kuwar RAMSINGH his son whose mediation ensured Shivaji's safety among turks, afghan, mughal warriors at durbar, all this due to Mirzas words, so regardless ness is unimaginable😇
True 👍👍👍
Brave is not enough... He was servant of aurangjeb he couldn't think for larger picture.... He rather made his choice for serving moghals
Half knowledge is always dangerous baccha....with all political tactics and attacks mirzaraje still was not happy with the progress because he felt he couldn't even got close to shivaji maharaja yet.... So started harrasing common people, villagers, farmers.... There is historical evidence that he burned 50 villages in just 1 week... He knew that real weakness of shivaji maharaj a was his people.... So after so many cruel & gruesome attacks shvaji maharja decided to meet mirazaraje jaisingh.....mirzaraje was brave, intelligent but what is use of it... India had so many such rajput kings who were Servants fo mughals whose daughters were married to Muslim mughal kings..... But shivaji raja jaise bahot kam log hai jo aapni bravery ka use aapni janta aur aaapne country ke liye karte hai
भोसले सुद्धा राजपूत होते..
20 te 25 % maratha nakkich ahet, jyanche purvaj rajput hote
Swatahachya gharatil muli mughalanna vikun tyanchyakadun jahagiri milavnare,He aamer che khandan kase Kay prabhu shree ramache vanshaj asu shaktat.bharat deshashi gaddari karne He aamerchya gharanyachya raktatach aahe,jaysingache aajoba raja mansing he maharana pratap yanchya virudha ladhale hote,ha jaysing chatrapati shivaji maharajanshi ladhala,pudhe peshwa bajiravanni aamer chya rajanna yuddhat haravale, nantr raje malharrao holkar,maharaja mahadji shinde yani ya aamer jaypur chya rajyana harvale hote.
अत्ता सुद्धा तासेच चालू आहे😡
😠🙏🇮🇳🚩
Aurangzeb badhshah che shevtche divs yavar video bnva sir please please please
हिंदीत बनवा हा विडीयो सर्व राजपूतांना पाठवतो
छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे काही गद्दार.
(काही जात्यंध नेत्यांच्या व ब्रिगेड्यांच्या मेंदूत काँपी/पेस्ट करून ठेवण्यासाठी..!)
1)संम्भाजी घोरपडे २)खंडोजी घोरपडे ३)खेलोजी घोरपडे ४)जाऊजी घोरपडे ५)बाजी घोरपडे ६)मालोजी घोरपडे ७)मानाजी घोरपडे ८)पिलाजी मोहिते ९) शंकराजी मोहिते १०)कल्याणजी जाधव ११)जगदेवराव जाधव १२)मंबाजी भोसले १३)खेलोजी भोसले १४)राजाजी घाटगे १५)झुंझारराव घाटगे १६)मानाजी घाटगे१७)राजाजी घाटगे१८ )सादाजी घाटगे१९) कृष्णराव मोरे २०)हनमंतराव मोरे २१)चंद्रराव मोरे २२)बाजी मोरे २४)कृष्णाजी मोरे २५)यशवंतराव मोरे२६)केदार्जी खोपडे २७)खंडोजी खोपडे २८)धर्मोजी खोपडे २९)नरसोजी खोपडे ३०)गंगाजी पिसाळ ३१)तानाजी दुरे ३२)दत्तो नागनाथ ३३)नाईकजी खराडे ३४)हनमंतराव खराडे ३५)नाईकजी पांढरे ३६) कमलोजिराव कोकाटे३७) जसवंतराव कोकाटे 38) बालाजी हैबतराव 39)केदारजी देशमुख 40)बजाजी नाईक निंबाळकर 41)संभाजी मोहिते 42)जिवाजी काटे 43)जिवाजी देवकाते 44)सूर्यराव सुर्वे 45)जसवंतराव पालवणीकर 46)राजेभोसले सावंतवाडीकर 47)सुर्जी गायकवाड 48)दिनकरराव काकडे 49)रंभाजीराव पवार 50)सर्जेराव घाटगे 51)जसवंतराव कोकाटे 52)त्र्यंबकराव खंडागळे 53)कमलोजीराव गाडे 54)अंताजीराव खंडागळे 55)दत्ताजीराव खंडागळे 56)त्र्यंबकजीराजे भोसले 57)जिवाजीराजे भोसले 58)बाळाजीराजे भोसले 59)परसोजीराजे भोसले 60)दत्ताजीराजे जाधवराव 61)रुस्तुमरावराजे जाधवराव 62)आजप्पा नाईक 63) मालोजी घोरपडे
64)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा) )गणोजी शिर्के
65) वाई ची देशमुखी मिळविण्यासाठी रायगडचे दरवाजे उघडून देवून येसुरणी व शाहू यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा सूर्याजी पिसाळ.
न तर जय सिंह प्रभूश्रीरामचन्द्रा चा वंशज होता न तो,मराठ्याचा मित्र होता
ईतिहासात उगीच राजपूताचा उदो 2 केला जातो,
राजे पृथ्वीराज चौहान, राजा कुंभा, राणा सांगा, पराक्रमी महाराणा प्रताप जी यांचा इतिहास वाचावा.. राजा मानसिंग आणि राजा मिर्झा यांच्यामुळे आपण अजरामर शौर्य ला नाकारू शकत नाही.... आणि नमकहराम आपल्यात पण होतेच की ज्यानी छत्रपती महाराज साहेबांना पिडा दिल्या
True
Sir, mirza mhanaje kay?
'रावबहाद्दूर' सारखी ती एक पर्शियन पदवी आहे. अतिशय मोठ्या दर्जाची मान्यवर व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो.
Miraza hee upadhi Mugl ghranyat janmalelya shajadyana dili jat aase.
Mugal jaisingala sudha swtacha mulga mant.mhanun hee uapdhi jahangiran jaisingas dili hoti.
Miraza mhanjech shajada.
महामूर्ख मीर्झा आणि पृथ्वीराज चौहाना मुळेच हिंदूची वाट लागली
Tumi jyane Aplya maharaj na AP shabada vaprala . Tya jya ghara nya chi badaya mara lay. Pan tu mi Shivaji Maharaj yan cha mata jija matan cha gharan hi krushana vashiya hot he nhi sangitla . Ki maharaj yan cha gharan hi . Swata la ram vamshi ya sangata ya var bola la nhi. Fakt tyaji badae kele . Apla kahi nhi sangitla . Lok he notice made gheun tya na kup wait watu shakt.
Voice not clear .
😅😅😅😅
Khup hassnari goshta Ramache vanshaj Mirza raja..Ramch janamla nahi tr vanshaj kutun ale..😆😆😆😆
औरंगजेब ला ठार मारण्याचे कधी प्रयत्न नाही झाले का?
ruclips.net/video/OvRpxyu8LNI/видео.html
Santaji ghorpade ne keli
Dr.Kolpe your Vedio is not only targeting one Bravest Community of the Earth and also playing the sentiments of 20 Crores Rajputs across the India. Your vedio is based on Fabricated Story. Although Jai Singh is doed not deserve for respect and praise but he helped to one of the greatest King Chatrapati Sivaji Maharaj several times.
After defeated of Sahitya Khan, angry King Aurangajeb sent to Mirza Jai Singh to Catch Chatrapati Shivaji Maharaj dead or alive but Jai Singh dont wants to Catch Chatrapati Shivaji Maharaj .He did agreement with Chatrapati Maharaj ( This is known as agreement of Puronder ) but the Aurangajeb not happy
with Puronder agreement he wanted to Catch Chatrapati Shivaji Maharaj dead or live any Cost. Again Jai Singh invited Chatrapati Shivaji Maharaj after pressure of Aurangajeb .Jai Singh assured Maharaj and His son for their life.But Arangajeb arrested them.
Jai Singh and His Son Safely helped to Maharaj and his Son escaped from Agra. Jai singh never take a money for this because, He was one of the richest King in India that time( One person commented he took money to Maharaj).
But Jai Singh and His Son Ram Singh paid a price to lost their life ( Aurangjeb murdered them through poison). Jai Singh helped Maharaj two times ( ie not catched him and helped to escape from Agra)
Jai Singh is not ideal for Rajputs.
Bappa Rawal (Sishodiya Rajput ), Mihir bhoj, Last Hindu Emperor Pritiviraj Chouhan , Hamir dev Chauhan, Rana Kumbha ,Rana Sanga , Rana Uday Singh,Maharana Pratap, Chatrapati Shivaji Maharaj, Rana Amer Singh, Rana Raj Singh, Raja Chatrasal etc.are the Ideal of Rajputs.
Pay the respect to all
Rajput s don't ask for respect it is their deeds which get respect, MIRZA JAISING may not be ideal for u but he helped great SHIVAJI N we can't over look that
महाराणा प्रताप जैसे थोडे राजपूत ही स्वाभिमानी ते.बाकी सब गद्दार निकले
@@vijaydangat8566 लगता है 5 वी के बाद इतिहास नहीं पढ़ा तूने
महाराणा सा से 800 साल पहले अरबी हमले भारत पर हुए तब बप्पा रावल ने अरबो को कई युद्ध मे हराकर भारत से खदेड दिया था
तब से लेकर आज तक एक नहीं हजारों राजपुत राजाओं ने अपनी मातृ भूमि के लिए प्राण न्योछावर किए
@@gajuthakur7454 ऐसा नहीं है❌ भाई ईतिहास को ईतिहास की तरह उन्हें पढ़ाया नहीं गया है, ये व्यक्ति गत रुचि का विषय है🙏 में पहली बार जब चित्तौड़ पहुँच कर सर्व प्रथम उस पावन भूमि पर सिर लगाया, मैंरे पैर बाद में पड़े, आसपास के लोग कोतूहल बस मुझे देखने लगे, वह वीर सपूत राणा प्रताप की भूमि है🙏🙏 में अपने पैर कैसे रखता???? भावना की बात है❓
धन्यवाद🙏💕
Ya haramkhor Jaysingane jar chhatrapati Shivaji Maharajana saath dili asati tar mughali sultanat kadhich sampali asati, ya rajputanich saath dili mughlanna
Like karnyache Karan aurangyaae je kele tya baddal
फक्त मराठे हिंदू धर्माचे कट्टर होते , जर राजपूत मराठा जर एकत्र असते तर मुगल कधीच संपले असते .
Chatrapati Sivaji Maharana belongs to Sishodiya Rajput Clan of Mewar, Bhosale is Surname of Rajput
शिवाजी महाराज मराठा थे ना की रजपूत
shivaji raje suddha Rajput hote te pa sanga
शिवाजी महाराज मराठा होते ना की रजपूत
Maratha hote
Shivaji maharaj was marathi, not rajput
एक मिर्झा राजेचं काय चराट पिळतो... बाकी राजपुतांचे पराक्रम सांग.. कि ज्यांनी महाराष्ट्रापर्यंत मुघल येऊ दिले नाहीत.... नाहीतर अर्धा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत मुस्लिम झाला असता...
कुठल्या राजपुताने पराक्रम दाखवून मुघलांना महाराष्ट्रात येण्यापासून वाचवलं जरा नाव सांगतो का ? अरे बाबा, ज्या विषयात तुला ज्ञान नाही त्यात वायफट बडबड करू नको , तूच सांग जेंव्हा १३ व्या शतकात देवगिरीवर खिलजी चालून आला तेंव्हा कुठला रजपूत महाराष्ट्रासाठी आडवा पडला ? मुघलांनी-सुलतानांनी दिल्लीजवळ ७५० वर्षे राज्य केलं तिथंही ५० टक्के मुसलमान झाले नाहीत.
सर्व राजपूत मार खल्लेले होते ते मूर्ख होते, दक्षिण भारतात मुगल नंतर आहे आदिलशाही कुतुबशाही त्याआधी बहमनी साम्राज्य हसन गंगू नी बनविले होते
राजपूत येवढ़े बहादुर अस्ते तर मुगल भारतात टिकलेच नस्ते
Please use respectful language. Vijay Sir does a lot of research and rather we must be thankful to them and his every research is true without any sugar coated words. Truth is bitter after all...
@@DrVijayKolpesMarathiChannel battle of dewair by maharana pratap . Ektyane akbar la dakshinet yeu nahi dile. Pratap hote to var mughal gujarat pn gheu shakale nahi🚩🚩. Greate warrior
@@DrVijayKolpesMarathiChannel mewar chya maharana vishye wacha lakshat yeil tumchya , mewari rajput ka mahan hote te
Rana hammir singh
rana khetra singh
rana lakha
rana kumbha
rana sanga
rana pratap singh
rana amar singh
rana raj singh
bappa rawal baddal pn vacha
700ad -1700ad jyannchya pidya 1000 varsha islamic kattarta shi ladle hote
ugach rajputtanna badnam karu naka