Это видео недоступно.
Сожалеем об этом.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणारे फायदेशीर विना नांगरणी तंत्र | Deepak Joshi Devgaon | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2022
- जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणारे फायदेशीर विना नांगरणी तंत्र | Deepak Joshi Devgaon | Shivar News 24
शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवायचे असेल तर विना नांगरणी तंत्राने शेती करणे खूप गरजेचे आहे. विना नांगरणी तंत्र म्हणजे पिकांमध्ये निंदणी-खुरपणी न करणे. पिकांमधील गवत फक्त कापून तिथेच कुजविले जाते. अशा पद्धतीने देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे शेती करताहेत. त्यांच्या शेताचे सेंद्रिय कर्ब वाढले आहे. त्यामुळे पिके तर चांगली येतच आहेत, परंतु शेतातील खर्चात मोठी बचत झाली आहे.
#organiccurb
#विनानांगरणीशेती
#शेतकरीदीपकजोशी
#shivarnews24
सर तुम्ही कितीबी आपटले तर शेतीसाठी लोक एक होत नाही सेंद्रिय शेतीसाठी अन्न निर्माता यूट्यूब चैनल व त्यांचेही सुद्धा प्रयत्न शेती सुधारण्यासाठी आणि शेतकरी सुधारण्यासाठी बीटी गोरे सरांचा सुद्धा प्रयत्न आहे शेतकरी सुधारला पाहिजे फॉर्म डी एस एस तीन तीन चार चार लाख लोक यांनी शेतीमध्ये सुधारविले तरी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि तरी हॅन्ड रायटिंग फोन असून सुद्धा शेतीची माहिती पाहत नाही शेतकरी इतर गोष्टीच्या माहिती पाहतात
खरी वस्तुस्थिती आहे सर👌👌 प्रत्येकाने जागरूक होयला पाहिजे जो तो माझेच तंत्र चांगले व दुसऱ्याला नाव ठेवून मोकळे होतात त्यामुळेच आपली सेंद्रिय शेती व भारतीय संस्कृती लोप पावत चाललीय व शेती परवडणारी नाही राहिली त्यामुळेच एकच पर्याय आहे की जो आपला पिकावरचा खर्च आहे तो कमी केला की आपले उत्पादन वाढलेच म्हणून समजा💪
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरा शेतकरी कोण आहे हे सुद्धा ओळखण्याची आज गरज पडत आहे आज मातीतल्या शेतकऱ्यांची सल्ले ऐकण्याची व धडे घेण्याची गरज आहे 🤗आजच सावध झाले तरच शेतकरी ताठ मानेने जगेल👳👳
जय जवान जय किसान👳👩✈️
बरोबर काका 🙏🙏👌👌
Soyabin sathi he tantra kase vaprave harbara ,kardi sathi he tantra kase vaprave ,vidio takava pleasr
तणनाशक मारून कूजवल तर यनपिके वाढ तका
Great
Nice information sar👌👌
👍👍👍
Atti hushar manus😊😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nangarani yatra kas milel
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे अन्यथा पुढे खूप मोठे आजार आवासून तयार आहेत रासायनिक शेती बंद करा भावी पिढी बरबाद होतेय चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण सेंद्रिय शेतीचा आग्रह धरा
अवघड आहे
श्री जोशी काका यांचा मोबाइल फोन नंबर पाहिजे
जोशी काकांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का ?
गवत काढले नाही तर वणवा ( आग ) पसरत जाते. आंबा, काजू, पाण्याची पाईप लाईन सर्व जळून खाक होते.
काका तुमच्याशी बोलायचं आहे
अरे भाऊ त्या साठी मनुष्य बळ लागते.......
तूमचे तंत्र डोक्याच्या बाहेर आहे साहेब।
हि डोक्यात पडले केस अहे
जोशी काका आळशी शेतकरी करु नका