25 एकर टमाटे लागवडीतून 2.5 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न | Tomato farming | टोमॅटो लागवड | शोध वार्ता |
HTML-код
- Опубликовано: 9 авг 2023
- 25 एकर टमाटे लागवडीतून 2.5 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न | Tomato farming | टोमॅटो लागवड | शोध वार्ता |
#टोमॅटोलागवडसंपूर्णमाहिती
#टोमॅटोशेतीकशीकरावी
#shodhvarta
#Tomatoshetikashikaravi
#Tomatoshetiyashodha
टोमॅटो शेती
टोमॅटो लागवड
टोमॅटो बाजारभाव
टोमॅटो बाजारभाव आजचे
टोमॅटो मार्केट
tomato sheti
tomato lagvad
tomato bajarbhav
tomato market
-------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
-------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
-------------------------------------------------------------------------------
सर हे माझ्या आजोबांचे मामे भावाचे मुलं आहेत... त्यांचे दरवर्षी 25 एकर टोमॅटो असतात... मागील वर्षी लाल कांदे 40 एकर पर्यंत मी स्वतः पहिले होते....त्यांचे खूप कष्ट आहेत आणि नियोजन पण आहेत त्यामुळे कष्टाला फळ येतो हे नक्की. आणि शेतकरी राजाचा आहे हे यांनी संपूर्ण संगमनेर तालुक्याला पटवून दिले आहे... त्यांचे वडील काभू बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
नक्कीच काल गीते बघून बरोबर बऱ्याच वेळ चर्चा झाली त्यांनी वडिलांपासून असलेला शेतीचा छंद बोलून दाखवला आणि विशेष म्हणजे वडिलांनी सुद्धा सातत्याने टमाटे शेती केली आणि आम्ही पुढे चालवत आहोत आणि हे 25 एकर मधील क्षेत्र काही काळातच अगदी 40 एकर पर्यंत जाणार आहे हे सुद्धा तितकच खरं आहे आणि त्यांनी नियोजनबद्ध केलेली शेती खरंच आज महाराष्ट्राला आदर्श ठरत आहे
खूपच छान असेच माज्या शेतकरी राज्याच भलं होयला पाहिजे 👌👌👌, शेतीमालाटून.
नक्कीच या शेतकऱ्याने महाराष्ट्रासमोर आदर्श उभा केला आहे... धन्यवाद वनिता मॅडम🙏
खूप छान आहे असंच कामं करत रहा
या शेतकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि आमच्या पर्यंत आपण माहिती पोहोचल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ❤
25 एकरमध्ये टमाटे लागवड शेतीचे नियोजन आणि बाजारपेठ कमालीचे नियोजन वाटले...👍
अअअअ११११£~~~~~~~~~अअअअअअअअअ111अअअअअॲअअॲअॲकंअअअअअअअअअअकअत्यअअअअअअअअॲअअअअॲॲॲअअअअअअअअअअअअअअअअॲकंॲ११११११११११११११११११११११११११११११११११११११~~~~~~~~~~~~~~~~१११११११११११~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~अअॲअअअॲअ
CRC🎉🎉🎉❤😊😅😮😢😂 11:13
प्रत्येक शेतकरी भावाला शेत मालाचे पैसा मिळाला पाहिजे.
खुप खुप कष्ट करावे लागते
योग्य नियोजन आणि नशीबाची साथ असेल तर सर्व शक्य आहे. खुप खुप शुभेच्छा 👍🙏
नक्की सर,
अप्रतिम नियोजन दिसले, प्रत्येक झाड बोलल्यासारखं बोलत होते आणि शेतकरी त्याबद्दल परिपूर्ण माहिती देत होते.... परिणामी आज उत्पन्न अनपेक्षित दिसले...👍
😮
प्रत्येक शेतकरी बांधवाच्या पिकाला असाच बाजार भाव मिळावा. खूप खूप अभिनंदन
नक्कीच सर,
शेतकरी आर्थिक संपन्न झाला पाहिजे या पेक्षा वेगळं मागणं नाहीच...👍
योग्य नियोजन आणि कष्टाची साथ खूप खूप धन्यवाद
🌹🌹🌹🌹🌹
आज या शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या बळावर उत्पन्न मिळवलं आहे... आणि विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असताना हे विशेष आहे....
अगदी बरोबर चारही बाजूने डोंगर आणि मध्यभागी ही जमीन आहे अतिशय चढउताराचे असताना लेवल करून त्यामध्ये ही टमाटे लागवड केली आहे आणि विशेष म्हणजे रोज 20 ते 22 टँकर पाणी या शेतीला लागतं
Khup Chan video ahe and very informative information......👍👍👌
मनस्वी आभार सरजी🙏❣️
खुप छान नियोजन 👌💐
किती छान व्हिडिओ
खूप सुंदर व्हिडिओ बनवला शेतकरी विषयाबद्दल
मनःपूर्वक आभार सरजी🙏
खूप खूप अभिनंदन प्रत्येक शेतकऱ्यांनाू अशीच प्रगती मीळो👌💐💐
मनःपूर्वक आभार🙏
नेहमीप्रमाणेच या व्हिडिओमध्ये देखील एका यशस्वी शेतकरी बांधवाची यशोगाथा टीम शोधवार्ताने दाखवल्याबद्दल टीम शोधवार्ताचे खूप धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद सर,
आपली सकारात्मक प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला पुढील कार्यासाठी बळ देत आहे...
शेतकर्यांना असेच भाव मिळो अभिनंदन
नक्कीच सर,
प्रत्येक शेतकऱ्याला असाच भाव मिळो हेच पांडुरंग परमात्म्याकडे मागणे...
टोमॅटो लागवड करून लखोत उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अभिनंदन...
खरंच या शेतकऱ्याने केलेल्या नियोजनाची दाद द्यावी लागेल...
भाऊसाहेब भाऊ आपले खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार सरजी
भाऊ त्यांच शेड आणि विहीर व राहणीमान पाहून आस वाटतय ते मूळातच पैसेवाले खानदानी शेतकरी आहे
होय सर,
मागच्या 15 वर्षांपासून प्रत्येक वर्षी 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड करत आहेत... पण अतिशय नम्र आणि माणुसकी असलेला हा शेतकरी वाटला हे ही तितकंच महत्वाचं...
ज्याच्याकडे 25 एकर लेवल करण्याची ताकद असते तो देरींग वर ह्या शेती मधून उत्पन्न काढून मोठे झाले
Very Very good 👍 👏 ❤❤❤
ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून प्रयोग करायला हरकत नाही पण बाजारपेठेचा अंदाज घेऊन...
नक्कीच आपल्या जमिनीचा पोत कसा आहे आपल्याला बाजारपेठ किती जवळ आहे किंवा किती दूर आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या महिन्यात लागवड केली होती टमाटे विक्रीस चांगल्या सीजनमध्ये येतील या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन प्रयोग करायला हरकत नाही
लबाडै
दररोज लॉटरी लागत नसते त्याप्रमाणे टमाट्याची लागवड केली म्हणजे भाव भेटतोच असे नाही
मागच्या पंधरा वर्षापासून ते टमाटा लागवड करीत आहेत 20 ते 25 एकर मध्ये अपवाद वगळता त्यांचा अनुभव असा आहे की नुकसान कधी नाही हा ही गोष्ट मान्य करावे लागेल की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं टमाट्याचे मार्केट संगमनेरला आहे त्यामुळे बाजारभावाविषयी त्यांना अधिक ची माहिती असावी
@@shodhvarta ते किती वर्षापासून आणि किती एकर टमाटे लागवड करतात हे महत्त्वाचे नसून त्यांना यंदा चांगला म्हणजे खूपच जबरदस्त बाजार भाव भेटला हे महत्त्वाचं आहे असे प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येत नसते म्हणून इतर शेतकऱ्यांनी हुरळून जाऊ नये
@@shodhvartaनारायणगाव मार्केट सर्वात मोठ आहे संगमनेरच्या गाड्या येतात
शेतकऱ्याचा माला ला भाव मिळाल्या बदल सरकारचे हार्दिक अभिनंदन
धन्यवाद सर
शेतकऱ्याला भाव मिळेल याबद्दल सरकारचे काहीच श्रेय नाही उलट सरकार भाव पाडण्याचे काम करतं
Nice
❤❤❤❤
जय किसान
खूप खूप धन्यवाद महाराज
करोड रुपये दाखवले पन सर्व शेतकरी ला नाही मिळते हे पाहून सरकार चे व शहरातील नोकरी करणारे लोकाचे गैरसमज होतो शेतकरी पार मेटाकुटीला आलाय असे करोडो उत्पन्न दाखवू नयेत
हे सगळ पाहून पुढील वर्षी टमाटा चिखल होणार आणि नाही ते शेतकरी अडचणीत येणार असे त्या वेळेस किंवा मंदी आल्यावरचे व्हिडीओ दाखवा भाऊ आणि अशा मुळेच शेती मालाचा समतोल बिघडतो
असा विचार करून शेतकऱ्याने बाजरी पेरावी का?
नाही झाला
@@shodhvartaबाजरी झाली 25 क्विंटल एकरी
खर बोलला
पण लागवड करताना पूर्ण नियोजित असले पाहिजे नाहीतर नुकसान खात्रीशीर आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे...
नक्कीच कुठल्या महिन्यात लागवड करावी जेणेकरून त्या संबंधित महिन्यात विकायला येतील हे नियोजन अत्यंत गरजेचे आहे
अभिनंदन भाऊ
धन्यवाद
Very nice
धन्यवाद सर🙏
🎉
भरपूर शेतकरी आहेत जे लाखो रुपये कमावतात तरी पण माफ होईल म्हणून वर्षानुवर्ष वीज बिल मात्र भरत नाहीत. शेतीसाठी घेतलेलं कर्ज पण भारत नाहीत .
हेच टोमॅटो शेतकरी रस्त्यावर फेकून देतो तेंव्हा त्याचा खर्च आणि तोटाही दाखवा
एखाद्या शेतकऱ्याने केलेल्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा आपण आपला नको ते सल्ला देण्यात काय अर्थ आहे
शेतकर्याच्या कष्टाचे चिज झाले
अगदी बरोब्र सरजी
आम्हाला पण माहिती दया
आम्ही आरदा एकर लावले होते त्याला सुद्धा चांगला भाव मिळाला आहे...
अशात चांगला भाव मिळत आहे सर्वांना आणि आशावादी राहील पाहिजे
सरकार ला तेवढच पाहिजे ghy🍫जिरून
अभिनंदन मामा,कष्टाशिवाय पर्याय नाही
Shetkarala Pani dya
जमीन जास्त आहे.शेत तलाव बांधून घ्या..२ एकर मध्ये..
आजचे भाव काय आहे.
vharyti konti aahe
कशाला दाखवता एक शेतकरी श्रीमंत होतो, इतरांची वाताहत होती.
...
Hami bhav 50 kg Daya
अरे भाऊ मराठवाड्यातील शेतकर्यांचे हाल बियाणे घ्यायला सुद्धा पैसे नाहीत पाणी घ्यायचे इतर खर्च तर सोडाच.
सरळ सरळ गाडी धरायची आणि संगमनेर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर सोनोशी गाव आहे तिथे जाऊन त्याची शहानिशा करायची घरी बसून सल्ला देणे सगळ्यांना जमत असतं
Khare aahe mitr aahet aamche@@shodhvarta
❤❤
धन्यवाद सर
कुणाला राहायला जागा नाही.. तर कुणाला हजारो एकर...........
अशा बातम्या दाखवू नका सामान्य शेतकऱ्याचे हाल होतात
आहो थोडं तरी अनुकर करा, मस्करी करत टाइमपास करण्यापेक्षा कष्ट करणं कधीही बरं
अगदी बरोबर त्यामुळे शेतकऱ्या कर्ज माफ होत नाही यांचा काही साईट बिजनेस असेल
साहेब teji ahe mhanun thik ahe...nahi tar kapala rakh lavavi lagte....tomato sheti ashi aahe..sopi nahi...
मान्य आहे सर,
पण उन्हाळ्यात लागवड केली तर सोपं जातं हा या शेतकऱ्याचा अनुभव आहे.... याला नाकारता येणार नाही...
काल बातमी लावली आज टमटा बाजार पडली
काय भारी निष्कर्ष लावले ओ
गीते साहेब बटाटा लावगड करा
अगदी बरोबर सल्ला आहे
Totyt gele
te dakhwal nahi pasar madymani
चढ उतार असतात,
याचा अर्थ पिकवायचं नाही असं नाही
Bogus.news.dakhi.naka.karan.bhandwalachi.kami.nahi
राजा, संगमनेर याठिकाणी जाऊन एक वेळ भेट द्यावी सल्ले देण्यापेक्षा
हा व्हिडिओ बघुन भारतातील कोणत्याही शेतकऱ्यांने टमाटे हे पिक आता सध्या लावु नका कारण जेवढी तेजी तेवढी मंदी येऊ शकते
आम्ही तेच सांगत आहेत या शेतकऱ्याने में मध्ये लागवड केली आहे आणि आपण ऑगस्ट मध्ये करू नका म्हणून सांगत आहेत...
अचूक नियोजन मग ते लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतच असलं पाहिजे
भाऊसाहेब एका वर्षाला जर तुमचं अडीच ते साडेतीन कोटी उत्पन्न आहे. साहेब शेतकऱ्याचा शेतीमालासाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नाही चुकीच्या माहिती देऊन शेतकऱ्यांबद्दल वडगाव आहे आपल्याला शेतमाल कवडीमोल भावात जातो त्यावेळेस शेतातच फेकावा लागतो आमदार खासदार मंत्री मदत करत नाही
साहेब,
त्यांनी केवळ या वर्षाचे उत्पन्न सांगितले आहे. आणि आपण एक वेळेस भेट द्यावी आणि मग पहा शेतीचे नियोजन चक्रावून जाल... उगाच काही तरी बोलण्यात काय अर्थ आहे... अनुभव घ्या आणि मग सांगा
Roj 40000 Pani gheltle govt ne dyve anudan manun
जुगार
काही प्रमाणात
महीना भराने रडु नका कांद्याचा वांधा टमाटेचे भाव पडले 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
आपण आपलं कर्तव्य करत राहणे
सरकारचि तुमचेवर नजर पडेल सावधान
हे सामान्य शेतकरी नाहीत असे वाटते यांची इतर माहिती सांगितली नाही यांचा यांचा दुसरा धंदा काय
काहीही नाही केवळ आणि केवळ शेतकरी आहेत
अहो मोठा शेतकरी आहेत काही लोकांना 3 ऐकर जमीन आहे त्यांनी काय करायचं
मोठा नव्हता कष्ट करून झाला, त्यामुळे प्रत्येकाने पर्याय शोधून मार्ग काढले पाहिजेत....
अगले साल सब लोग अब टमाटर लगते ओर कीमत 2 रुपये कर के डालते,,,,😢😢😢😢😢😢
कल किसने देखा भाई आज है वही सही है
सध्या च्या युगात कोनी च आपली इन्कम दाखत नाही तुम्ही का दाखवता आणि बाजार पाडता
हे काम फक्त एक शेतकरीच करू शकतो कारण ना कुणाच्या बापाचं कमावलेलं असतं त्याने स्वतःच्या कष्टाने कमवलेला आहे म्हणून हे धाडस केवळ आणि केवळ बळीराजाच दाखवू शकतो
शेतकरी हुशार आहे औषधी बद्दल माहिती देत नाही
काही फेकता का हो 1200 कॅरेट रोज माळ निघतो आणि 1500 रु कॅरेट म्हणजे रोजचे दीड करोड रु होते काही पण नका फेकत जाऊ असल्या फसवेगिरी मुळे तर शेतकरी मागे आहेत
माझ्या भावा व्हिडिओमध्ये पत्ता आणि नंबर दिलेला आहे त्यावर एक वेळेस भेट द्यावी आणि त्याची शहानिशा करावी घरात बसून काहीही सल्ले देण्यात अर्थ आहे का
हे दाखवून तुम्ही खरे शेतकऱ्यांना अडचणीत आणता.. हे दाखवायची गरज नाही ना
@@sandeepdhobale मग काय दाखवायला पाहिजे तुमच्या मते
जेंव्हा शेतकरी 100 रु क्यारेट ने विकत होता तेंव्हा तुम्हाला व्हिडिओ बनवता आले नाही
तुम्हाला होणारा त्रास समजू शकतो... शेवटी कष्टाला फळ मिळतच हा त्यामध्ये तज्ञ लोकांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे....
आणि हे शेतकरी मागच्या पंधरा वर्षांपासून प्रत्येक वर्षी टमाटे लावतात मग त्यांचा अनुभव निश्चित जास्त असेल असं आम्हाला वाटतं...
अरे बाबा भाव कमी झाले आहेत
चढ उतार राहणारच
फेका बातम्या मुळे बाकि शेतकरी चे नुकसान होते.
Fake nahi ,khare aahe maze mitr aahet bhau.
Fake
25 एकररात काहिच पैका नाय झाला भंगार
नैतिकता असली की सर्व काही चांगलं दिसत ???
अरे लोकांचा काटा काढायला 2एकर लावायचेना
खूप छान व्हीडीओ
प्रतिक्रिया देताना आपले मत आणि त्याचा प्रवाह समजला पाहिजे मग तो आपल्याला असेल की1समोरच्याला???
मनःपूर्वक आभार 🙏