Special Report: महाराष्ट्रात भाजपला का बसला फटका? भाजपच्या पराभवाची कारणं काय? Maharashtra Politics
HTML-код
- Опубликовано: 4 июн 2024
- काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. तेथे काँग्रेसने जिंकलेल्या पाच पैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली...तर भाजपच्या पराभवाची नेमकी कारणं काय? पाहूयात या रिपोर्ट मधून
#loksabhachunav2024 #loksabhaelection2024 #bjp #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories |
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Akola News | Malegaon News | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
देवेंद्र फडणवीस हटाओ भाजप बचाओ
दादांनी वाक्य लय भारी लिहिलं आहे
नाही भाऊ,
भाजपा हटाव देश बचाव.
धनंजय मुंडे ने धनगर किंवा बंजारा व इतर OBC समाजातील लोकांना आमदारकी द्यावी.... ह्या आधी गोपीनाथ मुंडे मग प्रीतम मुंढे मग पंकजा मुंढे म्हणजे बाकी ओबीसी समाज राहत नाही तिथे?
अरे आम्हा मराठ्यांना तुम्ही जातीयवादी ठरवलंच आहे... मग आमच्या विरोधात मेळावे घेतले तेव्हा एकजूट दाखवली मग सोडा जागा ओबीसी भावाला आम्हाला कशाला सोडायला सांगताय...😅
नेहमी सर्व OBC चा वापर करून घ्यायचा पद द्यायचा नाही... फक्त वंजारी समाजाच्या माघे फिरायच का सतरंज्या उचलायला....😢
😂😂😂😂😂
👌👌👌🔥🔥🔥
महाराष्ट्र राज्यात भाजप का हरले तर फडणवीस यांचा मुळेच
धनंजय मुंडे ने धनगर किंवा बंजारा व इतर OBC समाजातील लोकांना आमदारकी द्यावी.... ह्या आधी गोपीनाथ मुंडे मग प्रीतम मुंढे मग पंकजा मुंढे म्हणजे बाकी ओबीसी समाज राहत नाही तिथे?
अरे आम्हा मराठ्यांना तुम्ही जातीयवादी ठरवलंच आहे... मग आमच्या विरोधात मेळावे घेतले तेव्हा एकजूट दाखवली मग सोडा जागा ओबीसी भावाला आम्हाला कशाला सोडायला सांगताय...😅
नेहमी सर्व OBC चा वापर करून घ्यायचा पद द्यायचा नाही... फक्त वंजारी समाजाच्या माघे फिरायच का सतरंज्या उचलायला....😢
modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai ..
bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai
Savidhan konacha bap badu shakat nahi
Jati vadi paksh sampla pahije
Mg bhartatle sagle paksh barkhast karave lagtil .Karan saglech paksh ughad ughad jatichi rajkaran karat astat..Ani tumhala AIMM ,MUSLIM LEAGUE Dmk ,AIDMK chalatat .INC ne haj subsidy dili tar chalte to jativad nahi .pan fakt bjpch jativadi ahe kay joke ahe rao@@sansarevijay3799
शेतकरीवर्ग, रोजगार, महागाई, जीवनावश्यक,भ्रष्टाचार लोकांना भाजप मध्ये प्रवेश, जाणूनबुजून ईडी, सीबीआय चा वापर, पक्ष फोडी चे राजकारण, महत्त्वाचे मुलभूत प्रश्न दुर्लक्ष. हीच महत्वाची कारणे.
महाराष्ट्रातीलकर्जमाफी शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही तर परत विधानसभेला अवघड
विधानसभेच्या निवडणुकीत खरी मज्जा येणार आहे. भाजपा तडीपार होणार. जयमहाराष्ट्र.
गुजरात पार्सल
❤❤
Nakkich....👍🏻👍🏻
Lok sabhet thik ahe...modi sarkar. Pan vidhan sabhet nahi...
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. आजही महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक वोटिंग पर्सेंटेज आहे 27%. महाभकास आघाडीची मते म्हणजे मुस्लिमांची दलाली करून मिळालेली मते आहेत. म्हणूनच महाभकास आघाडीने जिंकलेल्या कित्येक जागा या काठावर जिंकल्या आहेत
महाराष्ट्रात विधानसभेत भाजप व मित्र पक्षाचा सफडा साफ होनार
साम टीव्ही चे खूप खूप आभार खूप मार्मिक शब्दांमध्ये तुम्ही पराभवाची कारणे सांगितली.💯💯👍🙏🙏🙏
हि तर शुरूवात है खेल अभी बाकी है ❤❤विधानसभा
मराठा आरक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न, पक्ष फोडण्यासाठी सहकार्य करणे, हे प्रमुख कारणे आहेत भाजपला फटका बसण्याची
व या सगळ्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस
modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai ..
bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai
@@ShrikantHande साहेब वक्फ बोर्ड जेव्हा तुमच्या प्रॉपर्टी वरती बोर्ड लावेल ना त्यावेळी तुम्हाला समजेल की तानाशाही काय असते ते 🙏🙏
@@ShrikantHandeह
6⁶⁴i.98j8.o0😅😅😅mo0😊00.m.m......mnbbkmkiikmmm..vppp😊@@ShrikantHande
टरबूज मुळे नुकसान झाले.....लोक खूप नाराज आहेत
😅😅😅
😂😂😂
Right
तुझ्या इचे टरबूज मोठे असतील
घरात 2 2 टरबूज असणाऱ्या असतील वाट शेजारी
शेतकरी जबाबदार याचं मुख्य कारण शेतमालाचे भाव आयात निर्यात धोरण
खाजगी करण शेतकर्यांवर अन्याय मराठ्यांवरील अन्याय.
भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांनी पाडले आहे
Sarkar Padalecki nahi murkha
शेतकरी विधानसभेला दाखवतील अजून भाजपला त्यांची जागा
@@user-vf9zh2vc4l🦮🦮
@@user-vf9zh2vc4l काय म्हणाला
@@user-vf9zh2vc4l नायडू नितीशकुमार यांना सबोत घेऊन आल एकहाती सत्ता नाही आली 400 पार जमल नाही
सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःला महाराष्ट्राचे मालक समजणे.
😮😢😊😮😢😢😊😮🎉😊😅😢
सांगितलेले कारने खरे व सत्य आहे ,
देवेंद्र जी कड्क ॲक्शन घेऊन महाराष्ट्रात कामाला लागा ही विनंती
शेतऱ्यांसाठी या सरकारनी काहीच नाही केलं आणि शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही
अरे भोकात गेला बे शेतकरी...साले हो तुम्हाला किती ही फुकटचे भेटले तरी रडगाणे चालूच राहते तुमचे....इथे साला सकाळी कामावर गेले तरच रात्री खायला भेटते,असे लाखो लोक आहेत..ते कधी ओरडत नाही...
modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai ..
bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai
अगदी बरोबर
बरोबर आहे 🎉❤
अगदी बरोबर
गुजरात चा कांदा परवानगी... महाराष्ट्राचा कांद्याला परवानगी नाही
कारण एकच ........... अहंकार
अगदी परखड विश्लेषण 👍
जोपर्यंत फडणवीस bjp त आहे तोपर्यंत मी bjp ला मतदान करणार नाही
मी पण भाजपा चा मतदार होतो मराठ्यांना तुच्छ लेखू लागला टरबूज खरबूज कलिंगड . सदावर्ते भूज बळ यांना अनाजी ने काड्या करायला पाठबळ दिले . वचपा विधानसभेत खरा दिसेल
मी पण...
❤❤
Yes OK we will follow you
Mi pan
कापूस सोयाबीन व कांदा शेतकरी विरोधी धोरणे यांचा फटका आहे
मतदान यादीतून बरीच नावं मिसिंग झाली
शेतकरयाचे प्रश्न अजीबात लक्षात घेतले नाही
फडणवीस कारणीभूत आहेत
शेतकऱ्याच्या मालाला भाव न दिल्यामुळे फटका बसला
सगळ्यात भ्रष्टाचार नेते मिळवून घेणे
जैसा कर्म करेगा।वैसा फल देगा भगवान !ये है गीता का ज्ञान!
महागाई आणि शेतकरी यांच्या मालाला भाव नाही यामुळे फटका बसला आहे
विधानसभेला याहीपेक्षा मोठा दणका बसवणार मराठे
Kevl.mrathyache.matdan.nahi.tshi.ghmed.asel.tr.sare.obc.akahi.mratha.umedvarala.mAtlanta.dnear.nahi
एकच माणूस!
जो जबाबदारी घेत आहे.
गरजू व्यक्ती नेत्यापर्यंत पोहचून ही त्याच्या रेजीम मधील कायद्या च्या चौकटी असूनही कामाकडे दुर्लक्ष. सामान्य च्या प्रश्न कडे दुर्लक्ष
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, मग टरबुजला का एवढा भाव. जावुदे घ्या राजीनामा, बसु दे घरी.
कर्ज माफी ची बोगस घोषणा करून तारखांचा खेळ करून कर्जाचे पूनरघटन करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून वंचित ठेवणे
आरक्षण न देणे
100%
शेतकऱ्याकडे दुर्लक्ष त्यामुळे भाजपला फटका
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेले.
आता मात्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक,हे सर्व घटकांना जो त्रास झाला असेल त्यांचा हिशेब पुर्णपणे करतील आता मात्र सामान्य माणूस पुन्हा पुढील निवडणूक केंव्हा होते त्यांची वाटपहात आहे की मी केंव्हा याचा व्याजा संहित हिशोब पुर्ण करेल याची वाट पाहत आहे
लोगो को मोदी साहब का गुस्सा नही है, लेकिन फडणवीस का बहुत गुस्सा है
मराठा आरक्षण विरोध मुळे च पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीत तर bjp चा सुपडा साफ होणार आहे
देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये आहेत हाच सर्वात मोठा भाजपला फटका आहे मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस हे दोनच मोठे कारण आहे
Fadanvis tuzya mule BJP harli
फडणीस साबे कज माफी केली
चागली कोणला माप झाल आणी कोनाला नाही
आणी ही हार शेतकरीनी
करून दाखवली आहे
व विधानसभेला ही हार होनार
100%
आभिनंदन हि दिलेली कारणे 100% बरोबर आहेत या मधुन काहीतरी बोध घेऊन विधानसभेत आसाच धोखा होऊ नये यासाठी आताच उपाय योजना करा नाहीतर नुकसान होऊ शकेल मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढा हा मोठा अडथळा आहे
पहिला नंबर अहंकार दुसरं कारण शेतकऱ्याची फसवणूक टरबुजाचे कर्तृत्व चौथा कारण अति हिंदूवादी
पक्ष फोडणे कांदा निर्यातबंदी मराठा आरक्षण हे मुद्दे प्रभावी ठरले
Kaa Tumhi Fakt HINDU Mnn Aamche Modiji Yana Vrdh ka Kela
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा तरच विधान सभेला शेतकरी वर्ग तुमचा विचार करेल
ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.. अर्थात शीवशेना, राष्ट्रवादी, कडे गेले,मग लोकांनी त्यांना च निवडुन दिले
अगदी बरोबर
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण ताई महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही जे भ्रष्टाचार तेच पक्षात घेतले
आता जय जगन्नाथ कारण
जय श्रीराम ने अयोध्येत हरवलं
जिथं रामाने तपस्या केली त्या चित्रकूट मध्ये हरवलं
जिथं रामाने विश्रांती घेतली त्या नाशिक मध्ये हरले
जिथं महादेवाची पूजा केली त्या रामटेक मध्ये हरले
जिथं राना हनुमान चालीसा म्हटली तिथं पण हरले
रामचां बाणाने टरबूज फुटला 😂😂😂
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली नाही म्हणून त्याचा परिणाम युतीवर झाला आता विधानसभेवर तरी योग्य निर्णय घ्या
मा. पंतप्रधान यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या व्यक्तीस त्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री केले
जो पक्ष शेतकऱ्यांचे अहित करतो तो पराभूत होतो
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छ्त्रपती संभाजी महाराजांन बद्दल केलेले वक्तव्य हे एक मोठे कारण आहे.
शेतकरी धोरणे चुकीचे आयात निर्यात धोरणे चुकीचे
महाराष्ट्रातील विज बिल दराने जनतेची होणारी लुटमार थांबवा . अशी दरवाढ संपूर्ण देशात कुठेच नाही .
जय महाराष्ट्र
भाजपच्या पराभवाची दहा कारणं सामच्या निवेदिकेने अगदी योग्य आणि समर्पकपणे वस्तू स्थिती दर्शवत मांडली आहेत.अभिनंदन
बरोबर आहे
जरागे पाटील यांनी खेचून आणला विजय
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यामुळे त्यांना हा फटका बसलाय
100%
बीजेपी मध्ये वाचाल्वीराची खूप मोठी गर्दी
तो पिस्तुल्या संकटमोचक कुठ लपला😅
😂😂😂😂
To ch sankat aahe
😊😊😊😊😊
अनाजी पंत आणि पळ फूटा बाजीराव
आरे भाऊ.तो.गूनाकार.सदा.होता
अगदी बरोबर आहे ताई
खरच आहे ,महाराष्ट्रात भांडने चालत नाही.इथल्या भुमीला एकत्र खटल्याची सवय आहे .खुप मोठे कुटुंब एकत्र राहतात.
फडणवीस साहेब शिवसेना राष्ट्रवादी थोरली नसती तर उमेदवार निवडून आले असते
आणखीन एक कारण म्हणजे भाजप मध्ये जी कांही वाचाळवीर आहेत जसे की रानेंची दोन मुले दरेकर महाजन शेलार बावनकुळे
आणि किरीट सुध्दा.
काही लोकांची कर्जमाफी .सरसकट कर्जमाफी किंवा प्रोत्सा . अनुदान दिले नाही .४०ह .पेन्शनवाल्या ना मिळाली पण ३०ह .पेन्शन असेल तर दिले नाही .
अगदी अचूक कारणे सांगितली
आता हाकलून द्या पक्षातून भ्रष्टाचार्यन्ना. नाहीतर अजून फटका बसणार.
फडणीस जबाबदार
खरे कारण आहेत
अभिनंदन
ये तो ट्रेलर है विधानसभा aur baki है
महाराष्ट्राद्रोह आणि गुजरातप्रेम हे एकमेव कारण आहे
पिक विमा मिळत नाही म्हणून सोयाबीन भाव नाही कापसाला भाव नाही भाजपचे दुर्लक्ष शेतकरी नाराज आहे
नोकर भरती न करणे व शेतकऱ्यांचे करायचे कर्ज माफ न करणे
सर्वच मुद्दे बरोबर सांगितलं मॅडम.
महागाई,शेतकऱ्याचा मालाला बाजारभाव नाही साखरेचे दर तिप्पट झाले पण उसाचा दर फारसा वाढला नाही मराठा आंदोलन करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष आणखी बरीच
अगदी १००% बरोबर आहे
आपल्या पेक्षा वयाने लहान व कामाने मोठे होतचालेनेत जुन्याच मान्य नव्हते म्हणून सर्व ठरु केलेला निर्णय
आता तरी सुधारा शेतकऱ्यांकडे पहा
O b c नेत्यांना संपविले म्हणून हे दिवस आले
ओबीसी नेत्यांना नाही तर फक्त कुणबी व मराठा नेत्यांना जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न bjp ने केला असे म्हणा.....
लोकांना केंद्रात बाजप पाहिजे होतं पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी च पाहिजे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत bjp ला अजून मोठा फटका बसणार आहे
अजून लय बागायचे आहे..
शेतकरयांनचया लागवडी वरची GST बंद करा आणि पिकाला हमी भाव द्यावा मोदी साहेब
भाजप हरला तरी सुधारणार नाही. कारण वापरा आणि फेकून द्या हिच त्यांची संस्कृती आहे
प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचे मालाचे पाडलेले भाव
कारण नंबर 1. दुसऱ्याचे पक्ष /आमदार फोडणे...
2014ते2024 टरबुज्या ने महाराष्ट्र नासवला उद्धव साहेब ना दुर केल हे खरे कारण आहे
गर्वाचे घर नेहमीच खाली असते.......
कोणीही गर्व करू नये कारण वेळच सर्व काही ठरवते
2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट व्हायलाच पाहिजे
मराठा नाराज, शेतकरी नाराज, एका समाजाला मान आणि मराठा ला अपमानाची वागणुक दिली
मराठा युद्धात मनोज दादा जरांगे यांना जास्तीचा त्रास दिल्याचे हे फळ आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशी मिळून जवळपास 44% संख्या मराठ्यांची आहे
महाराष्ट्रातील लोकांनी 75/,जी यस टि कापून जगा दिल्या
ईपीएस९५ पेन्शनधारकांचा प्रश्न सोडविला नसल्याने पेन्शनधारकानी जंतरमंतरवर शपथच घेतली होती कि लोकसभेला नोटाला मतदान करायचे आगामी काळात सदर प्रश्न न सोडविला तर विधान सभेलाही मतदान नोटालाच होणार !
कारणीभूत फडणीस आहे
आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे महाराष्ट्रातील सरकार असेच जनतेने घालवले पाहिजे
शेतकरयांनाकडे दुर्लक्ष करणे शेतीमालाचा भाव पाडणे हे पण एक मुख्य कारण आहे
आता आपण आपल्या मागण्या मविआ चे खासदार यांचे कडून पूर्ण करून घ्यावे बंधू हो..
वेळ आहे महाराष्ट्रामधुन गुजरात लाबीला
धडा शिकवण्याची,
गुजरात लॉबीची महाराष्ट्रात लुडबुड नको
राजीनाम्याची भाषा पण राजिनामा दिला नाही हा एकं कावा आहे
हे फक्त उद्धव ठाकरे साहेब ch करू शक्ततो 💪💪✌
माज उतरला
मराठा आरक्षणावर जारांगे पाटील.....यामुळे आम्ही बाकीचा ना वोट दिले.......