छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?
HTML-код
- Опубликовано: 28 мар 2024
- #shivaji_maharaj_death_story
#soyrabai_shivaji_maharaj
#shivaji_maharaj_death_scene
#shivaji_maharaj_death_episode_371
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ही महाराष्ट्राच्या तुझ्यासाठी अत्यंत जिव्हारी लागणारी घटना होती वयाच्या पन्नासाव्या वर्षी महाराज अचानक महाराष्ट्रभर पोरके करून निघून गेले त्यामुळे महाराष्ट्र हडबडला. महाराजांच्या अचानक जाण्यामुळे अनेक नव्या प्रश्नांचा जन्म झाला महाराजांची हत्या त्यांची पत्नी सोयराबाई यांनी केली का की महाराजांची हत्या हा त्यांच्याच मंत्र्यांनी केली? अशा अनेक प्रश्नानी जन्म घेतला अशा अनेक conspiracy theories जन्माला आल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महाराजांच्या मृत्यूचे खरे कारण काय होते महाराजांचा मृत्यू कसा झाला तो संपूर्ण इतिहास त्याच्या खऱ्या वैज्ञानिक कारणासह तेही पुराव्यानिशी.
Kharach uttam sanshodhan Ani mahiti...keep it up Ranjeet...hi mahiti jastit jast lokanparyant pohachane garajeche.....
Thank you so much Mandar 🙏
परंतु घोड्याच्या सहवासात राजे होते का इतर लोकांना मावड्याना वगेरे का झालं नाही आणि संभाजी महाराज यांना का कळवण्यात आले नाही हे पण सांगा थोडा 🙏
Ajun ek lakshat ghenya sarkha vakya ahe maharaj vimanat basun kailasala nighun gele..
He bakharitil vakya asel tr Tukaram maharaj yanchya babat suddha" tyancha khun zhala nasun Kiva vimanat basun gele" he nasun naisargik mrutyuch zhala hech siddha hote...
AaaaaAooooqoqqqoaooooooooqoqooqqqaPCom@@NikhilGaware-hz3bg
छत्रपती कशाने का गेले असतील पण संपूर्ण स्वराज्याला पोरकं करूण गेले हे खरं.
4:07
4:00
माझा राजा अजून जगला पाहिजे होता जगाचा उद्धार केला असता.❤
😂
खूप खूप धन्यवाद !! काळाची गरज आहे हे माहिती सर्वांना पोचणे.. खूप अफवा अजून पण लोकांकडून ऐकायला मिळतात. पण जे तुम्ही सांगितले हे कुणालाही खरे वाटेल असेच सांगितले आणि ते ही puravyasakat सांगितलं यासाठी मनापासून धन्यवाद!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!! हिंदुराष्ट्र की जय!!!🚩🚩🚩🚩
काही हरामखोरानी चुकीच्या बखरी लिहिल्या हे मान्य करावं लागेल ,, आपल्या माणसांना खरं ते समजलं पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही असे व्हिडिओ बनवत रहावे, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Sambaji maharajachi hatya karnare peshwa hote
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना छत्रपतींच्या आजाराबाबत का कळवले गेले नाही याशिवाय महाराजांच्या अंत झाले नंतर ही कळवले केले नाही, व संभाजी महाराजांची कुठलीही वाट न पाहता त्वरित शेवटचा विधी उरकला गेला.
Hyanchi pn mahiti neet nahi
हो ना तेच tr संभाजी राजे ना भेटायचं होत शिवाजी महाराजांना पण त्यांचे पत्र संभाजी राजे पर्यंत पोहुचू दिले नाही
Naturally ghadlelya prasangacha fayada ghetala asahi asu shakat.
ह्यामुळेच तर सोयराबाईंनी च विषप्रयोग करून मारले या सत्यतेला बळ मिळते.
नंतर सोयराबाई नी आत्महत्या केलीय हेच खरे
अतिशय तर्कशुद्ध माहिती. पण शेवटी प्रश्न येतोच काय खरे? काही काय असेना पण महाराज गेले तो रायगडावरील क्षण कसा भयाण असेल! महाराजांना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा लिहला गेला असता हे मात्र खरे.
🚩🙏🚩
जय शिवराय.....
तुम लोग cronology समझो, 1. तुकाराम महाराज गेले, 1679
2. छत्रपती गेले 1680,
3. संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रयत्न 1680,
4 औरंगजेब निघाला 1881
5 हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा 1682, कारण औरंगजेब पत्रव्यवहार केला
सोयराबाई कशाला नवऱ्याला विषप्रयोग करेल, तिचा भाऊ हंबीररावाणी मग गद्दारी केली नसती का?
Anthrax संसर्गजन्य रोग असताना महाराजा शिवाय इतर कोणालाही त्याची लागण झाली नाही.... कमालच आहे बुवा
संसर्ग प्राणी ते मनुष्य। घोडा, गाय बैल, बकरी किंवा दुसरे प्राणी पासून।
मनुष्य ते मनुष्य अशक्य।
@@Dravidskyagadi khar
Food is the only reason for Gastrointestinal anthrax.........it was a big conspiracy... someone contaminated his food.... if a person eats undercooked meat from an animal infected with anthrax, they can develop gastrointestinal anthrax...or animal meats small pieces or blood can be mixed in particular person food before serving
Anthrax हा रोग घोड्या मुळे होतो, तसेच राजांच्या जवळ सगळे जात नसतात. त्यामुळें इतरांना त्रास झाला नसावा
video madhe sangtile ahe tyanach kashyamule zale te, punha pahaava
💐
आज सुध्दा राजे आपल्यातुन गेले हे ऐकून डोळ्यात पाणी येते .
राज्यांच्या चरणी शिरसांष्टांग दंडवत !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Jay shivray 🚩🙏
महाराजांच्या पराक्रमाबद्दल आजही या घटनेबद्दल ऐकताना डोळ्यातून अश्रूधारा वाहतात. ते साक्षात परमेश्वराचा शिवाचा अवतार होते
खूपच छान माहिती दिलीत दादा🚩तुमच्या मुळे महाराजांचा आदर्श, सुवर्ण इतिहास महाराष्ट्रात , जगात नक्की पोहोचेल 👍🚩 keep it up...
🚩राजं..... तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुध्दा कपाळावरती भगवाच लावला असता... 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी ,🚩
Mughal rahatech na.
पन्हाळ्याला असणाऱ्या संभाजी महाराजांना काहीच खबरबात कळवली नाही असे कसे , हे पटत नाही. काहीतरी लपतयं किंवा जाणीवपूर्वक लपवलं जातय😢
Exactly, sudden death is only explained by poisoning. Already two times poisoning tried and sambhji raje saved shivaji maharaj
@@dr.makaranddombale959 😂
@@SantoshDAware5048Ka hastoy re.. malaa pan saang 😊😊
@@rohanbhumkar0819 brigedi bhimtyanchya conspiracy theories comments madhe vachun hasayla yete mhanun haslo.
सोयराबाई चे कारस्थान होते, की माझा मुलगा राजाराम गादी वर बसावे
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण, धन्यवाद.
धन्यवाद
आपणाकडून खरा ईतिहास समजल
श्री छत्रपती महाराज आजही सर्वांच्या मनामनात जिवंत आहे. त्यांची विचारसरणी, कर्तृत्वशैली, बुद्धिशैली, वचने यांचे अनुकरण करणे, ते जतन करणे व सर्वांनी त्याची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली असेल, जय शिवराय..💐💐💐💐
सर्वांना सत्य माहित असणं फार महत्त्वाचं असतं. खूप चांगली माहिती सांगितली. महाराज फक्त देहाने गेले, पण आजही ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेवून आहेत. वडील आहेत ते आपले, खूप प्रेमळ ! त्यांचा जीव आजही महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यात अडकला आहे.
महाराजांना कळाले आपला काळ आला आहे, तर मुलाला बातमी का दिली नसेल, खूप वेळ हाती होता.
तरीही ऐक प्रश्न पडत राहतो.... ज्येष्ठ पुत्र छ.संभाजी महाराज यांना कळावा न देता. अंत्यविधी गडबडीत का केला...?
संभाजी महाराजांस कैद करण्याचे फर्मान का निघाले ?
महाराज गेल्याच्या दुःखात एवढं कसं सुचलं की ते आधीपासूनच डोक्यात होत...?
माझाच मुलगा गादीवर बसावा हा अठाहास असेल या मागे
ऍथ्रॅक्स हा फक्त शिवाजी महाराजांनाच कसा होईल. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांना कसा नाही झाला.
अतिशय चांगल इतिहास संशोधन केले आहे पुराव्यासाहित अशीच माहिती उपलब्ध करुण जागृतता करावी ......जय शिवराय जय शंभुराजे
अतिशय तर्क शुद्ध असले तरी हि अवघ्या ५० शी त असा अचानक मृत्यु एका खूप दुर्मिळ अश्या प्रकारच्या संसर्गाने होने म्हणजे संशयाची सुई उरतेच शेवटी.. नियती ची ईच्छा 🙏
Kup chan mahiti dilit🙏🙏
Khup chaan mahiti
खुप छान माहिती 🚩🙏🙏
खुप खुप धन्यवाद साहेब
Evdhi Abhyaspurna mahiti dilyabaddal khup khup Dhanyawad🙏🙏🌹🌹
Thank you so much
राजे तुम्ही सदैव आमचे प्रेरणास्थान, आदर्श, ऊर्जा अणि दैव स्थानी आहात 🚩🇮🇳
संभाजीराजांना महाराजांचे दुखण्याची कल्पना का दिली नाही त्यांना रायगडावर का बोलत नाही ते येण्याअगोदर अंत्यविधी का करून घेतला याचे सुद्धा उत्तर शोधा याची खूप गरज आहे जो संभ्रम आहे तो दूर होईल आणि राजाराम महाराजांची मंचक रोहन एवढ्या घाई गडबडीत का करून घेतले संभाजीराजे हयात असताना
बखरी कोनी लिहायला पुराण गृथ हे कोनी लिहून ठेवले हे लोक कोन हे पृमानीक होते का इतिहास हा युरेनियम लोकांनी लिहिले आहेत असे वाटते
V good
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 खरंच संदर्भ आणि पुरावे यांची सांगड केल्यास सर्व खरा खुरा इतिहास बाहेर येतो.
Antrhax आजार झालंय हे त्या काळी कसं कळलं. या आजाराचे परीक्षण चाचणी वैगेरे गोष्टी उपलब्ध होत्या का?
जय शिवराय
सभांजी माहराजाना का बोलावले नाही त्य वेळस आग्नी डाग देन्य साठी हा मुळ प्रश्नन
I like this describe very much, need more research on this issue. Your work is very important.
Thanks
dhanya ti maharashtrachi mati... dhanya ti maharastra chi praja... asa ha shivba maza raja amhala labhala hech amach bhagya....jai bhavani .... jai shivray....
मुजरा राजं.....!
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद दादा.
जय शिवराय
खूप खूप धन्यवाद
जय शिवराय जय हिंद
Tumhi nirpekshpane video karta he mala khup avadte. Purvgrahdushit vaagat naahi yabaddal aaple abhinandan.
Thank you so much 🙏
जय शिवराय 🚩🚩🙏
Jai Shivray 🙏🙏
Nice information ❤
Thanks
।।जय शिवाजी, जय भवानी।।
Khup chan dada❤
Thanks
Anthrax is a known poison at that time that they get from Diseased Horses!! But it quite possible that someone isolated the Anthrax and gave it to Maharaj, as it was common in those days!! I really appreciate your series!!
Whaa Dada❤
Thanks
You are right Anthrax can be caused due to the fungal infections of Black Rocks house. Where Maharaj was living as per the Raigad fort's Constructions. Very sad.
जगदंब जगदंब,..,...
महाराज मुजरा
🙏🙏🙏💐💐💐
Jai Shivrai
🧡🚩
अतीव दुःख दायक विवेचन
माझा राजा अमर आहे जो राजे गेलं बोलणार त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं स्वराज्य उभे केल तरी अपल्याला राजे ची कमी भासते, लाज वाटुद्या राजांना काय वाटतं असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Are chuttya practical goshti pn astat
Khupach chan sir.... Ashich changali ani khari mahiti jaga samor aanat jaa.... Dhanyavaad
धन्यवाद
नक्कीच देऊ
Good job. This video required lot of research. N u covered up all the angles of his death vry nicely, factly N also
Thank you so much 🙏
महाराजांव्यतिरिक्त इतर कुणी अशा अजाराने निवर्तल्याची माहिती उपलब्ध आहे काय?
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
🙏🙏🙏🙏
Thanks
महोदय तुमचे सर्व बरोबर आहे असे आपण तात्पुरते समजू परंतु शंका निर्माण होते ती कारण छत्रपती संभाजी महाराजनच्या अनुपस्थितीत अंतयाविधी कसा काय केल्या गेला, बरं ठीक आहे अंत्यविधी झाला देखील आले परंतु मोठा भाऊ छत्रपती संभाजी महाराज असतांना देखील राजमाचा राजाभिषेक करण्याची काय गरज होती एवढी कसली घाई झाली होती, नक्कीच काहीतरी कटकारस्थान होत या मागे
Jay shivray
जय शिवराय
😢😢😢
आपलेच आपल्याला घातकी 😢, आज हि तेच चालू आहे
❤❤❤❤❤❤😢😢😢😢
😭😭
मग सगळ्यांना व्हायला हवं होत ना फक्त महाराज थोडी गेले होते जालनास्वारी ला एकटे
It's bad luck. आणि इतर कुणालातरी झालाही असेल पण तो सामान्य सैनिक असेल तर त्याची नोंद थोडीच इतिहासात मिळणार आहे
Kharch dolayat pani aale 😭😭😭😭
तुम्ही सांगता ते काहीसे खरे असेल, परंतु 1) जर दरबार मधील मंडळी सामील नव्हते तर संभाजी राजे यांना झालेले का सांगितले गेले नाही... दरबारीक विरोध,फुटीरवादी कट थोरलेमहाराज व संभाजी राजे यांना अवगत होता...
2) शिवाजी राजे देशातील जनतेचे देवस्थानी होते व आहेत.. मग समाधी , मृत्यु च कारण, इतिहासातील बऱ्याच गोष्टी का लपवल्या गेल्या..
का फुले यांन समाधी शोधावी लागली , फुले यांनी पुरव्या सह इतिहास दाखवून दिला..
अन्यथा हजारो वर्ष आधी चे दाखले, तारीख वेळ अन् इतिहास सापडतो मग महाराज यांच्या कर्तृत्वाचा लिखित पुरावा का लपवला गेला .
नैसर्गिक मृत्यू झाला असता तर तसे उल्लेख असते व संभाजी महाराज यांनी तसे दाखले नंतर दिले असते.. तुम्ही दबावाखाली व्हिडिओ बनाबनवी करता का...
sambhaji maharaja shivay,shivaji rajana dahan kele gele mhanjech tyanchi hatya Keli geli
Kay bolu ha video la as jalay😢🙏
अॅक्टर्स दाखवू नये असे वाटते.
Maharajavar Ashtapradhan mantri mandalatil mantryanni vish prayog kelyane mrutyu zala ahe ani sarv soyarabai ni vish prayog kela asi avai uthavli.
Chatrapatimchya aivaji tumhi Kolhencha photo ka dakhavit aahet.😊
ऐसा राजा या भूतलावर होणे नाही🙏
खरा इतिहास लिहिणारे लोक होते की नाही हेच समजत नाही.
Jay shivaji
संसर्गजन्य मग त्यांचे मावळे ???
साहेब शिवरायांच्या इतिहासात इतकी ढवाढवळ का केलेली आहे या लोकांनी ?
प्रत्येकाला आपल्या डोक्याने काहीतरी नवीन भर घालाविशी वाटते. महाराजांचं व्यक्तिमत्त्व आहेच मुळात आकर्षक
शाक्य पध्दतीनं दुसरा राज्याभिषेक केल्यापासून बिथरलेल्या शेडीवाल्यांनी आजारपणाचे संधीचा स्लोपाँयझनिंगचा वापर केला.शुद्राचे हाताखाली काम करावं लागतं असेऐकू जाईल असे कुर कुरत होते।
आहो सर सगळे गोपालक मेंढपाळक आहेत महाराष्ट्र मध्ये घोडे मालक आहेत कोणाला अंथरेक्स झाले नाही.
20 हजार घोडे सोबत असताना इतर 20 हजार घोडेस्वारी सैनिकांना हा आजार का झाला नाही..
कई लाख लोकाना कोविड झाला पण त्यत काही जनाना झाला नाही तसच हे पन अहे आजर सगल्याना नाही होत......आपले विचार नित थेवा जसे महाराज होते त्यंचेच चिरंजीव संभाजी राजे पण तसेच होते......जय भवानी जय शिवाजी..जय संभुराजे
दुर्दैवाने महाराजांच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवून त्याचे राजकारण केले जाते. अशी लोक अस्तित्वात नसती तर आज दिल्लीवरही मराठी माणसाचे राज्य असते.
हि श्री ची इच्छा असू शकते, परंतु मृत्यु समयी जवळपास गडावर असणारे छत्रपती संभाजी महाराजांना कळवले नाही कि निमंत्रण दिले नाही खलिते नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिव कि प्राण असणारे आई आणि बाबा महाराज जी होते वडिलांचं बोट धरूनच खुप कामगिरी बजावली असून शेवटच्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत रायगडावर असणार सेवकांच्या बखरीत लिहिलेला नाही याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जी मृत्यू दगाफटका झाला आहे.मृतू नंतर ही अग्नी प्रज्वलित करण्यास छत्रपती संभाजी महाराज जी याचं उल्लेख केला नाही नव्हता म्हणजे मृत्यु नसून दगाफटका झाला आहे देशाच्या इतिहासात प्रथमच मुलगा अग्नी देऊ शकत नव्हता म्हणजे मृत्युसमयी दगाफटका झाला आहे असे शंभर टक्के खात्री आहे.
इंद्रजित सावंत यांचे छावा पुस्तक वाचले पाहिजे 🚩🚩🚩🚩
दुखःद 👑
Kon lekhak ahe te bagha
रायगडावरील दफ्तरखान्याला आग लागली त्याचे संशोधन करून खरी माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे
संभाजी महाराजांना का नाही कळवले ?......
रडवलस मित्रा😢😢😢 सभासद बखरकाराचे शेवटचे वर्णन खुप खुप वेदनादायक आहे😢😢😢
Thanks
The power of dog(2021) movie shows how anthrax is used to kill a person silently....brilliant thriller film
Aapan he ka nahi sangitale ki Sambhaji Maharaj Panhalya Varun Antim vidhila ka ale nahi ka yeu dilech nahi.
येऊ दिले नाही. त्यांना मुळात माहिती दिली नव्हती हे सत्य आहे पण विषय सोडून भरकटायला नको म्हणून ती गोष्ट ते सांगितली नव्हती.
कोण कोणत्या बखरी चुकीच्या लिहल्या गेल्यात आणि ती कोणी लिहली आणि का? ते पण १००-१५० वर्ष नंतर असा काय राग कारण होता आपल्या राजांवर 🤨 जय जय शिवाजी! 🙏🏻🚩
संभाजी महाराजांच्या येण्याची वाट का पाहिली नाही.?
Dolyat pani anala mitra 😢
सरकार ने सर्व अभ्यास खात्री करून एकच इतिहास लिहावा
जर तर च्या भाष्य... करुन काहीच अणि इतिहास बदलत नसतो...
AFLATOON DISCOVERY AND VERY NICELY PRESENTED YOUR RESEARCH AND ANALYSIS IS COMMENDABLE.