शेतकऱ्यांना गृहीत धरल्याने काय होते? | Dnyaneshwar Kharat Patil
HTML-код
- Опубликовано: 4 июн 2024
- #शेतकरी #congress #soybean #bjp #agriculture #shetkari #ravikanttupkar #devendrafadanvis #modi #narendramodi #nda #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर) Хобби
मला मोदी सरकारकडून एक अपेक्षा आहे की यांनी एकदा राशन बंद केलं पाहिजे
आम्ही रावसाहेब दानवे यांचा पराभव केलाय घासून नाही ठासून गेलाय 1 लाख 17 हजार मतांनी
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी झोपलेला आहे
आमच्याकडे अंध भक्त आणि धर्म वेडे लोक आहे
@@ratansananse8937 चमंचे पण आहेत
तुपकर सोबत गेल्यानं असा परिणाम आला
बरोबर बोलले ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यांनी बीजेपी ची लायकी त्यांना दाखवून दिली येतो ट्रेलर था विधानसभे का पिक्चर अभी बाकी है❤❤❤❤❤
एकदम बरोबर बोललात सर,
यांचा माज थोडा जिरला आहे विधानसभेला अजून पूर्ण करू,
तुमचं,हीअंभिनंदनज्ञानेश्वरभाऊ,सिहाचावाटातुमचापणआहेतुम्हिवेळोवेळीमार्गदर्शनकेलय
सगळेच पक्ष शेतकरी विरोधी आहे शरद पवार तर जास्त वेळ कृषिमंत्री राहिलेले आहेत
कांदा दुध सोयाबिन कापुस भाव पाडल्या मुळेच शेतकरीवर्ग भाजप विरोधात गेला. हे शंभर टक्के खर आहे.
शेतकऱ्यांनी खरी जागा दाखवली 😊
खरात पाटलांच्या बुध्दीमतेला मनापासून सलाम
माझा घरी 11 मते होते आतापर्यंत bjp la देत होते आता दीले नहीं तर पडले एक शेतकरी वर्धा जिल्हा .
अभिनंदन 🌹
मि पन एक शेतकरी आहे,,पन शिकलेला,,,खालिस्ताननी पैसे लावले होते,,ज्यान्ना कैनेडा कड़ून सपोर्ट होता,,मोदी नको म्हणून,,कारण त्यांच्या डालींचा व्यवसाय ठप्प hot होता,,पन आपाले भारतीय शेतकरी शिकले नसल्यान,,,,, दुर्दव आपल,, जाऊ दे भावा
@@ilovemyindia9672 किती शिकला आहे तु,तुमची सीट पडली वाटते 😂
हो एकदम खरं बोललात भाऊ
आम्ही नागपूर जिल्ह्यातील संञा, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आहे . आम्ही आता पर्यंत भाजपला मत देत होतो पण ह्यावेळाला नाही दिले पडलीना भाऊ भाजपची सिट.
पराभव अजून होणार
विधां न सभा yeu द्या
पाटील साहेब एकदम सही आता फक्त 7 । 12 कोरा झाला पाहिजे विधान सभेच्या अमोदर त्याच्या साठी जागृती करा
पियुष गोयल पडायला हवा होता
त्याचा मतदार संगात गुजराथी मतदार 60% आहे त्यामुळे त्यांनी त्यालाच मतदान केले म्हणून तो निवडून आला गडात उभा होता म्हणून आपल्याकडे राहून पाह म्हणा मग दाखवू
त्यांनी आपला कांदा फुकट खाऊ घातला त्यांच्या मतदारसंघात म्हणून निवडला आणि गुजराती मारवाडी यांना काय फरक पडत नाही की शेतीमालाला भाव मिळाला किंवा नाही मिळाला
आणि आपल्या देशात असंच आहे ज्या क्षेत्राबद्दल माहिती नाही तोच खासदार त्या खात्याचा मंत्री होत असतो
कांदा आणि दूध उत्पादक जिल्ह्यात भाजप भुईसपाट नगर नाशिक पुणे सोलापूर धुळे नंदुरबार बीड पार माज मोडला भाजप चा.😂
🙏🙏
जय जवान जय किसान
वावर आहे तर च पावर आहे शेतकरी चा नाद करायचा नाही जागा दाखवली आहे
आता जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही विधानसभेला कुठलेच ठेवणार नाही.
"शेतकरी राजा जागा हो"
बहुत बढीया आता विधानसभेला दाखवू यांना
कोणताच पक्ष शेतकऱ्यांना आज पर्यंत न्याय देवु शकला नाही काँग्रेसच्या काळात पण शेतकरी सुखी नव्हता शेतकरी आत्महत्या करतच होता .शेतकरी संघटीत होत नाही हाच खरा श्राप आहे
बरोबर बोलला तुम्ही साहेब 10-11 वर्षा पूर्वी मला सांगा ऊसाचा भाव काय होता आणि अत्ता किती आहे
एकदम बेस्ट व्हिडिओ आणि कटू सत्य मांडल भाऊ
मराठा फिरायला आरक्षणाचा काही इफेक्ट नाही आहे राजकारणावर तसं जर असतं तर उत्तर प्रदेश राजस्थान बंगालमध्येही महाराष्ट्र सरकार चित्र दिसून आलं आहे याचा अर्थ की शेतकऱ्याचा मुद्दा खरा ठरला
भाऊ मनाला समाधान लाभन्यासाठी आपण असे बोलता. मराठवाड्यात संपूर्ण मराठा उमेदवार निवडून आले आहेत
@@bhagavatwagh5241 भाजीपाल्याने काय मराठा समाज दिला नव्हता काय मराठवाड्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या नावावर मतदान झाले आहे 52% ओबीसी जास्त 23% मराठा जास्त
भारतीय जनता पक्षाला पाडण्यामध्ये फक्त मराठा आरक्षण.
सर्व कापुस उत्पादक सोयाबीन उत्पादक कांदा उत्पादक या सर्व शेतकर्यान आपली ताकत दाखवून दिली या सरकारने 5 वर्षात शेतकर्यांना खुप लुटले आम्ही आमची ताकत दाखवली आमच्या वर्धामध्ये तुतारी निवडून आली
हो आणि महाराष्ट्रताले सागले साखर कारखाने घषात घलनार्य,, उसाला भाव न देनार्या ची चटाली🎉
पाटील भाऊ तुम्ही आणि तुपकर साहेबांनी पुढील विधानसभा तसेच प्रत्येक मतदार संघात संघटनेचा एक उमेदवार उभा करावा असे आम्हाला वाटते.होऊ शकते तो एकदा पडेल दोनदा पडेल पण तिसऱ्यांदा मात्र आपल्या कामाची भरोष्यावर नक्की येईल.
विधानसभा निवडणुकीत शोतकरी आपली भूमिका माडनार
बरोब्बर आहे खरात साहेब
Farmers have shown their power. This government has exploited farmers in every possible way and farmers have shown their place...👍🇮🇳🙏
एकच नंबर विश्लेषण
धन्यवाद
Barabar
Very nice
😂😂राजकीय बोक्याना सत्तेचा जास्त माज होता बरं झालं एकदाच पडले 😂
पण तुपकर साहेब निवडून आले पाहिजे होते
अंगदी बरोबर बोललात पाटील साहेब
लयभारी, आम्ही शेतकरी, आमच्या तील शेतकरी जागा झाला, ज्ञा,खरात पाटील, ❤से❤,तक 🎉,धन्यवाद 🎉,
शेतकरी जगवा
देश वाचवा.
शेतकऱ्यांनी जागा दाखवून दिली हा शेतकऱ्याचा श्राप आहेदेवेंद्र फडणवीस नैतिक जबाबदारी सोडून महाराष्ट्र सोडून जावं
शेतकरीविरोधी आयात निर्यात धोरण मुळे मी पण MoDi मोदी सरकार ल मत दीले नाई...अकोला..
लोकसभा झाली आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ ज्ञानेश्वर भाऊ
पाटील साहेब खर बोलत आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे व्या पारचा घ घरात खपलय सोयाबीन कांदा कापुस हे भावपाडले शेतकरी यांना थापा देतात खत माहाग तेल पेटोल डिझेल बॅंक खाता एक मानसाला एक मोबाईल बियाने खत माहाग सोयाबीन महाग ओषधी माहाग सिलिंडर कीटकनाशक ओषधी बिल सुध्दा महाग शेतकरी याच ससत हेच बरोबर नाही मग शेतकरी मेला तर चालेल पन गाहक का च नुकसान नाही झाले पाहिजे कारन शेतकरी विरोधी आहे याना एकत्रित येऊन धडाशिकविनार मोदी पंतप्रधान नाही झाला पाहिजे आॅनलाईन बंद करा जुने दिवस बरे होते शेतकरी रडत होते तेव्हा कुठे गेले होते जय.हिंद जय भारत
भाऊ कांद्याच तीनशे पन्नास च अनुदान अजून पूर्णपणे मिळालं नाही हे आवरजून सांगा
🎉 1:46 राणे पडायला पाहिजे होते !
तुपकर हा फडणवीसाचा एजंट आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सीट तुपकर आणि पाडळी
बाकी चांगलं बोलले तुम्ही
पण तुकाराम मुळे महाविकास आघाडीचे शीट पडली आहे
ऐक दम बरोबर आहे भाऊ यांना सतेचा माज आला होता हे शतकरिला किस झाड कि पती समजतात शेतकरी ने. यांना ईगा दाखवून दिला
लोकसभा तो झाकी है विधानसभा अभी बाकी है
Right 👍
Farmer zinda badd tha zinda badd hy or zinda badd rahega✌️
शेतकऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करणार्यांना त्यांची जागा शेतकऱ्यांनी दाखवून दिली . शेतकरी आता हुशार झाला आहे याच्या भुलताफाना बळी पडणार नाही
अगदी शेतकऱ्यांच्या मनातलं बोलले दादा.. काल पासून मीसुद्धा हेच सांगतो आहे .आता शेतकरी जागा झाला आहे . ##भीक नको हवे घामाचे दाम..
आता जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यांच्याकडे जा व सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीची मागणी करा
विधानसभा निवडणुकीत अजून दाखवून द्या
एकदम खरं बोललात भाऊ
भाऊ तुम्ही खुपच स्पस्ट खर बोलता असच पाहिजे इमानदारीच बोलन मी शेतकरी म्हणून हेच केल मि हिन्दूच आहे बर का😊
तुपकर साहेब उभा नसले तर बुलढाणा सीट पण MVA ला मिळाली असती
खताचे भाव केव्हा वाढणार आहे?
आमच्या सि x राजा विधानसभा मतदार संघात रवीभाऊ तुपकर लाच लीड दिला.
💯💯
जात धर्म किवा पक्ष पार्टी बघून मत दिले नाही शेतकरी म्हणुन मतदान दिले आहे
तुमच्या तुपकरामुळे नरु भाऊ पडले😢
मग उभाटा ने त्यांना तिकीट का दिले नाही
बरोबर आहे दादा...
Barobar
Soyabin la 7000 msp dya. Nahi tar vidhansabha baki aahe ajun.
dada msp garnti var vidio banvat chala msp var kahi tari zal pahije aata
1numbar
भाऊ विधानसभा निवडणुकीत थोडे लक्ष असू द्या
मी एक शेतकरी आहे
1,Nambar,bahau
Vidhaan sabhamadhe pan hech honar
😊😊
ज्ञानेश्वर भाऊ या लोकांना बोलून फायदा काहीही नाही शेतकरी पुत्र रवी भाऊ यांचा जर या लोकांनी एवढा धिकर केला तर या लोकांना काय म्हणावं या लोकांना पैसा आणि खुरसी पाहिजेत जनता मेली काय जिवंत आहे काय यांना काही घेणं धेन नाही ...मगर मस सरकार आहे हे
पाना नसता तर 1सीट अजून आली होती
शेतकरी नाराजीचा फटका. आज सोयाबीन चे भाव पुन्हा कमी झाले
❤
Dada. 1no. Vislesan. Aajnahi. Janta. Sudrat. Nahi.
जे जे सरकार शेतकरी विरोधात काम करेल. त्या त्या सरकारला शेतकरी पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही.त्यांना त्याची जागा दाखवून देणार.विधानसभा समोर आहेच.
2014 पासून आमच्या घरातली मतदान BJP ला देत होतो, यावेळेस विरोधात मतदान केलो. प्रत्येक शेतीमालाचा भाव जाणून बुजून पाडला जात आहे त्यामुळे घ्या शेतकरयांचा दणका 😢😢😂😂
संत्रा वर माजी खासदार कधीच बोलले नाही म्हणून त्यांना शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवली
शेतकरी म्हणून मतदान झाले 100/मराठा फॅक्टर नाही
कर्जमाफी केली नाही छञपती शिवाजी महाराज
मराठवाडा मध्ये फोड फोड राजकारण पसंत नाही पडले 🙏🙏
100 %√
Vidhansabhet sudha shetkari dhada shikvinar......
101, टक्के खरे आहे
Prataprao padayla pahije hota
खरेच ... जातीपातीचचा...हा वीजय नाही......हा फक्त...जातीचाच वीजय आहे....तीन शेतकरी कायदे आनले ते खरेच शेतकरी विरोधी होते का....
परत मोदी सरकार येणार आहे.परत तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे
विधानसभा निवणुकीपूर्वी शेतकऱ्याला कर्ज माफी हवी या विषयावर 1 video बनवा पाटील कर्जमाफी नाही तर ही BJP शेतकरी कुठेच ठेवणार नाही
Tupkar mat khayala ubha hota
शेतकऱ्यांनो जागे व्हा
काय भाऊ आपल्या जील्यात धनुष निवडून आला pana निवडून यायला पाहिजे होता
गोगलगाय पडायला पाहिजे होता
भाऊ जातीपातीचे राजकारण चालू आहे
1.nanbar.baror.aahe.sir
U.p Rajasthan haryana महाराष्ट्र कर्नाटक madhe shetkaryannich hya murdad govt chi sampurn vatt lavli aahe
कांदा नाशिक नगर बिड कांदा चभवला
We have mission accomplished by farmers and she lost election from dindori
Bhau koni yeu da shetkari cha koni ni
शेतकर्यांनी पाडल असता तर बुलढाण्याचे खासदार का नाही पडले.
परंतु भा . ज. प. वाल्यांना अजूनही हे लक्षात आले नाही त्यांना आरक्षण,संविधान हे मुद्दे विचारात घेतात
Dushal jahir karun sudha 75 takke pikvima nahi 72 tasachya aat clem kara clem kela tar bad kartat fakt shetkaryanchi loot chalu aahe tyacha parinam aahe jai kisan
Bjp शेतकरी विरोधी पक्ष आहॆ