अजुन काडोळे बंद्द केलेत खाटे करता पाटी खाली होणार नाही ना पाटी म्हणजे ग म भ न आणीपाटी म्हजे आख्ख भरलेल टोपल वाळवी लागली आहे थायमेट टाका तुमच झाड साग म्हणजे टिकवुड समोरच अंईन त्या झाडाला खीळा ड्रील हवा पाणी काही लागत नाही बघा ?
@@chetanpatel7174 हे चालतच असते.याही पेक्षा भा ज प ची देशद्रोही व शेतकरी दररोजची लवकर लक्षात आली फार बरं झालं घडलेही तसंच सैनीक मारले हे उघड झालं आमी चरनंतर त्या नंतर त्यांनी शेतकरी मारणे देश वीकणे सुरू केलेच ना
अस काही होणार नाही पक्षबदल वगैरे कारण आमदारकी गेली तर परत मिळनार नाही एनसीपी कड़े सर्व महत्वाची खाती दिल्याने हा त्रास होणारच! CM पदा साठी ही तडजोड करावीच लागणार
मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी मविआ सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या हातात आहे हेंच सत्य आहे. याचा अर्थ असंगाशी संग प्राणाशी गाठ याची प्रचिती येत आहे.
BJP che pan kiti tari amdar ..... futnar aahet ...wait and watch. .....fadanvis punha cm hone nahi..... Mumbai ch gujrat banvel ....senecha saglyat kam ground level vr chungla aahe...
Chavan Tuzi लायकी Kutay Thywali Ghahan. मूर्ख Mansa मुंबई Maday Balsayab Ya देव Mansani Sivsena Stapana करून Marati Mansala न्या a दिला.TichSivsenelaTu Kharakhta खायला Lavto. Tuzi लायकी तरी Ahay Ka Bhadwa.
@@chandrakanttadage8420 बाळासाहेब आम्हाला देवा सारखे आहेत पण मित्रा तुला एवढे पण कळत की बाळासाहेबाचे नाव ह्या लोकांनी आणी जाणत्या राजाने धुळीस मिळवले आहे
@@sandeepsule2997 मला येक Sansayachy Ahay Aaj Balasayab Astay तर् Ya BJP Walyani Yewda माज Dhakavala Asta का.MagAaj Sayab नाही म्हणून् BJP Sivsencha Varnvar Apman करत Ahay. तरी Udbhav Sayab काय बोलयच्य नाही कारण Bjp Ani काही मुटभर मराठी आणि Gujratyani Sivsenela Sanpvaycha Vidacha Uchala. Aaj BJP Konchya Jiwavara Udtay Parprtiyancha. सर्व भय्य (Bhayy). Gujrati Marwadi. Yektra होततात.AniBjpchi Vote Bank Tayra Kartat आणि मराठी माणूस Yemekachi उनी दुनि Kadata Asto. Yacha फ़ायदा Hay BJP Walay Parprtiyanchi Vote Bank Tayra करुन् मराठी Mansala Mumbai Chya बाहेर जायला भाग पाडतात.Aaj Samja RajTakare Ni जरी मराठी Manasachy नेतृत्व kylay Astay तरी Ahmala Chalalay Astay Pan Raj Sayab Yewdya Seta Jiknkanara नाही Maga Sivsena बरी.
तुम्ही आमदार शरद पवार कडे जा, उद्धवजी ना घेवून जा, मग तुम्हाला मस्त पैसा (म्हणजे निधी हो) भरपूर मिळेल, पण हेल्मेट घालून जा, वाहतूक नियम पाळून, जर मोटारसायकल वर जात असाल तर, कारण कुणी तरी चप्पल , फेकली दगड फेकला, तर डोके बवाचेल
एकदा का सडन्याची लागन झाली की झालीच. नंतर ही लागन वाढतच जाते. हे कोनत्याही उपचाराने थांबत नाही. याला एकच उपाय आहे व तो म्हणजे सडका लगेच बाहेर फ़ेकने अन्यथा सर्वच सडनार हेच त्रिवार सत्य आहे.🙏🙏🙏
ते निर्णय नाही घेऊ शकत, नाखूष असते तर आता पर्यंत गप्प बसले नसते, मिळेल तो निधी घेऊन गाव बसतील, इथे पुन्हा निवडून येणे कठीण आहे हे त्यांना माहीत आहे. पण मागणी रस्त आहे, कोकणावर कायम अन्याय होतो असेच वाटते लोकांना.
उच्च तंत्र शिक्षण खात शिवसेनेकड़ आल तेव्हा वाटल होत प्राध्यापक भरती लवकर होईल.... पण काहीही झाल नाही... फालतुगिरी चालू आहे सगळी... प्राध्यापक भरती लवकर चालू करा.... खुप थापा मारल्या सावंत ने... याचा फटका तर बसणारच...
कंपनी चा मालक बरोबर नसला.. त्याचं कामात लक्ष नसल... की कामगार एकतर काम सोडून जातो.. नाहीतर कामात कामचुकार पणा करतो... इथे तर उद्घव ठाकरे काही कामच करत नहिये... कस होईल आमदारांचे..
एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते, भले तुम्ही घरी राहून Remote control चालवला असता. मुलगा आदित्य होताच ना मंत्री मंडळात! दॅट वॉज right arrengement.
@@dattatraykapase9967 बरोबर, कुठं बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व वादी विचार, आणि कुठ आताची सेना, ३६ झालय, पुढच्या वेळी एवढं आमदार देखील व्हत्यात की नाही काय माहीत
सेनेचे आमदार खरे बोलले खेड्यापाड्यातील रस्ते उखडलेली आहे विद्यार्थ्याला जायला त्रास होत आहे नागरिक त्रस्त आहे अपघातात जास्त प्रमाणात वाढले आहे.आमदाराला लोक शिव्या घालतात
निधी विकासासाठी नाही तर जितका जास्त निधी तितके जास्त कमिशन.म्हणजे कमिशन साठी च यांचे बोंबलन चालू आहे.शेवटी सेना नेतेच."जैसा सेनापती वैसीच सेना" म्हणजे सर्वांचाच फक्त कमिशन साठी च यांचा जीव बाकी विकासाचे काही देणेघेणे नाही.जसे पक्षप्रमुख तसेच पक्षनेते.
बापरे काय बिकट परिस्थिती असेल आमच्या आमदाराला आमच्याच मुख्यमत्र्यां कडे तक्रार करावी तेही ३० आमदारांनी 🙏🙏🙏 अवघड आहे मतदार याना विचारतील आपण काय काम केले 🙏🙏
ही, वस्तुस्थिती मात्र खरी आहे. मुख्यमंत्री आपले असून आपली गावची कामे पूर्ण होत नाहीत?... पुन्हा मत मागायला गेलो.तर?.... लोक मत देतील. की, शिव्या देतील. मा.शरद पवारांचा सल्ला घ्या आणि आम्हाला.काय ते लवकरच कळवा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
आम्हाला काहीही वाटत नाही? साठ वर्षे पूर्ण झाली महाराष्ट्रातील जनता हेच ऐकत आहे ? फक्त पैसा हे दोन शब्द इतके खरतरनाक आहेत ना? तो आपल्या जवळ अगणित असला तरी त्याचा अंत या जन्मी लागणे मिस्कील आहे? विकास दाखवाना ते नाही?
साहेब आदेश काढा चौका चौकातल्या फलकांवर नबाब साहेब मलिकांना आपल्या सैनिकांचा जाहीर पाठिंबा असलेल्या घोषणा लावल्याच पाहीजेत . उलट राष्ट्रवादीवर दबाव आणून अनिलजी देशमुखांचा राजिनामा ही मागे घ्यायला लावा . महाविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आघाडी कटिबद्ध आहे राहील . २०२४ ला तुम्ही पंतप्रधान ,आदित्यजी मुख्यमंत्री व संजयजीना राष्ट्रपती केल्याशिवाय सैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही .
I have been traveling in Raigad District in last 4 years. The roads inside village is not done. They just loot money. Anyway, hope this people realise now and make good roads
बाळासाहेबांन समोर असं बोलण्याची हिम्मत कुठल्या आमदाराने केली असती का.... पण बाळासाहेबांन असलं सडका सरकार चलावला असता का....ठाकरे नावाला न शोभणारं सरकार आहे....
उद्धवजी नी स्व.बाळासाहेब यांना वचन दिलं होतं की, आम्ही दोघं बाप आणि लेकाला मुख्यमंत्री व,मंत्री बनविणार च आणि ते बनवून दाखविले..बाकीची कोणतीही हमी घेतली नाही.. जय महाराष्ट्र..
संबंधित आमदार जे बोलत आहेत ते सत्य आहे. कारण त्यांना ज्या. जनतेने निवडून दिले आहे म्हणून त्यांना ते उत्तरदायी आहे त.. सर्वांची ह्या मुद्यावर एकजूट झाली तर सरकारचे कांहीही.होऊ शकते. ठाकरे सरकार सावधान .
हे सर्व शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे सरकार समोर नरमाईचे धोरण घेत असून कोणतीही खास कोणतीही ठोस भूमिका घेऊन दाखवत नाही सर्वांनी क** भूमिका घेतली तरच न्याय मिळेल दोन दिवस विरोध दाखवून नंतर आपणहून मूग गिळून बसतात असं धरसोडीचे धोरण घेऊ नये का असेल तर एक घाव दोन तुकडे करण्याची ताकद पाहिजे आधी काही दिवसापूर्वी माननीय आमदार भरत शेठ व इतर आमदारांनी अभिजित तटकरे पालकमंत्री यांना विरोध केला होता परंतु आता ते त्यांच्या सभेला उपस्थिती असतात हे बरोबर वाटत नाही आपापसात काहीतरी साठी लोक साटेलोटे होऊन नाईलाज आणि एकत्र काम करतात असे व्हायला नाही पाहिजे असे मला वाटते
पैसे खायला मिळत नाहीत म्हणून खद खद असेल . काम कशाच करतेत आज पर्यत एका तरी मतदार संघात सेना आमदाराच भरीव काम दिसत का ? कामाच्या नावाखाली स्वतःलाच मेवा खायचा असेल .
योग्य तक्रार आहे.. N. C. P. हा डांबरट आहे...
काका संपवणार
अजुन काडोळे बंद्द केलेत खाटे करता पाटी खाली होणार नाही ना पाटी म्हणजे ग म भ न आणीपाटी म्हजे आख्ख भरलेल टोपल वाळवी लागली आहे थायमेट टाका तुमच झाड साग म्हणजे टिकवुड समोरच अंईन त्या झाडाला खीळा ड्रील हवा पाणी काही लागत नाही बघा ?
पण हे खूप उशिरा लक्षात येत आहे
@@chetanpatel7174 हे चालतच असते.याही पेक्षा भा ज प ची देशद्रोही व शेतकरी दररोजची लवकर लक्षात आली फार बरं झालं घडलेही तसंच सैनीक मारले हे उघड झालं आमी चरनंतर त्या नंतर त्यांनी शेतकरी मारणे देश वीकणे सुरू केलेच ना
Gujarati Chatu BJP. महाराष्ट्र द्रोही.किरीट Bobdya AhayNa Marati Mansaa Var Bunkayala. Gujratyavar नाही Bunkanara.
मा. गोगावले साहेब आपण सामान्य माणसाच्या मनातील खदखद बोलून दाखवलीत धन्यवाद 🙏
अस काही होणार नाही पक्षबदल वगैरे
कारण आमदारकी गेली तर परत मिळनार नाही
एनसीपी कड़े सर्व महत्वाची खाती दिल्याने हा त्रास होणारच! CM पदा साठी ही तडजोड करावीच लागणार
सत्तेसाठी काहीपण
तडजोड नव्हे लाचारी.
बरोबर ...🤣
@@vijaysinghrajput3950 Tuza BJP Nay काश्मीर Maday Mebuba Mupti Deshadrohi पार्टी Sataysati Lachri Kayli.
@Shailendra borate 😅🤣😂 Samajla na ata kay zalay
बसवलेले मुख्यमंत्री...
शिवसेना हि फक्त टक्केवारीवर चालणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
Ani tumi tiche 25 varsha he Mitra manje tumipan🤔
Thakre Private limited
PAWAR PRIVATE LIMITED
GANDHI PRIVATE LIMITED
baki lok spoon ghya aani Halwa gol gol
शरद पवारांच्या बरोबर जाऊन ठाकरे शिवसेनेला संपवित आहेत.दापोलीचा आमदार शिवसेनेचाच असून सुद्धा अनिल परबाचे ऐकून पंचायत समिती पवारांना देऊन टाकली.
ग्रामीण भागात काय चालते ते शहरी मंत्री महोदय कसे समजू शकतील.... सर्व काही राम भरोसे आहे
Yana tr ram pn nko alla chya bharose sgl yanch
@@darsh3815 Tu काय Ramacha टेका Ghytalayaka. Gujratya. Bjpzatu. अल्ला Tuza बाप्.
किती जरी वळवळ केली तरी रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हातात आहे शिवसेनेला पश्चाताप होत आहे
Aray BJP Cha Apmana Sahan Karnyapeksha BJP धडा Tar Ahmi Sikau. Ahamala Kamjora Samjayche. GujratiChatu काही Marati.
मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी मविआ सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या हातात आहे हेंच सत्य आहे. याचा अर्थ असंगाशी संग प्राणाशी गाठ याची प्रचिती येत आहे.
Sharad Pawar sahebana jast anubhav aahe ..so. ... BJP chi poat dukhi hoat asel ....shivsena aushad deil yogya veli....
जाऊ द्या पद द्यायला पण खूप मोठ मन करावं लागते...
काही काही तर सकाळी च उठूनबसतात 🤣🤣
Pawarani Sene Netyana Kitihi Vait bolale Vagle tari Sena Nete Mug Gilun Gappa Basnar Te CM padavar Khush ahet Khurchitun Gelyavar Maji Mukhyamaantri mhanun Mirvata yeil Ayushya bhar Khush
BJP che pan kiti tari amdar ..... futnar aahet ...wait and watch. .....fadanvis punha cm hone nahi..... Mumbai ch gujrat banvel ....senecha saglyat kam ground level vr chungla aahe...
पवार साहेबांचे मार्गदर्शन घेणे म्हणजे रिमोट त्यांच्या हातात. ही धारणा हा विचार पूर्ण पणे चुकीचा साहेब पूर्ण चुकीचा.
शिवसेना वाल्याना खरकट खाण्यात लय धन्यता वाटते आणि काका यांना खर कटच देणार आणि याचीच ढेकर देऊन हे तृप्त होतात
Chavan Tuzi लायकी Kutay Thywali Ghahan. मूर्ख Mansa मुंबई Maday Balsayab Ya देव Mansani Sivsena Stapana करून Marati Mansala न्या a दिला.TichSivsenelaTu Kharakhta खायला Lavto. Tuzi लायकी तरी Ahay Ka Bhadwa.
फार छान ''ड्राप्टिंग '.
@@chandrakanttadage8420 बाळासाहेब आम्हाला देवा सारखे आहेत पण मित्रा तुला एवढे पण कळत की बाळासाहेबाचे नाव ह्या लोकांनी आणी जाणत्या राजाने धुळीस मिळवले आहे
@@sandeepsule2997 मला येक Sansayachy Ahay Aaj Balasayab Astay तर् Ya BJP Walyani Yewda माज Dhakavala Asta का.MagAaj Sayab नाही म्हणून् BJP Sivsencha Varnvar Apman करत Ahay. तरी Udbhav Sayab काय बोलयच्य नाही कारण Bjp Ani काही मुटभर मराठी आणि Gujratyani Sivsenela Sanpvaycha Vidacha Uchala. Aaj BJP Konchya Jiwavara Udtay Parprtiyancha. सर्व भय्य (Bhayy). Gujrati Marwadi. Yektra होततात.AniBjpchi Vote Bank Tayra Kartat आणि मराठी माणूस Yemekachi उनी दुनि Kadata Asto. Yacha फ़ायदा Hay BJP Walay Parprtiyanchi Vote Bank Tayra करुन् मराठी Mansala Mumbai Chya बाहेर जायला भाग पाडतात.Aaj Samja RajTakare Ni जरी मराठी Manasachy नेतृत्व kylay Astay तरी Ahmala Chalalay Astay Pan Raj Sayab Yewdya Seta Jiknkanara नाही Maga Sivsena बरी.
म्हणजे सिवसेनेचे आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली "सडत आहेत "
Mag BJP chy Ahmdar Mi Puna Yenara. म्हणून् Sadata Ahayta . Only Sivsena
महाराष्ट्राच्या हितासाठी या आमदारांनी भाजपला साथ द्यावी
एकदम ''सत्य ''.
@@sureshpendase292
आपले मत अत्यंत चुकीचे आहे..
भाजपा आता घाणेरडा आणि चुकीचा प्रचार करत आहे....
Maharashtrachya ki gu..jratchya..
ना स्वतः च्या कामांची काळजी ना जनतेची
मुख्यमंत्री फक्त मुंबई कडे लक्ष देतात बाकी काही घेन देन नाही
💯
@@vijaykhade3609Mumbai tar lutli hyane..
Best bus sudharnya shivay kahi kele nahi.
ऊदधवठाकरेलाचारझालेलाआहेतोकाहीहीकरणारनाही
या मुख्यमंत्र्याचा अजिबात होल्ड नाही,फक्त सत्तेसाठी मुख्यमंत्री आहे,या मुख्यमंत्र्याला जनतेचं काही पडलेलं नाही.
💯
भाजप बरोबर 25वर्षे सडली आणि राष्ट्रवादी बरोबर शिवसेना संपली
2वर्षात झडली
😂
Loksabhela dislech kon sample te.
28 ladhwlya 9 kunthant kunthat jinklya.
तुम्ही आमदार शरद पवार कडे जा, उद्धवजी ना घेवून जा, मग तुम्हाला मस्त पैसा (म्हणजे निधी हो) भरपूर मिळेल, पण हेल्मेट घालून जा, वाहतूक नियम पाळून, जर मोटारसायकल वर जात असाल तर, कारण कुणी तरी चप्पल , फेकली दगड फेकला, तर डोके बवाचेल
उध्वस्त ठाकरे.. काही काळाने मुख्यमंत्री.. होते हे सांगावे लागेल
सहमत
Ase zhale tr khup anand hoil pn hi lok ashya veli aamdar vikt ghetat
उध्वस्त महाराष्ट्र ....
🍉😭😭😂😂
खर आहे
संजय राऊत यांना भेटा तुमचे
सर्व प्रश्न सुटतील.
जय महाराष्ट्र.
😁😁😁😁😁😁
Are te tar ajun confuse kartil
मुळा भेटल
Mg yana nawab malik chya ghari jav lagel.. Tith ch asel to raut
Pachka sanjya shen khato nusta
निधी मिळत नाही म्हणून हे नाराज आहेत. पण या सरकार चा जो एक अनैतिक कारभार अगदी सरकार स्थापने पासूनच चालू आहे त्या बद्दल यांना काहीच वाटत नाही का?
💯
Barobar
करे,,क्ट
भाजपा चे एकशे सहा घरी बसल्याने जेव्हढा पोपट झाला नसेल तेव्हडा शिवसेनेचा या महविकास आघाडी मध्ये जाऊन झालाय 😂😂😂😂
Only bjp
Only Sivsena
@@chandrakanttadage8420 पवार साहेबांनी पोपट बनवलाय सेनेचा.... 😂😂😂
Only bjp🚩
@@Avinashdada45 only Sivsena
सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग करणे हे सुद्धा हिंदुत्ववादी आमदार,खासदारांना खटकत असावे.
मेहबूबा मुफ्ती सोबत सतेसाठी सोबत येणं, हे तर वाजपेयी नक्की खटकत असणार
🍉🍉
हिंदुत्व म्हणजे काय हे माहीत आहे का तुला
का काहीपण बोलायच
@@shantaramwadekar4516 हिंदुत्व अनेकांनी अनेक प्रकारे सांगितले आहे. कोणत्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न केला आहे?
@@kailashandcomp खकणार नाही .कारण 370 कलम हाटवले युतीचा फायदा
ग्रामीण भागातील रस्ते खूप खराब
झाले आहेत, त्याकडे सरकारने लक्ष
द्यावे. योग्य मागणी.
बीजेपी मध्ये सडायला तुम्हाला 25 वर्ष लागली ।पण आता तर तुम्ही 25 महिनयातच सडायला लागलात?
बरोबर
🍉🍉
😂😂
Andha bhakta.....🍉🍉
एकदा का सडन्याची लागन झाली की झालीच. नंतर ही लागन वाढतच जाते. हे कोनत्याही उपचाराने थांबत नाही. याला एकच उपाय आहे व तो म्हणजे सडका लगेच बाहेर फ़ेकने अन्यथा सर्वच सडनार हेच त्रिवार सत्य आहे.🙏🙏🙏
शिवसेनेचे मुख्यमंत्री असून भिक मागायची वेळ आणली ठाकरेंनी, शिवसेना सोनियांच्या लाचारीने धन्य झाली आहे
समदी वाट लावली तुम्ही
हे सगळे आमदार BJP मध्ये जा तिल. अणि Udhavji एनसीपी मध्ये असतिल.
Haha 😂😂😂
लोक काहिही म्हणाले तरी काही उपयोग नाही मुख्यमंत्री गुळाला चिकटून बसला आहे
एकदम बरोबर कधीच नाही ते मिळाले पुन्हा काय माहीत नाही
सेम तेसकाळी सकाळी झालं तसेच न 😜😜
😀😀
होय
😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असणे क्रमप्राप्त आहे पण ते आहेत पक्षांचे गुलाम हे भयान वास्तव आहे
Best शेयम म्हणतील 🤫🤐 मला पद आणि बारक्याला मंत्री मग बाकी सर्वांनी 🤫🤐सहन करा.
बहुमत नसतांना मुख्यमंत्री ... पक्षाच्या भविष्याची वाट लागली एवढं नक्की
ते निर्णय नाही घेऊ शकत, नाखूष असते तर आता पर्यंत गप्प बसले नसते, मिळेल तो निधी घेऊन गाव बसतील, इथे पुन्हा निवडून येणे कठीण आहे हे त्यांना माहीत आहे. पण मागणी रस्त आहे, कोकणावर कायम अन्याय होतो असेच वाटते लोकांना.
Shivsenechi watol kela udhawa ne
🍌🍌
शिवसेनेला मत देऊन आम्हीही नाराज आहोत..
उच्च तंत्र शिक्षण खात शिवसेनेकड़ आल तेव्हा वाटल होत प्राध्यापक भरती लवकर होईल.... पण काहीही झाल नाही... फालतुगिरी चालू आहे सगळी... प्राध्यापक भरती लवकर चालू करा.... खुप थापा मारल्या सावंत ने... याचा फटका तर बसणारच...
आजचा सकाळ वाचा त्यात मुख्यमत्र्यांनी बोलावलेल्या. बैठकांना शिवसेना आमदारांची उपस्थिती सगळ्यात कमी झाली आहे दोन वर्षात...या उदय सामंत च नाव आहे त्यात .
बापाला मुख्यमंत्री .पोराला क्याबीनेटपद मिळाले .बाकी कामीमि नकी
Tujhe काही उपकार आहे का सेनेवर गुजराथी तुझं का पोट दुखत.
लावालावी करु नको .
मग तुला काही पद पाहिजे का पटल्या
गुजराती,पटल्या हे हिंदू नाहीत का?सेनेने नक्की कोणते हिंदुत्व स्वीकारले आहे.असभ्य भाषा वापरून सेनेचा महिमा वाढतो का?
@@ashokborse527 बोरसे तुम्ही आधी तुमचा आयडी टाका मग त्याच उत्तर बरोबर देतो. बोरसे खरा की खोटा ते कळेल राज्यातील जनतेला.
कंपनी चा मालक बरोबर नसला.. त्याचं कामात लक्ष नसल... की कामगार एकतर काम सोडून जातो.. नाहीतर कामात कामचुकार पणा करतो... इथे तर उद्घव ठाकरे काही कामच करत नहिये... कस होईल आमदारांचे..
सुमार बुध्दिचे नाकर्ते मुख्यमंत्री
पक्षनेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे
नेतृत्व राज साहेब...only
एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते, भले तुम्ही घरी राहून Remote control चालवला असता. मुलगा आदित्य होताच ना मंत्री मंडळात! दॅट वॉज right arrengement.
ही तर सुरुवात , अजून बरचं घडणार 😀😀😀
वाट बघ !
सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे,मतदार आणी खासदार वाऱ्यावर
@@dattatraykapase9967 बरोबर, कुठं बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व वादी विचार, आणि कुठ आताची सेना, ३६ झालय, पुढच्या वेळी एवढं आमदार देखील व्हत्यात की नाही काय माहीत
म्हणजे ते सर्व एनसीपी chya गळाला लागलेत काय??
@@194551pm विदेशी, स्वदेशीच बळ वाढल्यावर फुटबॉल फुटबॉलसारखी अवस्था होनार हे निश्चित
बरोबर बोलले साहेब तूम्ही
काका संपवणार 😊☺️😢😢😢
राजीनामा द्या सगळे आमदार आपला मुख्यमंत्री असून आपले काम होत नाही तर मग काय उपयोग..
सेनेचे आमदार खरे बोलले खेड्यापाड्यातील रस्ते उखडलेली आहे विद्यार्थ्याला जायला त्रास होत आहे नागरिक त्रस्त आहे अपघातात जास्त प्रमाणात वाढले आहे.आमदाराला लोक शिव्या घालतात
२५-३० आमदार बाहेर पडताय , नेमके कुठेले पक्षात हे १० तारखेला कळेल
तुम्ही फक्त तारखाच द्या
अरे बापरे बहुतेक एकमार्गी एक गठ्ठा BJP मध्ये जाणार वाटत
चांगला निर्णय आहे
Very valid point by the mature leader speaker.
All are just money, no one care for people, this is reality of indian politics, coman people get fooled by these people
@@abhijeetbhagat100 I myself am from Mahad, he is a very humble leader, he keeps working, he raises his issues very seriously.
v
संजय राऊत या बद्दल आता मीडिया समोर बोल
आमदार का बिथरले आहेत
Vasuli sarkar 💯 Cordi sarkar.. 🙏
एन सी पी ला शिवसेना संपवायची आहे, त्यामूये आमदारांना निधीच दिला नाही तर तयाच्या मतदार संघात कामे होनार नाही.
जेणेकरून भ्रष्टाचार करता येईल
जबरदस्तीच् मुख्यमंत्री ना लाज ना शरम
निधी विकासासाठी नाही तर जितका जास्त निधी तितके जास्त कमिशन.म्हणजे कमिशन साठी च यांचे बोंबलन चालू आहे.शेवटी सेना नेतेच."जैसा सेनापती वैसीच सेना" म्हणजे सर्वांचाच फक्त कमिशन साठी च यांचा जीव बाकी विकासाचे काही देणेघेणे नाही.जसे पक्षप्रमुख तसेच पक्षनेते.
आगदीबरोबर जनतेच व शिवसैनिक आमदारखासदार
यांचीत्याना कहीपडलेलीनाही तुम्हीसगळे जमखाने
ऊचला। काकानाविचारून तुमचीकामकरनार
आणि तुम्ही जा चाटायला.
बापरे काय बिकट परिस्थिती असेल आमच्या आमदाराला आमच्याच मुख्यमत्र्यां कडे तक्रार करावी तेही ३० आमदारांनी 🙏🙏🙏 अवघड आहे मतदार याना विचारतील आपण काय काम केले 🙏🙏
अरे हिम्मत दाखवा व्हा देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे बीजेपी दाखल
मलिक मुळे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल 👍👍👍
लाचारसेनेचा लाचार मुख्यमंत्री त्यामुळे असच होणार
, 🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱
Bjp join
हाडाचे शिवसैनिक मनापासून काम करतात पण हल्ली उपरेच जास्त झाले आहेत
स्वतः मुख्यमंत्री तरी हाडाचे शिवसैनिक राहिले आहेत का?
@@satyajitsherkar2250 समझने वालों को इशारा काफी
भरत गोगावले उपरे नाहीत
@@eknathshelat7582 हाडाचे शिवसैनिक ओळखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
@@satyajitsherkar2250
संजय राऊत हाच खरा हाडाचा शेनिक 😄
२०-२५ कोटी साठी मा. मु ना विनंती .... काय ही वेळ आली आहे ...
काकांना विचारून देतो पॆसे... मा मु
महविनाश आघाडीचा विजय असो
रस्ते अत्यंत खराब आहेत हे खरं आहे.
कोकणात तर जास्तच खराब आहेत.
ही, वस्तुस्थिती मात्र खरी आहे. मुख्यमंत्री आपले असून आपली गावची कामे पूर्ण होत नाहीत?... पुन्हा मत मागायला गेलो.तर?.... लोक मत देतील. की, शिव्या देतील. मा.शरद पवारांचा सल्ला घ्या आणि आम्हाला.काय ते लवकरच कळवा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही भिक मागण्याची वेळ आलेली आहे यापेक्षा अजून कोणते दुर्दैव आहे
चांगलं आहे.सरकार पडेल.मग तेल ही जाईल आणि तुप ही जाईल.भाजप वाट च पहातोय?२५/३० आमदारांनी भाजप पण सत्तेवर येणार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मातब्बर नेत्या पुढे शिवसेना मंत्र्यांचा अनुभव कमी पडतो..
He nakki ch👍🙏
हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि शिवसेना शिवसेनाप्रमुख जे बोलतील तेच ऐकणार
शिवसेनेमध्ये फक्त आदेश असतो बाकी काही नाही
शिवसेना pramukhapasun सर्वच मोठे नेते हे बेकायदेशीर खंडणी वसूल बेनामी मालमत्ता या प्रकरणात सामील असल्याने शिवसेना बदनाम झालेली असल्याने ते नाराज आहेत.
आम्हाला काहीही वाटत नाही? साठ वर्षे पूर्ण झाली महाराष्ट्रातील जनता हेच ऐकत आहे ? फक्त पैसा हे दोन शब्द इतके खरतरनाक आहेत ना? तो आपल्या जवळ अगणित असला तरी त्याचा अंत या जन्मी लागणे मिस्कील आहे? विकास दाखवाना ते नाही?
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय संविधान जय जय हिंदुस्थान
वसुली थांबली ना मग निधी कुठून मिळणार
Satya mev jayate👍👍👍👍
CM is only thinking Mumbai not villagers
Very true
He is foreigner CM
तुमच्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळाले ह्यात समाधान माना. तुम्हाला उगीच पाठिंबा दिला नाही दोन्ही Congress नी.
साहेब आदेश काढा
चौका चौकातल्या फलकांवर नबाब साहेब मलिकांना आपल्या सैनिकांचा जाहीर पाठिंबा असलेल्या घोषणा लावल्याच पाहीजेत .
उलट राष्ट्रवादीवर दबाव आणून अनिलजी देशमुखांचा राजिनामा ही मागे घ्यायला लावा .
महाविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आघाडी कटिबद्ध आहे राहील .
२०२४ ला तुम्ही पंतप्रधान ,आदित्यजी मुख्यमंत्री व संजयजीना राष्ट्रपती केल्याशिवाय
सैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही .
🤣🤣🤣🤣
Chor favdya CM
Rabdi mata di
i am watching when it happened
I have been traveling in Raigad District in last 4 years. The roads inside village is not done. They just loot money. Anyway, hope this people realise now and make good roads
बाळासाहेबांन समोर असं बोलण्याची हिम्मत कुठल्या आमदाराने केली असती का.... पण बाळासाहेबांन असलं सडका सरकार चलावला असता का....ठाकरे नावाला न शोभणारं सरकार आहे....
शिवसेना आमदार नाराज
सरकार शेवटच्या घटका मोजत आहे
जय श्रीराम जय राम जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र संकटाच्या खाईतून वाचवायचा असेल तर आमदारांनी परखडपणे आपले विचार मांडून उद्धव ठाकरेच्या चुकीच्या धोरणांना विरोध करावा .
जा भाजपात
कशाला त्रास देताय मतदारांना
पक्षनिष्ठा पक्षशिस्त कोण पाळत
जा दुसरीकड इतरांचा सोबत दावणीला
उद्धवजी नी स्व.बाळासाहेब यांना वचन दिलं होतं की, आम्ही दोघं बाप आणि लेकाला मुख्यमंत्री व,मंत्री बनविणार च आणि ते बनवून दाखविले..बाकीची कोणतीही हमी घेतली नाही.. जय महाराष्ट्र..
मालक फक्त एक्सिडेन्टल आहेत, हे ध्यानात ठेवा ,
Ekanath shinde saheb la CM kara BJP sobat uti kara
Barobar aha
3 पक्षाची आघाडी झाल्यावर है असेच होणार
योग्य मागणी केली आहे.
Cm नुसता मातोश्री वर बसून आहे
Wa
भगवाधारी संजय राऊत आ रहे हैं🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻💯
आता हिरवे धारी झाले आहेत. 😃😃
Shiv sena sampali aahe.
Join bjp immediately.
रस्ते, आरोग्य, दळणवळण व शिक्षण या बाबत ग्रामीण भागाकडे सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
भरतशेठ हिच वेळ आहे रामदास भाई. तुमच्या जवळच आहेत
संबंधित आमदार जे बोलत आहेत ते सत्य आहे. कारण त्यांना ज्या. जनतेने निवडून दिले आहे म्हणून त्यांना ते उत्तरदायी आहे त.. सर्वांची ह्या मुद्यावर एकजूट झाली तर सरकारचे कांहीही.होऊ शकते. ठाकरे सरकार सावधान
.
हे सर्व शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे सरकार समोर नरमाईचे धोरण घेत असून कोणतीही खास कोणतीही ठोस भूमिका घेऊन दाखवत नाही सर्वांनी क** भूमिका घेतली तरच न्याय मिळेल दोन दिवस विरोध दाखवून नंतर आपणहून मूग गिळून बसतात असं धरसोडीचे धोरण घेऊ नये का असेल तर एक घाव दोन तुकडे करण्याची ताकद पाहिजे आधी काही दिवसापूर्वी माननीय आमदार भरत शेठ व इतर आमदारांनी अभिजित तटकरे पालकमंत्री यांना विरोध केला होता परंतु आता ते त्यांच्या सभेला उपस्थिती असतात हे बरोबर वाटत नाही आपापसात काहीतरी साठी लोक साटेलोटे होऊन नाईलाज आणि एकत्र काम करतात असे व्हायला नाही पाहिजे असे मला वाटते
धन्यवाद आमदार साहेब
मला खुर्ची मिळाली.तुम्हाला अनुदान ?
True
परिवार वादी राजकीय पक्ष,, हे कोणत्याही, आमदाराला किंवा खासदाराला यांना लाथ खाली ठेवण्याचा प्रयत्न करते
साहेब...
एनसीपी ला मुंबई महानगरपालिका पाहिजे.
साहेब असताना शक्य झाले ते आता घडत आहे.
सेनेची माती होणार
नापास झालेल्या मुलांची मज्या
अहो,या वसुली सरकारमधून बाहेर पडा ,नाहीतरी शरद पवार तुम्हाला संपविणार आहेत.
मुख्यमंत्री पदासाठी संज्या राऊत ने सगळ्या आमदारांना आणि जनतेला घोडा लावलाय। आता जनता सगळ्या शिवसेना आमदारांना शिक्षा देणारच।
खात्रीने सांगतो की शरद पवार, ठाकरे, राऊत यांनी जर जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते नक्कीच राजकारण सोडून देतील
योग्य निधी मिळत नाही खायला..... पण तुमचा नेता तरी काय करणार...त्याची मान वाकून वाकून त्रास सुरू झाला आहे.....
जय महाराष्ट्र.
पैसे खायला मिळत नाहीत म्हणून खद खद असेल .
काम कशाच करतेत आज पर्यत एका तरी मतदार संघात सेना आमदाराच भरीव काम दिसत का ?
कामाच्या नावाखाली स्वतःलाच मेवा खायचा असेल .