हेमंत करकरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला ? | Hemant Karkare Biography | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- हेमंत करकरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला | Hemant Karkare Biography | Vishaych Bhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#hemantkarkare
#hemantkarkarelastvideo
#hemantkarkaresadhvipragya
#hemantkarkareinterview
#hemantkarkaredeath
#hemantkarkarewife
#hemantkarkarebiography
#hemantkarkarewifeinterview
#hemantkarkarefamily
#hemantkarkarepragyathakur
या मुद्यावर बोलायचं धाडस केल्याबद्दल विषयच भारी टीम आणि प्रथमेश चे वेशेष आभार
Salute to you Sir. हे सर्व संशयास्पद आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.
फार वाईट तीन कर्तबगार अधिकारी मारले गेले,,त्यावेळी असलेल्या सरकारने काहीच केले नाहि
Doshi kon aahe sglyanna mahiti aahe but tyancha vr karvai karaych dhadas Kona mdhe pn nahi
Wonar नही कारण याचे तर आरएसएस ब रोवर शी जुड़ने
हा विषय उज्वल निकम ला कोर्टात उचलून धरता आला नाहीं का ? जाणुन बुजून का दुर्लक्ष केले ? किती पेट्या त्याच्या घरी पोहचल्या ? एटीएस चें ओरिजनल रिपोर्ट कुठे गायब झाले ?
अबे किती हुशार लोक आहेत इथे!!! निकम हे सरकारी वकील होते. तसे ते पुरावे पोलिसांच्याकडे पण असणार, जे इथे दीडशहाणे त्याला खरेच मानत आहेत. मग पोलिस तपास यंत्रणा काय झोपा काढत होते, की सरकारी वकिलच पुरावे लपवत आहे..
त्याचवेळी निकम यांच्यावर कारवाई करून त्यांना या केसमधून का हटवले नाही?? त्यावेळी सरकार तर राज्यात आणी केंद्रात काँग्रेसचेच होते.
आज उज्वल निकम ला बिजेपी ने खासदारकी च टिकीट दिलय आता तुम्हीच बघा काय घोळ केला या सर्वांनी मिळून
उज्वल निकम ची नार्को टेस्ट करा त्याला सर्व माहित आहे त्या केस च्या मुले तर त्याला आज भाजप कडून तिकीट दिलेलं आहे...
@@pradeeptambe4678....BJP chi sarkar Gela ke tapas hou shakto.💯
Aata parti ch ticket dila na
फक्त करकरेच नाही एकुन तिघांचीही हत्या झाल्याचे बऱ्याच लोकांना संशय आहे.धडाकेबाज काम करणारे हे आमचे पोलिस कुणाला बरं आवडत नव्हते विचार करा.।।जय हिंद जय भारत ।।
तीघांची एकाने नाही, बरोबर च्या एकाने आणि उरलेला ऐक तो बाहेरचा.
सर्व बंम ब्लास्ट ची चौकशी करकरे यांनी केली होती आणि त्यामध्ये जे दोषी ठरवले होते त्यांना बिजपीने खासदार केले आणि केंस दाबली
अंध भक्तांना या सर्व गोष्टी माहित पाहिजे देश बचाव बिजेपी हटाव
प्रथमेश सलाम तुला सत्य सागण्याचे धाडस केले
हिंदूविरोधात बोलण्यात काही धाडस लागत नाही , मुंबई हल्ला होण्याअगोदरच हिंदू ना अतिरेकी ठरवण्यासाठी अगोदरच पुस्तक कसे छापले. तारे तोडतो मुश्रीफ.
तुमचे मन:पूर्वक अभिनंदन, खुपच छान आणि तर्कशुद्ध विश्लेषण केले आहे 👍👍🙏🙏
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
अजुनही कुंभकर्णाची झोप संपत नाही.
Kahi pan chutiyagiri kara ani chutiyagiri chalva LOL
👌🙏
विश्वास नांगरे पाटील याची नार्को चाचणी करा सर्व सापडेल
✌️✊
ते तर ताज मधे होते ना
@@Sachin-7978उज्वल निकम आणि विश्वास नांगरे यांचे नारकोटिक्स टेस्ट करा.. असली तर त्यांची चड्डी पिवळी होईल..... कारण दोघे भ्रष्ट, नालायक आहेत....😂😂😂😂😂😂😂😂😂
Vishwas nangre patil knows everything how he survived and all others died
He hide in cctv room in Taj hotel bhitra sala
भारतातील देशद्रोही लोकांनी पोलिस अधिकारी करकरे साहेबांचा काटा काढला आहे। ही फाईल पुन्हा ओपन करुन जांबाज पोलिस ऑफिसरांना न्याय देण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद।
hyatale kahi var pan gele astil.
शहिद हेमंत करकरेंना लागलेल्या गोळ्या, कसाब किंवा इतर अतिरेकीच्या बंदूकींच्या गोळ्यापेक्षा वेगळ्या होत्या हा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट उपलब्ध असताना, संशय तर येणारच, फालतू चर्चा करण्यापेक्षा यागोष्टीची कसून चौकशी का होत नाही.
आर एस एस या ब्राह्मणवादी आतंकवादी संघटनेने हत्या केली!
कुठे आहे असा फॉरेन्सिक रिपोर्ट? कल्पनेत? कुणीही नाही बघितलाय हा रिपोर्ट
visarla ki kay tevha media jivant hota godit nhavta
माहितीच्या अधिकारात, महिनाभरात माहिती मिळेल, हिम्मत असेल तर लागा कामाला@@Pharmavishkar
विषयच फेक
शहीद हेमंत करकरे त्यांच्या सर्व टीमला मानाचा सलाम जय संविधान जय भारत
उज्वल निकम यांनी सर्व पुरावे दडवले आणि त्याला वेगळे वळण दाखविले
Aani aapan pahat aahat ki Tyanna aaj loksabheche ticket kuna kadhun dile gele aahe
पुरावे जागेवर गोवा करायला काय निकम गेले होते?
म्हणून तर त्याला तिकीट दिलंय
अगदी बरोबर आहे म्हणून तर आत्ता भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
निकमांनी पुरावे दडवले असे म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे.
उज्वल निकम यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे शहीद हेमंत करकरे,कामटे,साळसकर अशा जाबाज अधिकार्याच्या मृत्यूला जबाबदार दोषींना शोधून त्याना फासावर लटकावले पाहिजे
दुसर कोण असणार ? संपूर्ण जगाला माहितीये....! कारस्थानी लोक
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
Kon hote?? Mla Sanga Mla kahi mahiti nai hy baddl
RSS चे अंधभक्त आणि सेवक , साध्वी प्रज्ञा पुरोहित
Bhrasht vadi punha
Bjjp
पोलीस महानिरीक्षक हे साधंपद नाही.तर जबाबदारीच पद.या पदावर कार्यरत असणारी व्यक्ती माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं पुस्तक. करकरेना कोणी व का मारले.हे पुस्तक नव्हे तर दोषारोप पत्र आहे.
त्या मुश्रीफ कडे काय पुरावे आहेत, घंटा!! सरकार कॉग्रेस चेच होते. राज्यात आणी केंद्रात पण. मग काय गोट्या खेळत बसले होते काय??
आरे रताल्या उच्च पदावर देशद्रोही अरेसेसी मधील किडेच बसवलेले आहेत.
कॉंग्रेसच राज्य होतं त्यामुळे च तर मुद्दाम यांच्या राज्यात दहशत माजवायची हाच तर उद्देश आहे ह्या हिंदू राष्ट्रवाद्यांचा.बिचारे निर्दोष आणि प्रामाणिक अधिकारी ते एखाद्या गुन्हयाचा छडा लावत होते तर त्यांच्या हातात पुरावे लागलेत म्हणून त्यांचा काटा काढला, आपल्या च देशातल्या काही हरामी लोकांनी.धिक्कार आहे अशा हिंदू आतंकवाद्यांचा
बरोबर,ते शरद पवारांचे लोंबते वाटतात
@@SanatanAngeltujhya nava varunach kaltay tu asa ka boltoyes😂
उज्वल निकम यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे हीच त्यांनी भूमिका घेतली होती
आपला देश भ्रष्टाचार ने येवढा पोखरला गेला आहे की कोणाच्या कोणीही ही आढ येऊन काही करू शकतो
💯 per cent correct.
सद्या उताणी पडलेल्या पैलवानाने एक विधान केले होते की बॉम्ब स्फोटात एकच समाजाचे लोक कसे पकडले जातात. त्या नंतर हिंदू आतंकवादच विफल चित्र उभे केले गेले होते.
तोच कारणीभूत आहे,,,आतंकवादाला
त्यावेळेस महाराष्ट्रात आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते ... तर मग हे प्रकरण दाबलं गेलं का ... कोणी दाबलं ... का दाबलं ... सर्वोच्च न्यायालयात कोणीच का गेलं नाही ...
लोक कोर्टात गेले आहेत पण आजपर्यंत केस स्टँड झाली नाही
@@sanjaykathole3716 आश्चर्य आहे ... एवढं राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न अजून कोर्टात पडून आहे आणि I.N.D.I. आघाडी गप्प बसून आहे ...
जनतेला मूर्ख समजताय का ... कोर्ट निष्क्रिय आहेत असं म्हणायचं आहे का ...
उगाच प्रसिद्धीसाठी काहीही बोलणार का ...
प्रशासनात त्यावेळी ही आणि आजही कट्टर हिंदुत्ववादी अधिकारी आहेत. त्यांनीच हे प्रकरण दाबण्याचे काम केले. मिळालेले संपूर्ण पुरावे नष्ट करण्यात आले. आताही जर निष्पक्ष चौकशी केली तर सर्व सत्य बाहेर येईल
एक सामन्य प्रश्न,
अंनिस चे संस्थापक श्री. गोविंद पानसरे, श्री. कलबुर्गे, श्री. डॉ. राजीव दिक्षित हे कोणते कार्य करत होते.
यांच्या कार्या मुळे ज्यांचे नुकसान होत होते त्या rss ने मारले यांना.
@@hussainnadaf3899 ह्याचा आणि श्री. करकरे यांच्या घटनेशी काय संबंध ...
हसन मुश्रीफ शंतिप्रिय समुदायाचा आहे त्यामुळे देश त्याला प्रथम धर्म आहे,
आणि अशा लोकांचा देशावर किती प्रेम आहे हे आपल्याला माहीत आहे
Sadvi Pragya peaceful community lady
@@bilalfaki943लादेनला जसं अमेरीकेने घरात घुसून कुत्र्याची मौत मारलं तसे सगळे मारले पाहिजे.
त्यांच्या प्रश्नावर आता पर्यंत यंत्रणा उत्तर का देत नाही.
Hasan mushrif bhau aahe tyacha
@@priyamsharma9696 कोणाचा भाऊ कसाबचा ?
माझ्या मते श्री मुश्रीफ सरांचा संशय खरा आहे. बुलेट वरुन तर सर्व सिद्ध होते.
त्याचवेळी कोर्टात जाऊन त्यानी पुरावा दिला असता,,,तर अधिकाऱ्यांना न्याय मिळाला असता,,आता काय फायदा
@@manishchandankar6390 तुझ्या मताला कवडीची देखील किंमत नाही .
आर एस एस चं कांड आहे हे
हे या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आहे.
कारण
पज्ञा साध्वी व पुरोहीत हे आर एस एस चे कार्यकर्ते आहेत...
एकाद्याने पुस्तकात लिहिले म्हणजे लगेच तेच सत्य हे तूम्ही कसे म्हणू शकता
💯 Rt
पुस्तकात लिहिलेलं सत्य आहे कशावरून असे सचिन जाधव यांचे म्हणणे आहे हा प्रश्न एखाद्या पुरोहित कुलकर्णी उपाध्याय जोशी अशा माणसाने उपस्थित केला असता पण नाही आपल्याला सत्य जाणून घ्यायचे नाही का
He lok mythology che books var vishwas thevtat pan Jo commissioner of police ahe tyanchya var vishwas nahi
Karn tya pustakache khandan hi koni kele nahi@@SachinJadhav-ot1ql
सांभाळून रहा बाबा तू. कारण खरं बोलण गुन्हा आहे इथे.
वेग वेगळ्या डिपार्टमेंट चे अधिकारी त्यांच्या स्वतः च्या गाड्या सोडून एकाच गाडीत कसे आले हेच संशयास्पद आहे
👍
Hoy na karkare saheb salaskar saheb kamte saheb 😢
👍
यानां त्यावेळच्या सरकारनेच बळिचा बकरा बनवले
@@shreeram9168BJP hoti ki Congress? State madhe
प्रथमेश सलाम सत्य सांगण्याचे धाडस केलं
मालेगाव बॉंबस्फोट २००८ मध्ये झाले, व २०१४ पर्यंत राज्यात व केंद्रात सत्तेवर कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता. २००८ ते २०१४ पर्यंत त्यातील आरोपींवर खटला का दाखल केला नाही? सहा वर्षे नक्की काय चालले होते? कुठलाही कायदेतज्ज्ञ यावर जरूर प्रकाश टाकेल का???
Bjp.and.congress.both.are.having.rss.mindset
याला जवाबदार भारतातील कट्टर पंथी हिंदू संघटना आहेत.अभिनव भारत संघटना,व RSS ही संघटना.
@@सागर.डोंगरे ani Pakistani atankawadi ajmal kasab kon tujha bap hota ka lavdya daud ibrahim ni bomb blast kele tevha kon hot sattet tumcha ajoba
तश्याच काही कट्टर इतर धर्मांतील संघटणापण जबाबदार धरल्या पाहिजेत.
सतत मारखाणारा हात उगारतोच.हीपण एक वस्तूस्थिती आहे.
ह्यासाठी सर्वधर्म समभाव सर्वांनी,आणि सर्वांसाठी असला पाहिजे.
ढकलाढकली, पुराव्यानिशी बोललेले बरे.
कुठलेही बॉम्ब हल्ले हे जे सरकार सत्तेत असते त्यांना माहित नसते का. की त्यांच्याच आशीर्वादाने होत असते?
Andhbhaktana खूप डोकं वापरता येत ... Pulwama madhe 350 kg RDX gheun ek car asha sensive area jate kithe foota foota chya अंतरावर नके असतात ... पण ही कार 15 दिवस आरडीएक्स घेऊन त्या संवेदनशील area madhe firte Ani anche 40bhartiy javan Shahid hotat ... Hi बातमी देशाच्या पण प्रधानाला immediately कळायला पाहिजे होती .. पण मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये शूटिंग करण्यात व्यस्त होता ... Galwan मध्ये ही आमचे सैनिक शहीद होतात ... मग हे सगळ जे आमचे सैनिक शहीद झाले ... ते त्या सरकारच्या वार्ड हस्ता मुळेच झाले असावे .. पण हे 100% खरय ... की पुलवामा हे कांड मोती ने केलं ... Galwan मध्ये चीन आमचे सैनिक मारले आणि भारताची जमीन कब्जा केली मोती म्हणतो की वाहा पर ना कोई घुसा हैं ना कोई घुसेग ...
बरोबर
😂😂😂लाल बहादुर शास्त्री ना कोणी मारले?
भारतीय अणुसंशोधकांच्या हत्या कोणी व का केल्यात?
विचार करा ....सर्व लक्षात येईल..
👍
Modi Shah ka sang chowkasi kar . Tuze aikawach lagel .
RSS ne
Tujhya rss chya modu la nahiter tarbuju la sang na shodhatil na ree
जसा विजय साळसकर हेमंत करकरे यांच्या विषयी तुम्ही व्हिडिओ केलाय तसाच अशोक कामटे यांच्याविषयी पण व्हिडिओ करा to the last bullet या पुस्तकात त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी नेमकं काय सांगितलंय हे पण सांगा
It's true it was a gruesome,planned assassination of top officials by internal goons. Jai Bharat.
तीनही ऑफिसर एकत्र कसे आणि का आले याचा शोध घ्या
त्यांना असे वाटले की लोकल गुंड
समजून ते गेले
Aale nasavet aanle gele asavet
अगदी बरोबर,तसेच झाले असेल, त्यांना चुकिच्या गोष्टी सांगुन त्यांना चुकिच्या लोकेशन वर पाठवले व त्यांचा काटा काढला.
हा पुस्तक लिहिणारा खरंच देशभक्त आहे की पापिस्तान धार्जींना आहे हे नार्को टेस्ट करून बघा कारण ए आर अंतुले साहिबांनी सद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून देखील शेवटी कमिनापनाचि झलक दर्शविली होती.
त्या बदल्यात उज्वल निकम ल खासदारकीचा तिकीट मिळाले.
म्हणून पडला आहे की
हा विडिओ पाहताना एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की ह्या घटने वेळी bjp चे केंद्र व राज्य ह्यात सरकार न्हवते मग ही माहिती त्याच वेळी केंद्र राज्य सरकार कडे आली असती तर सत्य उघड झाले असते ,
हा खून प्रज्ञा ह्यांनी केला आहे.
तुमच्याकडे पुरावा दिसतो,,लवकर सादर करा बिचार्या अधिकाऱ्यांना न्याय मिळेल
तिघांजवळ काहीतरी महत्वाची माहिती असेल आणि त्यात राजकारणी अडकत असेल म्हणून कदाचित ही घटना घडवून आणली असेल.
उजव्या विचार सरणी ने
दाभोलकर,पानसरे, कल्बू र्गी असे तीन खून पाडलेत
त्या सर्व केसच्या investigation चा फार विचका करून ठेवलाय??जेणेकरून RSS व इतर हिंदुत्व वादी विचारसरणीच्या लोकावर कायम संशय व्यक्त करता येत राहील.
या सर्व केसेच्या तपास यंत्रणा dust bin मधे फेकण्याच्या लायकीच्या आहेत.
मुश्रीफ साहेबांनी आपल्या पुस्तका मध्ये केलेला उल्लेख अगदी सत्य आहे
सगळ्याच प्रकारच्या धार्मिक संघटना मुळे देशात अराजक माजेल हे नक्की. त्या मुळे अशा धार्मिक संघटना व त्यांच्या बगलबच्चा लोकांवर लवकरात लवकर कारवाई होन गरजेचं आहे.
आर ऐस ऐस देश्या करीता घातक संघटना आहे
हि संघटना बँन झाली पाहीजे.
अजून detail व्हिडिओ बनावलात तर खरे भामटे नक्की कोण हे समजेल
Salute to the Shaheed Karkare sir ..... Jai hind
😂
सदोष जीवन रक्षक जॅकेट्स हे सुध्दा एक कारण आहे... यावर कोण कसे बोलत नाही
जॅकेट्सचा विषयच नाही गोळ्या खांद्यातून वरून पोटापर्यंत मारल्या आहेत आणि त्या गाडीतील कोणीतरी मारल्याशिवाय शक्य नाही.
जर हे चारीही पोलीस अधिकारी सगळे निर्णय पोलीस यंत्रने वरती घेत होते आणि त्यांचे निर्णय आईन वेळी घेतले होते. तर अधिकाऱ्यांचे निर्णय फक्त पोलिसांना माहित होते. Rss किंवा साधविंच्या च्या साथीदारांना माहित नव्हतं की हे अधिकसरी एकच गाडित जाण्याची घोड चूक करत आचरट. आणि मागच्या गल्लीत की पुढच्या गल्लीत वाळणार. माहितीच असतील तर चौघानाच माहित असतील. त्यामुले यां चौघान च्या मागावर rss, साधवी कम्पनी असतील हे फोल ठरत. दोषी ठरतील तर अधिकाऱ्यांच्या सोबत असलेले साथीदारच असतील. यात एक ही शक्यता आहे की यां गडारोळात अतिरेक्यांच्या हाती भारतीय शस्त्र लागली होती ती वापरून अधिकारी मसरले गेले. भारतातले लाखो वाहन, मोबीईल चोरीला जातात अणि कधी अतिरेक्यांच्या हाती लगतात, त्याचे गैर्वापर होतात. याची हजारो उदाहरण आहेत.आपण अप्सपसात भानडून अतिरेक्याना सुटकेचा मार्ग ठेवणे हे ज्यांचा हेतू आहे, त्यांनी पिकवलेल्या कांड्या आहेत यां . मग रसत्यावर पडलेले अधिकाऱ्यांना मदत न करणाऱ्या ऍम्ब्युल्सन्स rss साधवी, अतिरेक्यांच्या होता असच होतो.
यां सगल्या गदारोळा चे श्रेय सोनिया, चिदंबरम, सुशील शिंदे मौनमोहन ई ई ना जात. ज्यांनी भारतीय जनतेला, सरकारला, पोलिसांना, लष्कराला नपुसंक ठरवयायचा व्हग बँफहला जोरात आसनी कारभार करीत होते आणि ठरवलं होत की त्यांचं अपयश हिंदून च्या माथी मारायचं. हे फक्त भाड खाऊ लोकानच काम आहे जे कश्मिरी अतिरेक्याना रेड कार्पेट वेलकम करतात. हातांच्या कणकणला असरसा कशाला.?
त्यावेळी शहिद करकरेह्यांच्या पत्नीने गुजरात चे त्यावेळच्या मुख्यामंत्र्याकडून जाहीर केलेली आर्थिक साहाय्य नाकारले हे सत्य आहे, नेमका नाव घेऊनच सांगायला हवे होते, पत्रकार, मेडीया वर भीतीच सावट आहे 😭
Kiti khote.
लालबहादुर शास्त्री,न्युक्लियर प्रोग्रामचे अनेक शास्त्रज्ञ,वल्लबभाई पटेल ,सुभाष बापु, पाॅकीस्तानात असणारी राॅची टीम असे अनेक लोकप्रीय नेते आणि महत्वपुर्ण व्यक्ती काँग्रेसने संपवल्या आहेत.
Shahid Hemant Karkare ji aaj bhi logo ke dilo ❤ me jinda hai ,aur hum unki quarbani ko nahi bhulenge.
साध्वी प्रज्ञा जर मालेगाव बाँम्बस्फोट कटात आधीपासुनच सहभागी होत्या तर त्या बाँम्बस्फोटात सवतःची दुचाकी वापरण्याची चुक का करतील ???
दयानंद पांडेच्या एका ऑडियो रेकॉर्डिंग मध्ये ते ही आले आहे की, प्रज्ञा फोनवर बोलली की माझी गाडी मला न विचारता का वापरली. याने मी धोक्यात आले असते. आणि वापरली तर वापरली फक्त 4 लोक मारली?
@@shoeb24in अशा ढीगभर फेक ऑडिओ क्लिप फिरतात सोशल मिडीयावर !!
@@chandrasenchaudhari9857 सोशल मीडियावर नव्हे, त्या ऑडियो क्लिप NIA आणि शोध एजन्सी नी हस्तगत केलेले cdr आणि हार्ड ड्राईव्ह मधील रेकॉर्डींग होत्या.
@@shoeb24in कुठल्या जमान्यात जगतोय भाऊ? अॅडिओ क्लोनिंग माहीत नसेल तर माहीत करुन घे!
एवढ्याच साठी अॅडिओ क्लिप कोर्टात एव्हीडेंस म्हणुन ग्राह्य धरली जात नाही,
डोळे झाकुन विश्वास करणे सोडुन दे भाऊ!
Ha Hindu na 26 / 11 cha vapar karun badnam karnya che congresse che shadyantra ahe.
श्री मुष्रब साहेबांचे पुस्तक हु किल्ड करकरे हे खूप बोलके आहे. आणि सत्य आहे असे पुरावे सादर केले आहेत कट्टर ब्राम्हण संघटना अभिनव भारत ही हिंदू अतेरी की आहे त्याला आर एस एस आणि भाजपा या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आपण या विषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.🎉🎉🎉🎉
A lady Pradnya sing was tortured like anything by karkare Discuss on this point publicly It happens in Muslim countries only
मशर्रफ बाबाने त्याच वेळेला कोर्टात सांगितले असते,,तर तीन अधिकाऱ्यांना न्याय मिळाला असता,,,,भावपुर्ण श्रध्दांजली
मुश्रीफ यांच्याकडे पुरावे होते तर पुस्तक लिहिण्याऐवजी त्यांनी ते पुरावे कोर्टात द्यायला हवे होते, काही वृत्तपत्रातील बातम्यांचे दाखले देऊन मुश्रीफ यांनी मनाजोगे तर्क मांडणे हास्यास्पद!
कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी मुश्रीफ स्वतःचेच तर्क रेटून मांडत आहेत का अशी शंका येते!
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
Acp शमशुद्दीन मुश्रिफ़ हा या आतंक्यांचा भारतातील हँडलर होता
दुर्देवाने याची चौकशी झाली नाही
@@KandeAmarSaheb Kai samjle? Samjava amhala pan
Court!😊 Agodarach jevha court ne tapas na karaycha nirnay dila asel tyanna ankhi kay sangnar. Yogya kelay Mushrif yanni
Thanks for the bold investigation report
Everybody knows but does not react from 2014.
Hats up to our Soldiers
अंधभक्त ची जळणार नक्की🇮🇳🇮🇳
चमचे बरोबर मालकाचा नाचूकता चाटणार 😂😂
अरे zattu teva केंद्रात ani राज्यात पन कॉंग्रेस होत 😂 लवडप्पा 😂
💯✔
धार्मिक कट्टरतावाद हा देशासाठी घातक असतो.यासाठी म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.म्हणूनच आपल्या देशाला स्वर्गभूमी समजल्या जाते.जय हिंद
हे बळजबरी घुसवल आहे शब्द 😢
Dharma nirpeksya fakta Hindu sodun sarvan sathi ahe . Dharma nirpeksya aaslya mule shekado varsha GULAMI ta kadhvi lagli visarlat ka? Ka parat aajun GULAM vaya che ahe.?
Dharmnirpeksh ha landyanchya auladinchi chutiyapanti aahe
सर्व धर्म समभावच असायला हवा . फक्त तो एक तर्फी नसावा.
SORRY WE ARE NOT AND WERE NOT SECULAR. indira gandhi made us secular.
Indian neavy व coast guard यांचे संरक्षण कवच भेदून हे अतिरेकी साध्या बोटीतून आत आलेच कसे त्यामुळे शंका कोणावर घ्यायची
सरकार काँग्रेस च होतं विचारा सोनिया बाईला....
तसंच केलं पाहिजे
@@Kjik44410 साध्वी प्रज्ञा तर नव्हती कॉंग्रेस मध्ये? 🙄
Te nakki pakistanatun ale ka gujrat madhun he jantela samjhlech pahije
काँग्रेस चे सरकार आल्यास पुन्हा केस ओपन होईल का ?
देशासाठी बलिदान देणारे करकरे साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे,
त्यावेळी केंद्रात आणि राज्यात सुद्धा काँग्रेस पक्ष पार्टी सत्ता होती त्यामुळे तुम्हाला नक्की कोणा कडे बोट दाखवायचा आहे
दादा सगळेच साले सारखेच आहेत 14फेब्रुवारी चा हल्ला पण यांनीच केलाय सत्ते साठी काय पण 😢😢
Congress paksh ch 3rd class aahe
@@sidshriramsawant610614 feb ch kay sambndh nhiye hyat
या साठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागतो.. इथ BJP वर च बोट आहे😂😂 अंध भक्त
Bjp ने सगळे नेते जेल वारी केलेले आहेत केंद्रीय गृह मंत्रीच तडीपार होता 😂😂
पोलिस आणि वकील सगळ्यात जास्त विश्वास घातकी माणसं
सत्य ईतीहास बाहेर आल्यास आजचे राज्य करते काय आहेत ते जनसामान्यास आश्चर्य चकित करनारे राहिल हेमंत करकरे याना शत् शा प्रणाम देवाचे खरे शहिद
सगळ्यात स्वच्छ आर आर आबा होते,,,,त्यानीं बिर्याणी बंद करुन त्याला वर पाठवले 😍
खरं खोटं काही मला माहीत नाही पण एक प्रश्न..
मारेकऱ्यांनी या पोलीस टीमला मारल्या नंतर ती पोलिसांची गाडी कसाब आणि त्याच्या जोडीदाराकडे कशी आली. मारेकर्यांनीच गाडी त्यांना दिली का? आणि त्यांना म्हणाले की आता ही गाडी तुम्ही मेट्रो थिएटरच्या दिशेने घेऊन जा, असंही सांगितलं का?..
काहीही तर्क लावायचे.🙄
हो दिली
जसा पुलवामा झाला तसा 26/11 आहे 😢
Khi pn bolu nko
बरोबरच आहे
Bhang kha ke aaya hai kya Mulle ??
Hoy bjp var ch doubt ahe
1993 la 500 kilo RDX Mumbai madhe ala Teva Mukhyamantri Sharad hote
हा उजव्या विचारसरणी च्या लोकांनी केलेला खून आहे. हॆ 10000% खरे आहे.
नमस्कार आपणास धन्यवाद खूप खूप धाडस.केले
हे फार छान आहे. पुस्तक लिहून कोणावरही आरोप करता येतो. संशयावरून स्वर्ग गाठता येतो. विषय भारी विषय बोलायचं काय?
सुप्रीम कोर्टाने मुश्रीफ यांच्या पुस्तकाला अमान्य केलं आहे, तरीही तुम्ही असे व्हिडिओ बनवून गैरसमज पसरवत आहे आणि हे पुस्तक सुप्रीम कोर्टाने अमान्य केले असताना तुम्ही अशा गोष्टी पसरवता केवळ राजकारण करण्यासाठी आणि म्हणूनच तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाचा अपमान केला याबद्दल तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे
Kar ki mag karwai bhutanichya
राजकारणी R.S.S.संघटनेचे पग्प्रग्या साध्वी व टीम हेच जबाबदार असु शकतात
Sir tumach abhinadan tumi ha vishay mandala dhanyavaad
Salute to u sir great journalism
माझं एकच प्रश्न आहे bulet fuf जॅकेट असताना गोळ्या कशा लागलेय.. अशोक कामटे.. हेमंत करकरे.. विजय sarska यांना...vijay sarsakar tar ATS प्रमुख होते
*🌹🇮🇳Very Nice lnformation❤👌🌹🇮🇳जय हिन्द🇮🇳जय भारत🇮🇳🌹*
हे सगळं काँग्रेसचं पाप ,
केंद्रात आणि राज्यात असून सूध्दा उपटत बसले होते
बरोबर बोललात
वेग वेगळ्या पोलीसाच्या विभागामधे कामतरणारे ०३ पोलीस अधिकारी एकाच गाडी मध्ये कसे ? गोळ्या समोरून बाजूने लागल्या पाहीजेत , पण गोळ्या डोक्यावर वरून गोळी कुणी तरी आतूनच मारली असा संशय आहे . विशेष ता हेमंत करकरे यांना कट करून मारले गेले .
Arun jadhav ch tar nahi 🤨😳
मुश्रीफ कडून भारतीय असूनही कसं धर्मावरील प्रेमापायी शत्रू देशाला क्लीन चिट दिले, त्या मुश्रीफ कडून शिक स्वतःच्या धर्मा साठी कसे शेवटपर्यंत प्रामाणिक राहायचे
मुश्रीफ यांचे आव्हान आहे की या पुस्तकतील माहिती चुकीची असल्यास साबित करावे. आजवर कोणीही ते लिखित खोटे आहे म्हणून पुढे आले नाही.
@@shoeb24in सुप्रीम कोर्टाने ह्या पुस्तकातील पुरावे अमान्य केल्यानतर उरलं काय सिद्ध करायला, तुम्ही भारतीय न्यायव्यवस्था, संविधानाला मानत नाही असा अर्थ होतो तुमच्या या आवाहनाने, असे असल्यास तुमच्यावरच सुप्रीम कोर्टाचे अवमान केल्या बद्दल तुम्हाला तुरुंगात टाकले पाहिजे, दुसरे तुम्ही तुमच्या धर्माशी ईमानदारी दाखवण्यासाठी शत्रू राष्ट्र पाकिस्तानला क्लीन चिट देत आहात, एवढा धर्मांधता असेल तर तुम्ही आणि हसन मुश्रीफ यांनी पाकिस्तानात जा आणि हवा तेवढा धर्म पाळा
@@RanjanaMulay You have spoken like a patriot. This fellow making the video and those supporting him are TRAITORS OF BHARAT. THEY SHOULD BE CAUGHT AND FIR S MADE AGAINST THEM AND THEY SHOULD BE PUNISHED FOR TREASON ! BHARAT MATA KI JAI JAI HIND !
@@shoeb24inती कीती खरी आहे ते तरी कुठे सांगत आहे फक्त तो पाकिस्तान ला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न करीत आहे 😂😂😂
अंधभक्तांना खरी माहिती समजल्यामुळे मिरची लागली बहुतेक
एकदम बरोबर
मुश्रीफ जे म्हणतात ते बरोबर आहे कारण मी त्यांचं पुस्तक वाचलंय आणि लॉजिक नुसार सुध्धा अस वाटतंय की या मागे उजव्या विचरणी चा हात आहे
Asech video banavach ja bhava real information aahe mi book vachale 2 ni pan
Rss वरची बंदी वल्लभई पटेल यांनी उठवायला नको असे म्हणतं असताना नेहरूनी ती उठवली ही त्यांची खूप मोठी चूक होती. परत बंदी घालायला पाहिजे
how real is Mr. Mushrif... He spoke about sensitive issue. Its better his Polygraphic Test is required.
पोलिस लोक पण आम जनतेला न्याय देत नाहीत आणि राजकीय लोकांचे हातातले बाहूले बनून राहतात आणि तेच राजकीय लोक यांचा गेम करतात
तेव्हा सरकार कुणाची होती. मग असल्या मूर्ख stories बनवून काय फायदा
Sata Konachi Aso Administration He RSS chya Hatat Aste
एटी एसचे ओरिजनल रिपोर्ट कुठे आहेत?
सलाम खरच
मुश्रीफ नावाचा माणूस हेच सांगणार
Joshi naavacha maanus hech bolnaar 😂.....
ही जमात धरम वेडी ,गददारच असते!!!
@@harishrathod2223Exactly. 😂
शरद पवार चा हात असू शकतो यात
बरोबर बोललात
येड्या गप
दारू पिला वाटत
असू शकतो नव्हे, आहेच 👍
यांना निवडणुकीच्या आधीच 400 पार होणार हे समजते, पण पूलवामा मधे 400 किलो RDX आले हे अजुन ही कळले नाही 😢
कसाब गीसाब काही नसून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप नीच्छित करणार होते, म्हणून सरकारनी (बामण) हे षडयंत्र केले.
कपोलकल्पित कथा. चुकुन या पोस्टवर आलो आणि सोशल मिडीयावर चमकायला असे लोक परीकलपना करतात याची खात्री पटली. काहीतरी सनसनाटी हेडींग , फोटो टाकून लोकांना क्लीक करायला लावतात ही लोकं.त्यामुळे त्यांचे हिट्स वाढतातच, मग ही लोक ढोल पीटतात,
सोशल मिडीयाची काळी बाजू.
perfect analysis from you devilairai3008
Bjp supports
😂😂😂 as comment Kel mhanje Tula Kay watat lok tujhyavar vishwas thevtil. Reality sarvana mahit aahe. Anti muslim bjp rss kahihi karu shakte.
या म्हतार्याने तेव्हाच कोर्टात जायचे ना,,,आता पुस्तक लिहून राह्यला
SM Mushrif was the former Inspector General and a honest brilliant IPS officer who divulge Tegi Scam
पुलवामा आणि 26/11 हा देशासाठी षडयंत्र रचून लोकांना येड्यात काढले जाते...
लोकाना आता रोजगार नकोय लोकांना आता मंदिरे बांधून भीक मागण्यात च धन्यता मानतात.. धन्य ते होत...
Correct
😂😂😂😂
Tu zatttya kay pn boltoy.... 26/11 chya hamla nantr kay action ghetli tri hoti ka bhartane???? Pn tech pulwama nantr surgical strike bghayla milala tyach barobar URI surgical strike suddha bghayla milala..... Aani madarchottt tumhala babri masjid chalat hoti pn Ram mandir nay..... Tula garaj aahe trr jaa bhik mag tu Ram mandir javal tich tuzi layki aahe.... Ithe khup educated lok aahet.... Tyana milat aahet job.... Educated nahi, bomblat gharat khelu det nahi mhanun gadivr jaun rummy khelnaryana Kashi rojgari milel???? Ek pirava de tu je statement lihilay na comment la tyacha madarchotttt.... Te landge aahet na te tyanchya jatila dharmala kattr astat pn aaplyach deshat aaplyach Hindu dharmatle kahi haramkhor tuzya sarkha astat te nav thevtat aplyach hindu dharmala - aaplyach Bharat matela he khup motha durdaiv aahe.... Je kunachya bapane nay kelay na te 15 varshat BJP ne kelay.... Punha yenar trrr Modich tumchya kunachya gandit jrrr dum asel na Kiva kharr Congress Kiva rashtrvadi samarthak asal trr padun dakhva sarkar open challange 🙏🏻🙏🏻🙏🏻 he tula nahi trrr tuzya sarkhya vichar dhara asnarya lokana boltoy.....
💯✔
tu kuthe bheek magtos...
Salute sr nirbhidpane mat wyakat karta. Ashya aplyasarkhya mansachi samajala Ani deshala garaj ahe.
Karkare sir yancha bullet jacket navta 🧐. Ya varun samjta ki koni marl. Ti bai Pradnya thakur saral bolte te chukiche hote . Karkare sir yani tichi reality sagitali mhanun 🙌
आता खरं समजले उज्वल निकम काय आहेत आणि त्यानी काय केले हा एक डाव होता तीन इमानदार अधकरी चा कट काढायचा होता सत्य बाहेर आले असते तर लोकांना बरेच कही समजले असते.
मला वाटते याचा निकाल विषयच भारी वाले, लावू शकतात, बाकी कोणतेही शासन या येजेंशी लाहू शकणार नाही, तुम लोग ही लग जावो काम पे.......बेस्ट ऑफ लक
😂ek number bhava😂
कोणत्या साहेबांनी केस ला वेगळ वळण दिल ते सांगा
हया मागे आदुरुश हात आहे
😅
माझ्या मते महाराष्ट्र पोलिस विभागानेच या प्रकरणाची file नव्याने उघडण्यात यावी. आपण पोलिस सेवेत कार्य करतो हे देश सेवेसाठी. कुठल्याच एका धर्माच्या रक्षणासाठी नव्हे. जय हिंद जय भारत 🙏
Hasan Mushrif sir was 1000% right.
हे काम फक्त आर एस एस ची लोक करू शकत आहेत
साधवी निर्दोष आहेत, आरोप लावला गेला, हे त्या वेळच्या सरकार च्या मता प्रमाणे होत असतं
😮 chor kadhi bolt nahi mi chor aahe ...pan aata lokana samjle... pragya thakur shap prakaran....😮😮😮
True saying person have a great bravery
कसाब हाही मुस्लिम नव्हता हिंदू होता असंही कोण सांगेल
To pan bjp chya hota 😂😂😂😂😂
😂😂.नक्कीच हिंदू होता.त्याला पाकिस्तानला पाठवून RSS ने ट्रेन केला 😂😂😂😅😅
भारतातील कट्टरवाद्यानी हेंमत करकरे व आशोक कामटे यांचा काटा काढला . यामध्ये राजकीय तसेच खात्यामधील काही मोठे अधिकारी देखील असण्यची शक्यता आहे . षढयंत्र देशविरोधी आहे .
ohhoo Marathi mdhl Lallantop channel dist aahe he trr
Thank u vishay bhari team 👍