त्या गौरी भिडे यांना संरक्षण द्यावे अशी अनेकांची मागणी होती त्यांना संरक्षण दिले का ? त्यांनी मागणी केल्याप्रमाणे चौकशी व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.
मंत्रालया समोरची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस वापरत आहे. दोन्ही वास्तुंवर धर्मादाय आयुक्तांनी सक्त कारवाई करण्याची गरज आहे.
शिवाई, प्रबोधन ट्रस्ट व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ला विविध सरकारी विभागांकडून काय काय सवलती मिळाल्या ते ही सार्वजनिक व्हायला हवे. उदा प्रॉपर्टी टॅक्स, विज बिल, पाणीपट्टी ई.
सुप्रीम कोर्टाने अनंत कुरमुसे मारहाण प्रकरणी राज्य सरकार ला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे गंभीर प्रकरण आहे.सुशील जी तूम्ही वारंवार ह्या मारहाण प्रकरणी आवाज उठविला आहे. त्या बद्दल व्हिडिओ बनवा.
सरकारी जागेंच्या सम्पूर्ण महाराष्ट्रात सर्व्हे होऊन.. प्रत्येक जागा ही जर मूळ मागणी प्रमाणे वापर होत नसेल तर ती सरकारने ताब्यात घेण्याची तत्काळ कार्यवाही करणे लोकहिताचे होइल मग ती जागा कोणत्याही पक्षाची का असेना?
आता जर उठा यांना खरंच आपल्या वडिलांच्या नावा बरोबर शिवसेना हे नाव, चिन्ह रहावे असे वाटत असेल तर त्यांनी ती इमारत शिंदे साहेब यांना सोपवली पाहिजे. उठा च्या ताब्यात राहीली तर फोटो पित्याचा राहील नाव, चिन्ह तुमच्या पक्षांचं लागेल
आपल्या अगदी तंतोतंत बरोबर आहे फक्त हेच नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात मोक्याच्या जमिनी नेत्यांनी स्वस्तात ९९ वर्षाच्या भाड्यावर घेवून, त्यावर करोडो रुपये कमावत आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शहरांतील व गावातील प्रमुख शासकीय जमिनीवर राजकीय पक्षांची कार्यालय उभी आहेत यांची देखील चौकशी करून शासनाने ताब्यात घ्यावीत व महसूल वाढवावा.
यांना शक्य असते तर, बॅन्ड्रा रेल्वे स्टेशन पण आपल्याच नावावर करून घेतले असते. नाहीतरी, या स्टेशनच्या परिसरातील मुसलमानांच्या चार चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या याच परिवाराच्या आशीर्वादाने झालेल्या आहेत.
उद्धव ठाकरे सत्तेसाठी एकापेक्षा एक हद्द पार करत आहेत प्रथम पवारांची राष्ट्रवादी मग रागांची कॅांग्रेस मग आंबेडकर आता केजरीवाल व भगवंत मान. जनाची व मनाची सगळीच सोडली आहे… मराठी माणसा आतातरी जागा हो!
जागा ही बळकावण्याची वस्तू असते हे आदिम कालीन सत्य आहे ती अचल संपत्ती असली तरी आपोआप मालकी बदलते हा नैसर्गिक न्याय आहे आणि हे सिद्ध होते थांबा आणि वाट पहा
पक्ष, अप्पलापोटे, व्यक्तिगत. त्यांना मंत्रालयाच्या आसपासची जागा का दिली जाते? या नालायक लोकांना, आमच्या करदात्यांचा पैसा खर्च करून redyana का पोसले जाते?
कुलकर्णी साहेब नमस्कार, आपले व्हिडिओज नेहमीच बघतो . खूपच informative असतात. तुमचे चॅनल सबस्क्राइब केलेलेच आहे. आपले लेटेस्ट व्हिडिओज ऐकायला आवडेल. कारण व्हिडिओ करण्यासारखे बऱ्याच घटना घडत आहेत. धन्यवाद. खूप शुभेच्छा.
श्री सुशील कुलकर्णी अगदी बरोबर आहे गौरी भिडे यांच्या तक्रारींचे काय झाले आहे कळलेच पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
होय हा विषय घ्याच.
जय श्री राम 💐🙏
त्या गौरी भिडे यांना संरक्षण द्यावे अशी
अनेकांची मागणी होती त्यांना संरक्षण
दिले का ?
त्यांनी मागणी केल्याप्रमाणे चौकशी व्हावी
अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.
आग लागली की bhadkaychya आधीच विझवून टाकतात आपण आपले पुढे काय होणार म्हणुन वाट पहातो काहीही होत नाही
गौरी भिडे प्रकरण पुढे का सरकत नाही प्रकरण दाबायचे tar नाही ना
उद्धवजींचा बाकी नेते मंडळींवर ट्रस्ट नव्हता , त्यामुळे ते 50 आमदार सोडून गेले ठाकरे यांना .
Exactly
मंत्रालया समोरची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस वापरत आहे. दोन्ही वास्तुंवर धर्मादाय आयुक्तांनी सक्त कारवाई करण्याची गरज आहे.
Very good sir
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपले इप्सित साध्य करण्यासाठी सगळीकडे शिव हे नाव वापरायचे
शिवाजीचा फक्त मार्केटिंग करता उपयोग करून घेतला आहे.
अगदी बरोबर ह्या गोष्टी पुढे यायलाच हव्यात.
ठाकरे & कंपनीचे income source आणि मालमत्ता हिची चौकशी केली पाहिजे
गौरी भिडलेल्या अर्जावर उबाठाची चौकशी झालीच पाहिजे.
शिवाई, प्रबोधन ट्रस्ट व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ला विविध सरकारी विभागांकडून काय काय सवलती मिळाल्या ते ही सार्वजनिक व्हायला हवे. उदा प्रॉपर्टी टॅक्स, विज बिल, पाणीपट्टी ई.
एकदम बरोबर साहेब चौकशी व्हायलाच पाहिजे
प्रत्येक राजकीय पक्ष जे बोलतो त्याप्रमाणे जर वागला असता तर भारतात रामराज्य आले असते
Trust चं म्हणाल तर सुशीलजी, तो तर स्वतः वरही नाहीये. दुसऱ्यांवर काय ठेवणार. गौरी भिडे प्रकरणाची नक्कीच चौकशी व्हायला हवी.
ठाकरे प्रणित शिवसेनेचे पोस्टमार्टेम चालू झाल्या नंतर 'शि' या अद्याक्षराने सुरूवात होणारे अनेक "उद्योग व धंदे" समजले.
भ्रष्टाचाराची चौकशी तर व्हायलाच पाहिजे, कोणी कीतीहि मोठा असो
चौकशी जरूर झाली पाहिजे
गौरी भिडे प्रकरण मार्गी लागलेच पाहिजे
साहेब आपण फारच सुंदर सागता शरदचंद्र पवारांनी राज्य सभेत कसा प्रवेश मिळाला या ची माहिती सागावी
वस्तुस्थिती माङलीत त्या बद्दल धन्यवाद. बोलत रहा.
नमस्कार
सुशिलजी
तुम्ही एकदम बरोबर आहात, चौकशी व्हायलाच पाहिजे
जन्मापासूनच शिवसेना कधीच विश्वासार्ह नव्हती. फक्त मराठी माणसाचा वापर करून मातोश्री भरली. मराठी माणूस आहे तिथेच आहे.
आरंभीचा काही काळ वगळता पुढील काळात सगळे बदलले फक्त मराठी माणूस मुंबई तून हद्दपार होत गेला
योगेश देशपांडे ह्यांना शुभेच्छा. आता ह्या अपल्पोटी राजकारणी एक्सपोज होऊच दे.
सुप्रीम कोर्टाने अनंत कुरमुसे मारहाण प्रकरणी राज्य सरकार ला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे गंभीर प्रकरण आहे.सुशील जी तूम्ही वारंवार ह्या मारहाण प्रकरणी आवाज उठविला आहे. त्या बद्दल व्हिडिओ बनवा.
सर्व शिवसेनाला अर्पण करावे . वैयक्तीक मालकी नसावी .
लय भारी! वडिलांनी घालून दिलेल्या निर्णयानुसार सुद्धा ट्रस्ट नाही!
आणखी काय काय नावावर करून घेतलंय ते शोधलं पाहिजे.
सरकारी जागेंच्या सम्पूर्ण महाराष्ट्रात सर्व्हे होऊन.. प्रत्येक जागा ही जर मूळ मागणी प्रमाणे वापर होत नसेल तर ती सरकारने ताब्यात घेण्याची तत्काळ कार्यवाही करणे लोकहिताचे होइल मग ती जागा कोणत्याही पक्षाची का असेना?
अतिशय योग्य सल्ला
सुशीलजी उत्तम विष्लेशण,सब घोडे बाराटक्के.लुटालूट सुरु आहे.हे सारं
लुटारूंच लुटन आहे. चौकशी समिती
जाहीर करतील आणि चार पाच वर्षे
निघुन जातील.
कोणतीही मेहनत न घेता मिळालेले पद, सत्ता,संपत्ती फार काळ टिकत नाही. कोणतेही पद हे कर्तृत्ववान माणसालाच शोभून दिसतं. कर्तृत्वशून्य माणसाला नव्हे .
आता जर उठा यांना खरंच आपल्या वडिलांच्या नावा बरोबर शिवसेना हे नाव, चिन्ह रहावे असे वाटत असेल तर त्यांनी ती इमारत शिंदे साहेब यांना सोपवली पाहिजे. उठा च्या ताब्यात राहीली तर फोटो पित्याचा राहील नाव, चिन्ह तुमच्या पक्षांचं लागेल
इतके दिवस शिवसैनिकांची दिशाभूल करून संपत्ती कशी वाढवली याची शहानिशा तर झालीच पाहिजे आता ट्रस्ट घ्यायची वेळ उठा यांना यायला पाहिजे
शिवसेना भवन जर सरकारी जागेवर असेल तर सरकारने ती जागा इमारती सकट सरकारच्या ताब्यात घ्यावी व तिथे सरकारी कार्यालय चालू करावे.
या राजकीय लोकांना किती पैसे न किती मालमत्ता पाहीजे असते मेल्यावर इथेच योजून जावे लागते परंतु हाव किती?
आपल्या अगदी तंतोतंत बरोबर आहे फक्त हेच नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात मोक्याच्या जमिनी नेत्यांनी स्वस्तात ९९ वर्षाच्या भाड्यावर घेवून, त्यावर करोडो रुपये कमावत आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शहरांतील व गावातील प्रमुख शासकीय जमिनीवर राजकीय पक्षांची कार्यालय उभी आहेत यांची देखील चौकशी करून शासनाने ताब्यात घ्यावीत व महसूल वाढवावा.
जर उध्दव प्रामाणिक असेल तर तो हि चौकशी व्हायलाच हवी असेच म्हणेल
आता ठाकरे वरील विश्वास राहिला नाही जनतेचा
प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांग्रेस नी जागा बळकावल्या आहे ते.
उदा. सोलापूर मधे तर शहरच बळकावले आहे
शिवसेना भवनच काय, मातोश्री-१,मातोश्री-२ याची देखिल चौकशी व्हायला पाहिजेच.
यांना शक्य असते तर, बॅन्ड्रा रेल्वे स्टेशन पण आपल्याच नावावर करून घेतले असते.
नाहीतरी, या स्टेशनच्या परिसरातील मुसलमानांच्या चार चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या याच परिवाराच्या आशीर्वादाने झालेल्या आहेत.
चॊकशी झालीच पाहिजे
Agreed completely with you Sushilji. Thanks
हे सगळे बरोबर आहे पण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवता येतो का. असे खटले प्रलंबित ठेवले जातात. व न्याय मिळण्याची अपेक्षा कमी कमी होत जाते.
न्याय व्यवस्था म्हणजे फक्त सत्ताधारयाची राजकिय सोय :
पैशाचा मोह.. भले बाता कितीही मारो.... पाय मातीचेच 😜
चांगला धंदा आहे ट्रस्ट चा लोकांना लुटन्याचा वस्तुस्थितचा विचार केला असता शिवसेना शिंदे ची ना ठाकरे ची :
धन्यवाद आशा प्रकारे माहिती कळली
उद्धव ठाकरे सत्तेसाठी एकापेक्षा एक हद्द पार करत आहेत
प्रथम पवारांची राष्ट्रवादी
मग रागांची कॅांग्रेस
मग आंबेडकर
आता केजरीवाल व भगवंत मान.
जनाची व मनाची सगळीच सोडली आहे…
मराठी माणसा आतातरी जागा हो!
पेडणेकर बाई तुम्ही आता दिसत नाही सुरवात झाली आहे दैवगती सोडत नाही दूसरयांना त्रास दिला की परतफेड होणार आहे
तिकडे महापौर बंगल्यात काय चाललयं सध्या तेही पहावे.. का तिथेपण यांनी ट्रस्ट च्या नावाखाली डस्ट खाल्ली??
शिवसेना भवन सरकारने ताब्यात घ्यावे.
सगळच गंभीर आहे. गांभीर्याने तपास व्यायला हवा!
सहमत आहे सुशील जी सरकार ने अश्या भामट्या ट्रस्ट वर प्रतिबंध लावून सरकारी जमीन ताब्यात घ्यावी
आहे अजून कितीतरी घोटाळे बाहेर पडतील! आणि ते पडले पाहिजेत.शिवसेना संपली नाही पण उध्दव ठाकरे संपले.हे खर.
जागा ही बळकावण्याची वस्तू असते हे आदिम कालीन सत्य आहे ती अचल संपत्ती असली तरी आपोआप मालकी बदलते हा नैसर्गिक न्याय आहे आणि हे सिद्ध होते थांबा आणि वाट पहा
सरकारी जमिनीवर असणारे जे जे ट्रस्ट आहेत असे सर्व सरकारी करावेत .कोणत्याही पक्षाचा त्यावर प्रतिनिधी ठेऊ नये .
गौरी भिडे यांना वाय प्लस सुरक्षा केंद्राकडून पुरवण्याची व्यवस्था व्हावी
तपाश ? पुर्ण पंणे कायद्याने सगळा झालाच पाहिजे ! जाहागिरी समजतात ????
उद्धवचा विश्वास का नाही? याची चौकशी करावी लागेल. आताही किंचित असलेली मशाल सेना ह्यांच्या पदाधिकारी असलेल्या कोणावरही विश्वास नसावा.
भ्रष्ट लोंकाकडे ट्रस्ट ची अपेक्षा कशी करता येईल?
इग्रज : गोरे गेले आणि भारतीय भषट काळे आले हाच फरक आहे :
पक्ष, अप्पलापोटे, व्यक्तिगत. त्यांना मंत्रालयाच्या आसपासची जागा का दिली जाते? या नालायक लोकांना, आमच्या करदात्यांचा पैसा खर्च करून redyana का पोसले जाते?
बरोबर आहे :
हो. आम्ही पण तुमच्या सोबत सहभागी आहेत.
शीर्षकात 73 ऐवजी 63 दिसते !
Correct Observation
आम्ही तुमच्या बरोबर आहोत 👍
अगदी बरोबर आहे. 🙏🙏🙏🙏
100% सहभागी आहे, सुशील जी
एकदम बरोब्बर
ट्रस्टची जागा सरकारी आहे तर दोन्ही जागा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिवाई सरकारने ताब्यात घ्याव्यात.
I totally agree with you.detail enquiry must be conducted.
१००% सहमत आहे.
मी पण सहमत आहे आणि सहभागी पण आहे.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Maz Kutumb Tumchi Jababdari..
अगदी बरोबर
सहमत आहोत
कुलकर्णी साहेब नमस्कार, आपले व्हिडिओज नेहमीच बघतो . खूपच informative असतात. तुमचे चॅनल सबस्क्राइब केलेलेच आहे. आपले लेटेस्ट व्हिडिओज ऐकायला आवडेल. कारण व्हिडिओ करण्यासारखे बऱ्याच घटना घडत आहेत. धन्यवाद. खूप शुभेच्छा.
Beautiful ❤️ really ❤️ best Sushil Ji 🙏🙏❤️🔯❤️🙏🙏👍
तुमच्या बरोबर आहोत
जनताही अशीच चालवली गेली हे असे समजत आहे.
याचा अर्थ उद्दव चोर आहे
🙏🙏नमस्कार सुशील सर जी 😊😊🌹🌹
नमस्कार सुशील जी
होय अगदी बरोबर
Nakkich sir aamhi sahbhagi aahot hyachi inquiry zalich pahije janta aaturtene vat bagat aahe 🙏🙏
Video chan hota dhanyawad sir 🙏🙏
बरोब्बर आहे
शिव वडा , झुणाका भाकर केंद्र ही काय भानगड?
नक्कीच सहभागी आहे असे विश्वास घातकी राजकारण्यांचे खरे चेहरे जणतेसमोर यायलाच हवे
आता जवळच्या व्यक्तींवर विश्वास उरला नाही हे जगजाहीर हे तुम्हाला माहीत नसेल कदाचीत
कुठल्या जमिनी ट्रक च्या नावाखाली वृद्धाश्रमाच्या नावाखाली घेतले आहे त्या सर्व काढून घ्या आणि मातोश्री असली तर ते पण
ट्रस्ट
ज्यांचा बापावरच नव्हता तो बाकीच्यांवर कसा ठेवणार ?सगळे माझेच आणि माझ्या स्वार्थी ,हावरट कुटुंबाचे .
सहमत 👍
अगदि बरॉबर मी सहभागी आहे.
Very very sad.
या लोकांना शिव हा शब्द वापरायला बंदी करायला हवी .
🎯👍🏻 असेंच बाण वर्मी मारत रहा.
100% with you sir
हो आम्ही सहभागी आहोत.
I agree with you Sushilji.
Super
Excellent information
Yes sir you are right 100%.
सहमत आहेत
100% sahamat ahe
Correct.
सहमत आहे.