कुर्‍हाडी, खोर्‍याने एकमेकांची डोकी फोडून कायमचे अधू बनलेल्या सख्या भावांची कहाणी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2022

Комментарии • 826

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Год назад +278

    बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाट काही पिकत नाही पण बांध कोरायाच्या बाबतीत एक नंबर.

  • @PS-nm2rs
    @PS-nm2rs 2 года назад +360

    आमची 27 acre jamin ahe. Pan map var मोजायला गेल्यावर 25 acre ch निघते. काकांनी 2 acre jamin बळकावली आहे. पण आमचा बापाने निराश न होता 11 acre jamin vikat घेतली.
    आता काका cha mualal 3 muli. म्हणजे ही बळकावली जमीन उद्या दुसऱ्याचा घासत जाणार.
    पण अमी न भांडता देवावर श्रद्धा ठेवून आहे.
    विशेष म्हणजे वडिलोपार्जत घर पण काका ने हडप केले पण आमचा बाप ने त्याचा चौपट मोठे जागा विकत घेऊन सिमेंट काँक्रे चे घर बांधले.
    भिकारी तो कायम बिखरीच राहतो जरी सोन्याचा चामाचाने घास खला तरी.

    • @rajeshgaikwad6434
      @rajeshgaikwad6434 2 года назад +8

      छान

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 года назад +21

      Masti jirwaychi yogya paddhat🤣😆😄

    • @dineshkamble3475
      @dineshkamble3475 2 года назад +20

      वैराने वैरच वाढत जाते.आयुष्यभर मानसिक त्रास

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs Год назад +2

      @@dineshkamble3475 ekadm barobar bolala sir.

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Год назад

      "भिकारी तो कायम बिखरीच राहतो" अगदी १०० टक्के बरोबर बोललात

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 2 года назад +173

    बांध कोरणे म्हणजे महाभारत आहे,सुशिक्षित लोकही यात सामील आहेत,हा गुण 80 टक्के लोकांमध्ये आहे,

    • @maheshshinde6824
      @maheshshinde6824 3 месяца назад

      महाभारत मधून यांनी जर घेतलं असतं तर माझं बांध तुझं बांध केलं नसतं

  • @balughule2293
    @balughule2293 2 года назад +175

    ग्रामीण भागातील एक सत्य व्यथा सांगितल्याबद्दल जुन्नर टाईम चे खूप खूप आभारी

  • @Surya-5679
    @Surya-5679 2 года назад +305

    बापानं सगळी शेती विकायला पाहिजे होती. मग समजल असत.

    • @bgunjal-my9pb
      @bgunjal-my9pb Год назад +6

      बरोबर

    • @grapegraftingravipatil346
      @grapegraftingravipatil346 Год назад +9

      बापाची जेवढी शेती वारसाहक्काने आलीय, तेवढीच जमीन विकत घ्या तोवर भांडणं करु नका, किडा आपोआपच जिरल

    • @enginestroke3539
      @enginestroke3539 Год назад

      Right

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 11 месяцев назад

      Right

    • @user-bb5kq8fp2h
      @user-bb5kq8fp2h 11 месяцев назад +1

      Hi junnar times la janar jameen😅

  • @ujwalashinde2297
    @ujwalashinde2297 10 месяцев назад +28

    दोघांच्यापण डांगीत लय मस्ती हाय , द्या फासावर लगेच😊😊

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад +130

    आम्ही पन नगर चे खातै फोङुन 15 वर्ष झाली आजुन भाङनं नाही आम्ही 5 भाऊ 5 एकर शेती आहे घरी खाते फोङुन घेतली गावात माहित पन नाही कधीच भाङनं नाही जावाची नाही भावाची नाही नातु पंतु झाले

    • @dsvlogs5056
      @dsvlogs5056 2 года назад +4

      सगळेच सारखे नाहीत

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Год назад +1

      प्रत्येकाच्या बुध्दीत विचारात नितिमत्तेत फरक असतो

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 5 месяцев назад +1

      नशीबवान राहतात काही लोक आणि विचारवंत असतात जो बांध वरून भांडण करेल ते नरकात जातील

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 года назад +362

    .... सख्या भावा बरोबर वैर करू नका... दवाखान्यात पडल्यावर खिशात पैसे घेऊन फक्त भावच येतो...झाट भर जमीन साठी.. स्वार्थी भावना बंद करू. एकत्रपणे जागा..😭😭

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 2 года назад +2

      अगदी बरोबर 👍

    • @rajendrakhomane7973
      @rajendrakhomane7973 2 года назад +10

      Bhau nahi yet.

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 2 года назад +24

      भावा आजकाल सख्खे रक्ताचे कोणी उभे नाही राहत पण जोडलेली माणसं हक्काने पाठीशी उभी राहतात

    • @scienc2825
      @scienc2825 2 года назад +3

      नाही येत😭

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 года назад +17

      अहो मी जॉब सोडून ३ महिने भावासाठी दवाखान्यात राहिलो आणि नंतर त्यानेच मला घराबाहेर काढले.

  • @dattawaje9209
    @dattawaje9209 2 года назад +171

    बांध कोरुन शेती वाढत नाय आणि दात कोरून पोट भरत नाय🙏🙏

  • @fekuchand4277
    @fekuchand4277 2 года назад +64

    ज्या दिवशी भूकंप येईल, त्या दिवशी अख्खी जमीनच खड्ड्यात जाईल, ना माणूस राहील ना जनावर मग न्या वर जमिनी....

  • @rahulchavan4100
    @rahulchavan4100 2 года назад +161

    राग राग नका करत जाऊ माणूस निघून जातो सर्व इथेच राहणार आहे.

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Год назад +22

    वादावर तोडगा काढला कायमचा वाद मिटला सामाजिकदृष्ट्या चांगले काम आपल्या तंटा मुक्तीने केले आपले सर्वांचे अभिनंदन आ सेस चांगले काम आपल्या हातुन होवो

  • @onerule3874
    @onerule3874 2 года назад +35

    किती चरबी आहे या शेतकऱ्यांना। दोघे ही नालायक आहेत।

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 2 года назад +21

    अहंकार , इर्षा , व्देष , हेवा , मत्सर सोडून द्या .
    नाही कुणाचे कुणी
    तुझे नव्हे रे कोणी
    अंती जाशील एकल प्राण्या
    माझे माझे म्हणूनी .

  • @nitasartandvlog3689
    @nitasartandvlog3689 Год назад +17

    Are bapre kiti अवघड आहे,मला माझ्या वडिलांचा नेहमी आदर वाटतो,कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा दोन्ही भावांना सहखुशिने देऊन,स्वतःच्या कष्टांनी दुसरीकडे जमीन घेतली,

  • @rajendratamhane9353
    @rajendratamhane9353 2 года назад +26

    कोरलेला बांध पण इथेच राहणार
    कश्याला वाद घालताय
    मेल्यावर साडे तीन फूट जागा लागते तीही आपली नसते

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 2 года назад +94

    संदीप मित्रा खूपच छान काम
    पोलिस स्टेशन ला वाद नको
    तिकडे फक्त पैसे खाणे कार्यक्रम 🙏🏻💐

  • @samadhankhedkar5555
    @samadhankhedkar5555 2 года назад +70

    आपण जमिनीचे मालक नाही, राखणदार आहोत.

  • @subhashraut8313
    @subhashraut8313 Год назад +21

    आशाच वादामुळे 14 एकर शेती जाऊन आम्ही भूमी हिन झालो,आशे वाद करू नका हात जोडून सांगतो भाऊ तंटा मुक्ती साहेबांचं छान काम

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 года назад +55

    मेंदुत पाणी झालं आहे... भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 года назад +29

    *आपण या धर्तीवर फक्त पाहुणे आहोत मालक नाही हे मानवाला अद्याप समजत कसे नाही*

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 2 года назад +15

    तंटा मागेच मिटायला हवा होता .ह्यांच्यात समजूतदार पणा नसल्यामुळे ,त्यांचेच शारीरीक आर्थीक नुकसान झाले .हे जरा वाईट वाटल, पण ग्रामतंटामुक्ती वाद मिटला व पुढील पिढीचा संघर्ष टळला . एक चांगला उपक्रम .धन्यवाद .

  • @bandubhombe3220
    @bandubhombe3220 2 года назад +25

    पंढरी दादा असचं माझ्या नालायक काकाने केले आहे त्यांनी बक्षीस बक्षीस पत्र करून घेतले आणि मोठ्या भावाला माहीत पण नव्हते पण असं करण्याला देव कधीच माफ करणार नाही

  • @tushardangat4785
    @tushardangat4785 2 года назад +23

    योग्य माहिती वेळेत निर्णय दिले तर लोकांच्या कायद्यावर विश्वास राहतो व लोक कायदा हातात घेत नाही

    • @valuja4012
      @valuja4012 2 года назад +2

      कोर्ट चे निर्णय उशिरा लागतात. कितेक वर्ष जातात. कोर्टाने निर्णय लवकर दिले तर खूप गोष्टी बर्या होतील.

  • @sumanbankar8386
    @sumanbankar8386 2 года назад +84

    मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांनी गावी रिटायर्ड झाल्यावर शेती करू नये किंवा शेतीचा हिस्सा वाटून मागू नये.अशी कित्येक भावबंधाची इच्छा असते.ते जोपर्यंत बाहेरगावी आहेत तोपर्यंत भरपूर जमीन खायला भेटते.

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 2 года назад +3

      इच्छा नाही अपेक्षा असते गावातल्या काही भावांची

    • @munnagole3101
      @munnagole3101 2 года назад +1

      गावाचं वोटोळे पण हीच मंडळी करतात

    • @krttambe443
      @krttambe443 2 года назад +11

      Mumbai pune wale garib astat ani nokri karat astat tya veli khup help kartat gavwalyana. Ani gavi rahayla ale ki apli sheti getli ka tyana wait watay. Evdh sambalun pn tyana waty ki hi sheti bhavane aplyala deyavi. Bappachi pend ahe ka.

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 Год назад +5

    यामुळेच खेड्यातून शहरात गेलेल्या माणसाला परत खेड्यात येऊशी वाटत नाही, लोक लई खोडीचे असतात,

  • @bhavarth.ramayana.123
    @bhavarth.ramayana.123 2 года назад +16

    आमचा शेजारी पण असाच बांधकोरू आहे . बांध कोरण्याची व्यथा सर्वांची सारखीच आहे.

  • @piyu1697
    @piyu1697 2 года назад +19

    एकच जन्म भेटतो, देवाच्या कृपेने भाऊ आहात दोघा चांगली कर्मे करा.सोबत राहून अजून पूढे जा.मेल्या वर काहीच सोबत येत नाही.

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 года назад +116

    शेवटी दोन्ही भावांनी मिठी मारुन कायमचा वाद संपवावं .
    एक आई च्या पोटी जन्मलेली भावंड शेवटी एक असतात 😭😭😭

    • @parashramemade9992
      @parashramemade9992 2 года назад +1

      Right bhau

    • @user-st9dp9ic7j
      @user-st9dp9ic7j 2 года назад +5

      हे शक्य नाही हे मरते ल पण

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 года назад +6

      माझा भाऊ स्वतः मेला पण मला मरणापेक्षा वाईट जिंदगी देऊन गेला.

    • @dr.samirtawshikar9232
      @dr.samirtawshikar9232 2 года назад +1

      @@MP-eq8fx mazi pan tich awastha...mi doctor ki sodun dili....bhau pan doctor...

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 года назад +1

      @@dr.samirtawshikar9232 शेवटी आपल नशीब म्हणायचे आणि गप्प बसायचे.

  • @omkrushnaagrocard
    @omkrushnaagrocard 2 года назад +18

    अतीशय सुंदर उपक्रम हाती घेतला त्या बद्दल धन्यवाद
    भावकीचा वाद मिटविण्यासाठी पुन्हा खुप खुप शुभेच्छा
    कोन कोनासाठी
    जिव जळतो भावासाठी
    शेती वाडी सोडून जाणार
    सुतक शेवटि भाऊच धरनार.
    .

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 Год назад +5

    भावकी , भाऊबंदकी खुप वाईट असते आम्हाला भाऊकीने खुप त्रास दिला होता

  • @govindmanepatil4136
    @govindmanepatil4136 2 года назад +23

    पुण्याचं काम भाऊ ....💐💐 God bless you 👍

  • @nitinautade4001
    @nitinautade4001 27 дней назад +1

    हे असले विषय आमच्या जवळच्या मित्रा बाबत झलेलआ आहे २०गुंठा जमिनीच्या बांद वादातून खून झाला!

  • @distincttvhindi548
    @distincttvhindi548 2 года назад +7

    प्रेमाने जग जिंकता येते
    प्रेम अंती परमेश्वर..
    रागाने फक्त त्रास आणि समधान कधीच नाही मिळत..🙏

  • @dilip....killerh
    @dilip....killerh 10 месяцев назад +5

    मित्रांनो शेतीच्या वादामध्ये माझे वडील गेले शेतीमध्ये काही येत नाही फक्त भांडण करू नका रे आयुष्य खूप छान आहे प्रेमाने😢😢😢

  • @seemaawchar7610
    @seemaawchar7610 2 года назад +11

    असेच गोडीगुलाबीने तंटे सोडवता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वाद मिटवला तसे मन ही येकत्र कसे येतील त्यावर पण लक्ष द्या सर

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 2 года назад +21

    खरा दोष आई वडिलांचा ते जिवंत असताना हिस्से करत नाही. त्यामुळे ही समस्या.

    • @lokeshwagh3496
      @lokeshwagh3496 2 года назад +1

      shabd taktat fkt mg te shabad jo to firvto

    • @fitnessfunda7501
      @fitnessfunda7501 3 месяца назад

      पोरांच्या नावी केले तर अशा औलादी आई बापाला पण सांभाळणार नाहीत...

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 2 года назад +7

    जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या माणसानं आपल्याच माणसाशी भांडण
    अहो द्या सोडून दादा नका भांडू
    भाऊ आपलाच आहे मोठा असो वा छोटा

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 2 года назад +21

    सरकारने सर्व सरसकट जमिनीची मोजणी करून द्यावी म्हणजे बर्याच काळ आपसात भांडणे होणार नाहीत

    • @Amoldange-hb9fb
      @Amoldange-hb9fb Месяц назад

      Sarkari mojni Jr velet zali tr hya goshti honar nahit pn sarkari kaam kdhich velet hot nahi

  • @sd996
    @sd996 Месяц назад +1

    सुरज भाऊ वाजगे आपण छान पध्दतीने वाद मिटवून समज दिली.

  • @omojo6693
    @omojo6693 2 года назад +45

    खरंय ...मुळात गावात ही खुप।वाद असतात ....आपल्या मागच्या पिढ्या ही खूप दिलींदर होत्या ...आता तरी लोक ठीक आहेत ... अन म्हणे आमचे पूर्वज😂

    • @dilipPatil90114
      @dilipPatil90114 2 года назад

      चागंला विचार आहे तुझा तुझा नातु पण असच मननार

    • @omojo6693
      @omojo6693 2 года назад +2

      @@dilipPatil90114 डायरेक्ट नातु ...लय पूढे गेलास भाऊ तू🤣

    • @putin781
      @putin781 2 года назад +2

      Guntha bhar jamin vikat ghe mg kalel mg pidhila nav thev

    • @jumbokc.
      @jumbokc. 2 года назад +2

      Jast shana ahes tu ....
      Tu ala ahes kuthun ? Purvaj kdun ki future kdun?

    • @jayappawar8741
      @jayappawar8741 2 года назад

      Yas

  • @pradipkokane1027
    @pradipkokane1027 2 года назад +30

    दलिंदर आहे तुम्ही दोघे पण कधीही बघितले नाही मि भाऊ भाऊच

    • @jumbokc.
      @jumbokc. 2 года назад +1

      Tu ajun andyat ahes babu..
      Duniya ajun bagitli nahis

    • @VijayLadhane
      @VijayLadhane 2 года назад +1

      याला जमीन नसणं त्या मुळे🤣🤣

  • @user-pz1hn6pg3e
    @user-pz1hn6pg3e 2 года назад +3

    भाऊ मानल तुम्हाला मध्यस्थ एक नंबर

  • @ketankumarshinde9903
    @ketankumarshinde9903 2 года назад +16

    खुप छान सुरजभाऊ 🙏🙏

  • @sachinkotkar3167
    @sachinkotkar3167 2 года назад +5

    एकदम भारी, मला हा व्हिडिओ खूप आवडला जिवन खूप अनमोल आहे

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 2 года назад +10

    नालाकानो मि बाहेरचा कोण व्यक्ती असता तर जीव मारला असता,पन भावासाठी आखा वावर दान केलं असते!

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 года назад

      तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागते. नाहीतर आमचे नशीब आहेच. आमचे बंधुराज बाहेरच्यांना कर्णाचे अवतार. स्वतः मेले आणि आम्हाला मात्र मरताना नरकात ढकलून गेले.

    • @harshboss583
      @harshboss583 2 года назад

      तुमच्या विचारला सलाम✌️

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o 2 года назад +23

    I sell my land for my mother's medical expenses . . Now residing at 1rk . With mom dad. She's suffering from cancer . I don't want land and property . I just want her to be with me lifetime 🙏

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 года назад +1

      You are a real human being bro. Salute to you.

    • @Yogani8
      @Yogani8 2 года назад +1

      How Murugavel Saved His Wife's Life from brain cancer with Tree-Based Agriculture And living in nature🙌🙏🔱❤️
      ruclips.net/video/cbqaT3NFwdg/видео.html

  • @Rehankhan-ur2ru
    @Rehankhan-ur2ru 11 месяцев назад +3

    चांगल झाल माझ्या वडिलानी शेत विकून टाकले

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 2 года назад +39

    😎✨ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा ✨😎

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 2 года назад +21

    जो भाऊ स्वतःहून माघार घेईल देव त्याचं नक्कीच कल्याण करेल

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 2 года назад +22

    अरे वडीधार्या माणसानो भाऊ भावाचा वैरी नका करू ....हीच जमिन तूम्ही खाली टेवून जाणार आहेत...आयूष्याच आधू होऊ नका...असा वाद विकोपाला जाऊ देवू नका...

  • @user-sr3qu7wz9y
    @user-sr3qu7wz9y 2 года назад +7

    1 नंबर पत्रकार आणि वाजगे साहेब।

  • @sagardhere4657
    @sagardhere4657 2 года назад +3

    सुरज भाऊसारख्या मध्यस्थी समजूतदार माणसांची सध्या ग्रामीण भागात गरज आहे.मी सोलापूर जिल्ह्यातील आहे अशा बांधावरच्या वादात माझे वडील आणि माझे चुलते यांच्यात भांडण झाली त्यात माझे वडील आज एका पायाने अपंग आहेत आणि आमची जिवाभावाची सखी नाती सगळी तुटली.कृपया शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की शेताच्या वादात एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका यात समजूतदारीन मार्ग निघू शकतो.

  • @user-rz6vc8wu2l
    @user-rz6vc8wu2l 2 года назад +26

    सख्खे भावू आहेत शेतकरी आहेत नीट रहा रे बाबांनो सुरज वाजगे सारखा कार्यकर्ता तालूक्यात मदतीसाठी धावुन येतो अम्हाला म्हणुन भावतो

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy 2 года назад +29

    जितकं शेतकऱ्यांना बांदात पिकत नाही. तितके पोलीसस्टेशनला बांदात पिकते. विचार करा.

  • @lakhukharvwat1323
    @lakhukharvwat1323 2 года назад +9

    सख्खे भाऊ पक्के वैरी..ही म्हण ईथे तंतोतत जुळते..पण तंटामुक्त अध्यक्ष महोदय व ग्रामस्थ व मिडीया यांनी दोन्ही भावामध्ये समन्वय घडवुन आणला.आणि २० वर्षाने वाद संपुष्टात आणला.दोन्ही भावामध्ये एकी केली..खरंच बातमी बघुन समाधान वाटले..दोन्ही भावाने २० वर्षापुर्वी केलेल भांडण की दुख दायक आहे हे दोन्ही भावाच्या तोंडावर दिसत आहे.पण अस कोणी करु नका..

  • @netajikadam995
    @netajikadam995 Год назад +3

    माझे पण वय 63 वर्ष आहे परंतु मी ह्या दोघा भावना हेच सांगू इच्छितो की मझ्या गावात मी नेहमी बघतोय की बांध कोरण्यात पिढ्या न पिढ्या गेल्या पण शेवटी काहीच फायदा झाला नाही आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही हेच करायला शिकवणार का? तर मी हात जोडतो तुम्हा दोघा भावांना की बाबांनो वाद मिटवा 🙏

  • @366590
    @366590 2 года назад +6

    नावातच संदीप
    भाई मन जीत लिया

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 2 года назад +3

    धन्यवाद भांडण अशी मिटली पाहिजे खुप छान काम केलं

  • @vikrantdhikale4636
    @vikrantdhikale4636 2 года назад +7

    येणाऱ्या पुढच्या पिढीनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून..पोर पण असच करणार....आणी आपल्या लोकांचं आयुष्य याच्यातच जाणार...मराठी माणसाच्या आयुष्यात यामुळे कधीच प्रगती होणार नाई...आणी त्याचा फायदा बाकीचे लोक घेऊन मोठे होतात...कधी अकली येतील काय माहिती लोकांना...

  • @mngldessai
    @mngldessai Год назад +2

    मोठे भाऊ रागीट आहेत.

  • @Amazingworld78646
    @Amazingworld78646 2 месяца назад +1

    Sakhha bhau pakka vairi....

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 2 года назад +22

    सख्खे भाऊ पक्के वैरी आरे काय कितीही कमावले इथेच सोडून जाणार आहेस सगळं काय संगे घेऊन जाणार आहे

  • @gulabagarkar2950
    @gulabagarkar2950 Год назад +1

    साहेब तुम्ही हे चांगले काम करत आहेत तुम्हाला आगरकर ठाणे या त्यांच्याकडून मानाचा मुजरा

  • @PraG8844
    @PraG8844 11 месяцев назад +1

    Very sad ...thanks junnar time for this awearness ❤❤..now we can undestand how ppl even we suffer

  • @jaydipshelke4165
    @jaydipshelke4165 2 года назад +64

    Same case in every village. Farmers not fight like this.
    Very good sir.

    • @roshanvare3391
      @roshanvare3391 Год назад

      🤣

    • @pankajborse1931
      @pankajborse1931 11 месяцев назад

      सगळीकडे आहेत अश्या cases तंटामुक्ती भक्कम asli tr नाही होत येवढ्या मोठ्या स्तरावर

    • @pankajborse1931
      @pankajborse1931 11 месяцев назад

      @@shubham-oh4ki मग आपणच एक पाउल मागे घेतला tr ky बिघडणार काय होणार एक एक मिमी ne मोजून

  • @maratha759
    @maratha759 2 года назад +2

    हेंचा वाद काय मिटणार नाही कारण या वादाचा फायदा घेणारे खूप असतील यांचे मित्र नातेवाईक शेजारी हा जर वाद मिटला तर .... या भावांचा फायदा होणार हे या दोघांना कळतं नाही , पण हे सक्के भाऊ आहेत यांना आपल्या रक्त पेक्षा दुसऱ्या माणसांच्या बोली वार विश्वास आहे. ...
    कुजक जग आहे इथे कोणी सुखा ने मिळून मिश्रुळ राहिल्याने बघ्वत नाही

  • @santoshgunjal3054
    @santoshgunjal3054 2 года назад +10

    सूरज भाऊच काम ग्राऊंड वर जाऊन आहे ,एक नंबर भाऊ भावी आमदार

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 2 года назад +2

    खूप छान कार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच कार्य तुमच्याकडं होत राहो ही सदिच्छा . . . 💐

  • @vitthalraolondhe5191
    @vitthalraolondhe5191 2 года назад +2

    शेतकर्यांच्या वादाला, विनाशाला जबाबदार महसूल, भुमी अभिलेख विभाग, कोर्टाकडून न्याय देण्यास होणारी दिरंगाई आहे.

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 3 месяца назад +1

    Good work 👍

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 года назад +2

    खूप छान काम करत आहेत धन्यवाद 🙏

  • @pratikwavare3489
    @pratikwavare3489 Год назад +1

    पत्रकार भाऊ आ वाज फार गोड आहे हो तुमचा

  • @user-rz6vc8wu2l
    @user-rz6vc8wu2l 2 года назад +30

    उतर्डे अस सगळ्या वादाच्या ठीकाणी गेले तर बरीच वाद संपुष्टात येतिल

  • @sachindhaygude5645
    @sachindhaygude5645 2 года назад +8

    अरे भावांनो तुम्ही आयुष्य भर कमवल काय याचा विचार करा. बांद कोरून प्रगती झाली का. तुम्ही आयुष्याला आदू झाला आहात. जमिनी साठी दोघांचे वायपट पैसे जेवढे गेले त्यात तुम्ही कदाचित तेवढीच दोघे मिळून दुसरीकडे नवीन जमीन विकत घेऊ शकला असता.

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 2 года назад +2

    चांगला प्रयन्त आहे.एक व्हा आणि झालं गेलं ते विसरून जा आणि वाद संपवा

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n 2 года назад +1

    भाऊ तुमचं धन्यवाद चांगल काम करताये तूम्ही.

  • @LimitlessTraveller
    @LimitlessTraveller 2 года назад +1

    khup changla kaam karat aahet tumhi... Junnar Times 🙏

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 месяца назад +1

    हे सुरजभाऊ वाजगे चांगला माणूस आहे.

  • @amolghadage5063
    @amolghadage5063 2 года назад +8

    एक फुट दिड फुट रानासाठी येवढा राग करून एकमेकांचे वैरी होन योग्य नाही.शेवटी मेल्यावर कोण सोबत काही नेत नसत.राग येन सहाजीक आहे पण रागाच्या भरात आपन आपल्याच रक्ताला संपवत आहोत

  • @yogeshdate4101
    @yogeshdate4101 2 года назад +10

    एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला आणि शेतीसाठी वैर करताय काही उपयोग नाही शेवटी बरोबर काही घेऊन जाणार नाही कशाला करताय

  • @bilalgolhe915
    @bilalgolhe915 2 года назад +13

    लोकनेते@suraj Bhau ❤️

  • @Garib7777
    @Garib7777 2 года назад +4

    एक नंबर सुरज भाऊ

  • @morerajendra3367
    @morerajendra3367 2 года назад +5

    Suraj Bhau nice work

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 года назад +4

    बांध कोरणे हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते मिळवायचा ते नेहमी प्रयत्न करत असतात............... सगळे कडे असच......

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 2 года назад +3

    वाद मिटवा,दादा दोघांनी 😞😒😢🙏🙏

  • @sachindhumal2330
    @sachindhumal2330 2 года назад +2

    भावकीत आणि समाजात लोकांचे रस्ते अडवायचे लोकांच्या जमिनी पडीक पाडायच्या यातून त्यांना काहीच फायदा होत नाही तरीपण भाव किती लोक अशी का वागतात ते समजत नाही फक्त मेल्यावरती खांदा द्यायला सहानुभूती दाखवायला यायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे

  • @usp1122
    @usp1122 3 месяца назад +1

    सरकार ने नवीन कायदा केला पाहिजे फक्त बांधा साठी.... गावा गावात हा problem आहे

  • @razasayyed9279
    @razasayyed9279 2 года назад

    Great suraj bhau... 🌹🌹🌹🌹

  • @ojasfashion1587
    @ojasfashion1587 2 года назад +6

    Hats off to Sandeep Bhau

  • @user-ns4qd8pt8x
    @user-ns4qd8pt8x Год назад

    एकच नंबर आहे अशी शेतकऱ्यांचे भांडण मितवा

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp 3 месяца назад

    🙏kuph chan vichar aaheyt tumche tumchya sarkhch seam aamch pn aahey ,kupch vait vicharachi lok aaheyt kahi ,var jatana kahich net nsto ek rupaya pn tri lokana samjena ks vagav te ,as bhavachya tondacha ghas. Ghetat pn nantar tyanchi mul pn shbhalt nstat tyana

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 2 года назад

    खुप खुप धन्यवाद तुम्हाला चांगल काम केल तुम्ही

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 2 года назад +11

    उरावर न्यायचं का

  • @riteshsuryawanshi5799
    @riteshsuryawanshi5799 Год назад +1

    अडचण मोजणी मागवली तरी समोरच्याला पसंत नसते,मग दुसरी मोजणी मागवा दुसरीमोजनी मागवणे म्हणजे महसूल कार्यालयात धन स्वाभिमान घान ठेवणे.याच्यासाठी शासनाने one टाईम मोजणी हीच मान्य असावी.असा कायदा करणे आवश्यक आहे.

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад +3

    बाधांवरुन मनके मोङले ङोके फोङले वा रे भाऊ

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 11 месяцев назад +1

    मेल्यावर काय घेवून जाणार आहे. अरे मी कोविड मधे स्मशान भूमी मधे आईला आग्नी देताना yektaa होतो 😢कोण सोबत न्हवते😢😢😢 करोडो चे मालक असलेले लोकांना अग्नी दयला सुधा कोण न्हवते. .पळून गेले होते नातेवाईक😮 आला आहे नागडा आणि जायचं आहे नागडा😢 आहे ते दिवस मौज मजा करून जगा😊 हेच सांगणे आहे

  • @nageshkorake591
    @nageshkorake591 2 года назад +15

    पहिली गोष्ट म्हणजे वरच्याला बांद कोरता येत नाही पण मोठा पाऊस झाला की तो बांद वितळतो आणि खाली ढासळतो आणि चष्मे वाला भाऊ आगाऊ वाटतो आणि समाईक बोअर म्हटलं तर समाईक जमीनीतच पाहिजे ज्याच्या जमिनीच्या वाट्यात येतो तो समाईक होत नाही हे लक्षात ठेवा. एक शेतकरी

  • @jivikasallinonechannel7878
    @jivikasallinonechannel7878 2 года назад +2

    very nice ......salute

  • @Pusaddharme
    @Pusaddharme 2 года назад +9

    कोणी कोणाचे नाही या जगात , फक्त वेळेला रक्ताची नाती कामी येतात