...तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना कायम माफी मागायची वेळ येईल | ज्ञानेश महाराव | Dnyanesh Maharao
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- ..तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना कायम माफी मागायची वेळ येईल | ज्ञानेश महाराव | Dnyanesh Maharao
जेष्ठ पत्रकार चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांची भाषणातल्या वादग्रस्त विधानांबद्दल आणि नंतर माफी मागण्याबद्दल काय भूमिका होती? पाहा बीबीसी न्यूज मराठी यांनी घेतलेली मुलाखत
मुलाखत - मयुरेश कोण्णूर
शूट, एडिट - शरद बढे
Credit : @BBCNewsMarathi
Facebook : / sambhajibrigade.org
Instagram : / sambhajibrigade
Website : sambhajibrigad...
Twitter : x.com/PravinGa...
इतर :
संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेड अधिवेशन
संभाजी ब्रिगेड भाषण
संभाजी ब्रिगेड काय आहे
संभाजी ब्रिगेड अध्यक्ष
संभाजी ब्रिगेड गाणे
संभाजी ब्रिगेड बिझनेस कॉन्फरन्स
प्रविण गायकवाड
sambhaji brigade speech
sambhaji brigade song
sambhaji brigade history
sambhaji brigade latest news
sambhaji brigade pravin gaikwad
sambhaji brigade bhashan
sambhaji brigade theme song
sambhaji brigade business conference
pravin gaikwad
business ideas marathi
best marathi speech
ज्ञानेश महाराव स्वामी समर्थ
ज्ञानेश महाराव on swami samarth
ज्ञानेश महाराव स्वामी समर्थ भाषण
#dnyaneshmaharav #marathinews #sambhajibrigade #latestnews #maharashtranews #sambhajimaharaj #sambhajibriged #pravingaikwad #viralvideo
अंधश्रद्धेतून बाहेर आणी विज्ञानाकडे नेणारे ज्ञानेश महाराव सरांचे खुप खुप धन्यवाद सर 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय विज्ञान सर🚩🚩
Kowal bramhanavar tika karnne mhanaje practice jhale ani hindu dharma vartikakarne
खरा बाप अब्दुल चिच्या आहे तुझा
सर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आपले योगदान महत्वाचे आहे,,,आम्ही आपल्या बरोबर आहे,,कायम आमचे आदर्श आहात,,,
ज्ञानेश महाराव यांच म्हणनं बरोबर आहे ज्ञानेश सरांचे खूप खूप धन्यवाद.
ज्ञानेश महाराव तुकाराम महाराज अशा संताचे काम करतात....साधा आणि भोळा समाज आपल्या बरोबर आहे असचं लढत रहा...
संत तुकाराम महाराज भगवान रामाला देव मानतात मग त्यांच्या विरुद्ध हेकडे वाकडे बोलणे म्हणजे संत तुकाराम यांच्या पेक्षा महाराव श्रेष्ठ ठरतो मग
आम्ही सर्वजण ज्ञानेश महाराव सर्वांबरोबर आहे जय जिजाऊ जय शिवराय
तुम्ही तुमचं समाज प्रबोधन सुरू ठेवा समाजाला त्याची गरज आहे.
शाहू फुले आंबेडकर या माती मध्ये जन्माला आल्याचं मनापासून दुखः वाटतं. तुम्ही चुकलात हे सांगणारे मनू खूप जन्माला येतील,पण माणूस म्हणून जन्माला कोणी येतील का हा खरा प्रश्न आज या भारतापुढे आहे...सर तुम्ही नेहमीच माझ्या ह्रदयामध्ये राहणार.........❤❤❤❤
Yes correctly said
The great ज्ञानेश महाराव sir ❤
मालवण घटना बदल फडणवीस यांनी अजून माफी मागितली नाही.
😢त्याचा फरक आम्हाला काही पडत नाही.कारण, आमचा मेंदू गहाण ठेवला जात आहे...
Great सर ❤❤
महाराव सर इज ग्रेट🌹🌹🌹
Sir you are doing great job. Because of you we can see the other side of the coin and use our rational thought process. Keep it up. ❤❤❤
भक्त हे प्रमाण देत कधीही उत्तर देत नाहीत,
कारण त्यांनी कधीही त्याच्या श्रद्धा जिथे आहेत त्याचे कधीही अभ्यास करत नाहीत 🙏
ज्ञानेश सर... सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं 🙏🙏🙏
म्हणुनच हा ज्ञानेश अन्य धर्मातील वाईट चालीरीती, श्रध्दास्थान यावर थोबाड ऊचकट नाही.
@@makarand7925,आधी स्वतःची dang स्वच्छ ठेवली ,तरच दुसऱ्याची पाहता येईल ना ? विचार हे तर्काने खोडता येते ,पण काही लोकांना तर्क हे नकोच.... गुंडगिरी ने माणूस संपवता येते विचार नाही....
@@hansrajzapate7304विचाराने तरकाने मुद्दे खोडायचे असते मान्य आहे मग ही ब्रिगेडी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी चर्चा न करता त्यांचे तोंड काळे करते, शाही फेकते, वारकरी संप्रदायतील कीर्तनकार याला भर कीर्तनात मारहाण करते तेव्हा ही गुंडगिरी नसते का? एखाद्याच चुकत असेल तर तुम्ही तर्क दया. मागे एका मुद्द्यासाठी खेडेकर यांनासंदर्भ विचारले तर टीव्ही मालिकेतील उदाहरणं संगत होते हे यांचे तर्क. आपलं ते बाबा दुसऱ्याच कार्ट. हा महाराव शरद पवार धर्जिना आहे.
Great Sir,
Support to you sir
Atishay abhyasu ani samajsudharak vyaktimatva mhanaje Dnyanesh Maharao sir.
दि ग्रेट महाराव सर ❤
i want whole video if someone have
अज्ञानी लोकाना अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे ज्ञानेश महाराव सर,Great Person.
माफी वीर ज्ञानेश महाराव
@@अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य, माफीवीर एकच....दुसरा होणे नाही.....!....माफी मागून, फुकटच्या पेंशन वर ' चरणं ' ...हे तर एकमेवाद्वितीय....!!!
@@ashokgaikwad1957काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, इंग्लिश खाडी पोहून गेले, स्वातंत्र्याला प्रेरणा देणारे काव्य लिहिले जे वाचून क्रांतिवीर तयार झाले यांनी देशासाठी एवढं तरी केल तुम्ही काय केल ते सांगा, तुमचं देश कार्य एवढं असेल तर मानू नाहीतर घरात बसून पिपाणी वाजू नका. प्रत्येक क्रांतिवीरणी मरावंच का?जिवंत राहिलेले माफिवीर वारे वा आपली देश निष्ठा
झुंडशाहीचा निषेध
सरांच काहिच चुकलेल नाही.
समाजाला प्रबोधनाची खरीच गरज आहे सर आपण आपले प्रबोधन कायम सुरू ठेवावे ही नम्र विनंती
जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी
ज्ञानेश महाराव यांचे विचार अगदी बरोबर आहेत.
We support maharav sir.
प्रबोधनाचे काम अवघड आहे. पण केले पाहिजे.
ज्ञानेश महाराव सर ,खूप छान व्यक्ती आहेत❤❤❤❤❤विज्ञानवादी माणूस
फक्त आंब्याची पैदासच असं करू शकते...
बाबा का?
बाबा चे कार्यकर्ते मुघलांची aulad आहेत.
एक खरं की काळे फासण्याची हिंमत झाली नाही..ही ताकद बळ आहे आपल्या सोबत
श्री समर्थांचा आशीर्वाद.
पुढच्या वेळेस नक्की फासून पाठवू
@@Borngaming2869 यालाच अंधभक्त म्हणतात.
विचाराचा फरक आहे ब्रिगेडी असतें तर केव्हाच काळे फासले असतें
सर, आपले कार्य महान आहे 🙏
जय जिजाऊ ❤
The Graet maharav sir
Dnyaneshji we are with you. 🙏
नाणेश महाराव आपल्या pattishi उभा महाराष्ट्र उभा आहे,,, आपले योगदान देशाला प्रगती पत्ताथावर नेहणारे आहे,,, आपणास उदड आयुष्य लाभो,,,❤❤❤
ज्ञानेश महाराव सर,, आपण कितीही संविधानाचा आव आणला तरी,, भ्रष्टाचारी प्रस्थापित राजकारणी .. तुम्हाला पाठबळ देणार नाहीत.
याची काळजी घ्या..
हे सर्व राजकारणी एका नाण्याचे दोन चट्टे आहेत.
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
धर्म हा लोकांचा व्यक्तिगत आहे कोण काय करायचे कोणत्या देवाची पूजा करायची हा जो तो ठरवेल तुम्ही तुमचा धर्म बघा आणि तुम्ही कोण सांगणारे???????
Naneysh maharav super ❤
आम्ही तुमच्यासोबत आहोत
कधी इस्लाम बद्दल बोला ... बाबासाहेबांनी बरीच टीका केली आहे इस्लाम वर ....
Dhanya Maharao sir,
अभ्यासपूर्ण मुलाखत महाराव सर बरोबरच बोलत आहेत
Very nice
Dnyanesh maharav Brave man..
ज्ञानेश महाराव सर 🙏🙏🙏🙏
महाराव सर , संपुर्ण जगात अशी साधनाच नाही जी केल्याने देव या अजुन कोनी प्रगट होतो , हे 10, 000 % सत्य आहे मानसाच मन प्रमुख आहे , कोनी ही वरचड झाल नाही पाहीजे
भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपले मत जाहीर पणे मांडण्याचा अधिकार आहे
सर तुम्ही खुप हुशार आहात
प्रामाणीक लोक सर्व धर्मात वाईट चालीरीती असताना फक्त एका धर्माला टार्गेट का करतात,एकाच धर्माच्मा श्रध्दास्थानांना टागेट का करतात.यालाच प्रामाणीकफणा म्हणायचा का?
हिंदू धर्मातील लोक विरोध करत नाहीत म्हणुन यांना जास्त माज येतो, हिंदू धर्मावर टीका केली म्हणजे आम्ही किती पुरोगामी हे त्यांना दाखवायचे असते. पूर्ण व्हिडिओ ऐका शरद पवार विषयी हा व्यक्ती काय बोलतो यावरून तो किती पुरोगामी हे समजते. यांना देव धर्माशी घेणं देण नाही तर नाक खुपसयच का? खुशाल धर्मांतरण करून कुठला विज्ञान धर्म आहे म्हणतात तो स्वीकार करावा.
फक्त आपल्या माफी मुळे काळ सोकावेल!!!
उघड उघड राजकारण्यांची मतपेढी आहे ही, कसले भक्त हे. असल्या गँग चा म्होरक्या कोण आहे एवढं तरी लोकांनी पाठिंबा देताना समजून घ्यायला पाहिजे. So called भक्तांची एक स्वतंत्र मतपेढी बनवण्याचं काम चालू आहे संपूर्ण देशात.
तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवारांची पूजा करता त्याप्रमाणेच इतर लोक हे स्वामी समर्थ यांची श्रध्दा ठेवत असतील. इतरांच्या श्रध्देचाही आदर ठेवावा म्हणजे वाद होणार नाहीत.
त्या साठी बामसेफ लागतय...
बामसेफच्या कुठल्या कार्यकर्तेला पाहिलय का माफी मागताना
जास्त माज आला तुम्हाला बत्ती बसणार एक दिवस काळजी करू नका, मग बोंब मारजा दलितांवर अन्याय झाला म्हणुन 😂
मी ते भाषण ऐकल.... हे सुध्दा ऐकतोय. आणि माफी मागताना पण पाहिलं. भाषण करणारे हे नाहीच आहेत. तेव्हाचा सुर आणि आता जे बोलत आहेत त्यात प्रचंड फरक का पडलाय....? तुम्ही जर बरोबर आहात तर मग माफी कशाला मागितली.... ?
खरं तर वारकरी संप्रदाय आठशे वर्षे जुना आहे. प्रभू श्रीराम आम्हा वारकरी मंडळी चे आराध्य. आमच्यात प्रचंड गाढा अभ्यास असणारे कितीतरी मंडळी आहेत. आमच्या मनात असे विचार कधीच येत नाहीत कारण आम्ही आमच्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत श्रध्देने चालत आहोत. आणि श्रद्धा ही श्रद्धा आहे तीची चिकित्सा कधीही करू नये. कारण ती कोणीही केलेली नाही. हे जे काही बोलले ते किचन कट्ट्यावर बसून बोलायचं ते स्टेज वर जाऊन बोलले.... त्या मुळे सगळा गोंधळ झाला. बर मिडिया तुम्हाला उत्तम माहित आहे कारण तुम्ही त्याच क्षेत्रात आहात.
तुम्ही ठाम राहिला नाही कारण तुमचं चिंतन कमी आहे हे नक्की. दुसरं म्हणजे तुम्हाला वाटलं की मोठी माणसं स्टेज वर आहेत.... ते येतील. उलट तेच म्हणाले असतील.. माफी मागा.... बरोबर ना?
खरं तर तुम्ही एवढे बुद्धीमंत... थोर विचारवंत.. तरीही तुमच्या लक्षात कसं काय नाही आलं...?
खरं तर तुमचं नाव किती छान आहे. आमच्या हृदयातील नाव आहे ते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत धर्म या विषयी भरपूर अभंग आहेत.
धर्माचे पालन करणे पाशांड खंडन
हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
तीक्ष्ण उत्तरे. हाती घेवूनी बाण फिरे
नाही भिड भार. तुका म्हणे साना थोर
मुद्दा एवढाच आहे की अभ्यास कमी पडला. चिंतन कमी आहे. अजूनही अभ्यास करा आणि बोला. जसा मला विचार मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही आहेच की.
एक मात्र नक्की की तुम्ही बुद्धिमान आहात... त्या बाबतीत शंका अजिबात नाही..
पण आता एक करा. बोला पण माफी मागू नका. ठाम राहा. शुभेच्छा.
आणि हो... मी मराठा आहे. अगदी कट्टर मराठा. ब्राम्हण नाही.
राम कृष्ण हरी. जय शिवराय
हिंदू धर्मातील साधू संतांना उघड नाघड बोलणे यावरूनच यांची विद्वता काय हे सिद्ध होते, धर्मात सुधारणा करणे म्हणजे काय देवा धर्माची टिंगल टवाळी करणे होय का? यांच्या मते आज भक्तीच काम नाही तर भाकरी कशी कमावता येईल याच काम आहे. आपल्या समोर बसलेल्या शरद पवार यांना आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवायचे होते म्हणूनच शरद पवार यांची स्तुती त्यांनी केली आहे. चांगल बोलता येणे म्हणजे धर्मातील गूढ गोष्टी समजतील हे शक्य नाही. जसे हे लोक हे वाईट ते वाईट म्हणतात यावर 100व्हिडिओ बनवतात तर मग धर्मात हे चांगल म्हणुन एखादा तर व्हिडिओ बनवावा पण तस नाही टार्गेट दुसरं आहे. त्यामुळे कट्टर हिंदू बना 🚩🙏
अंधभक्तांना भारतीय संविधान नको आहे हे सिद्ध होत, महाराव साहेब तुम्ही माफी मागीतली परंतु भारतीय संविधान आजपण जिवंत आहे आणि कुठल्याही अंधभक्तांना कितीही प्रयत्न करो ते सक्सेस होणार नाहीत. विजयी भारतीय संविधान, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद
संविधानाचा मान मा. शिरवडकर साहेबांनी ठेवला आहे फक्त महाराव यांना समज दिली कुठलीही मारहाण केली नाही पण हेच ब्रिगेडी इतरांना काळे फासतात, शाही फेकतात, मारहाण करतात त्याच काय?
You did nothing wrong people should watch full speech and spread it to everyone ❤
सर तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमचा संयम, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं आहे.. अगदी शांत, संयमाने, आणि मोठ्या मनानं माफी मागितली.. हे जर सर्व अंधभक्तांना समजूनही घ्यायचं नसेल तर ते खरे स्वामींचे ही भक्त होण्याच्या ही पात्र नाहीत. अरे अंधभक्तांनो तुम्ही का चिडता? का रागावता? का त्रागा करून घेता? स्वामी बघतील ना काय करायचं ते..
ज्ञानेश महाराव सर आपण अतिशय वास्तव विषयावर बोलत असता पण अंध श्रद्धा लोकांचे खोलवर रुजली आहे. माणसं अजून दगडात देव शोधतात. गोमुत्र पितात आणि दगडाला दुधाचा अभिषेक करतात. आपलं चांगलं व्हावं म्हणून जनावरांचे बळी देतात. हे वास्तव लोकं का समजून घेत नाही.
आम्ही सर्व ज्ञानेश महाराव
भाजपवर टीका करताना राम व स्वामी अशा संबंधी बोलायचं कारणच काय?
उगाच काहीतरी बोलायचं मग सरावासाराव करायची...
शिरवाडकर हा ज्ञानेश सरांवर बोलण्यातला किंवा त्यांना माफी मागायला लावण्या इतका कोणी संत नाही..... तो अतिशय खालच्या पातळीवर चा माणूस आहे......
खालच्या पातळीचा नाही पातळीच नसलेला भ्रष्टाचारी लुटारू आणि बरंच काही
चांगली मारली आता काय फायदा 😂😂😂
आणि जे ब्रिगेडी लोकांच्या तोंडानं काळे फासतात, शाही फेकतात, मारहाण करतात, आपल्यापेक्षा बुजुर्ग व्यक्तींना आरे तुरे बोलतात त्याच काय
सद्गुण विकृती हा तुमचा दोष झालाय, अती सहिष्णू असल्यामुळे जो ऐरा गैरा उठतो तो तुम्हाला अकला शिकवतो, अन्य लोकांच्या बाबतीत असे का होत नाही याचा विचार करा!
हिंदू चूप राहतो म्हणुन हे जास्त माजलेत
आम्ही ज्ञानेश महरावांसोबत
Dnyanes Maharao tells the truth,he is true disciple of Mahatma Phule. Maharao did no wrong. Maharao should take care while speaking and referred M.Phule philosophy and his literature because you can say I refer the book of Mahatma Phule.
👍👍
Now a day, listening gully, verifying , thinking unbiasedly is many a times lost art as we resort to fanatism.... hurry to trust what's being shown & decide , glamorising arrogance, violence as strength , ego, insecurity, divide & rule ..
Each one should be slert about own thoughts & guard self against such radh behaviour.
God bless our country which has been blessed by many saints, rushi-s, kings, leader .. real ones ...hope each one makes the ONE creator of all proud by maturity , goodness, humanity
God bless all
कलियुगात संताचा अपमान, देवी, देवता्नांचा अपमान, निदा, तिरस्कार, होणार हे ही माहित आहेत. ज्यांना देव आणि संतांनाबद्दल शंका आहें, ज्यांना वाटते की हे सर्व थोतांड आहें त्यांना 🙏
प्रेमानंद महाराज की जय. वृंदावन
सियाराम राम बाबा की जय, मध्य प्रदेश.
ज्यांना असे वाटते की त्यांनी या 2 संतांना जाऊन पाहावे.... समझेल तरी की देव आहें की नाही.
Are Bala dev war vishwas tevha boltayt andhshradha Nako pudhe tula mahnl lekarachi bali de tula dusr bal changla milel karanar ka tas sudhar jara chukicha goshtila chukch mahnych .kahi divsani chatrapati shivaji maharaj yana hi dev banvtil mag ithihas kalnare nahi lokana.mag koni anyayla virodh krnar nahi dev ahe bhagyla mahnel
सर तुमच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला सलाम
Sir tumhi ladhat raha aamhi mulniwasi tumachya sobat ahe
Bindok manase asech karatat te jundat firatat , sabhaji brigade tumhi tumachi aabhar video upload kelyabaddal ❤
महाराव Sir
U r great man काही लोकं जन्मत चुत्या असता त्याना माफ करा...
असले स्वामी भक्त संभाजी ब्रिगेडने शोधून काडले पाहजेत??? अन्यथा हे 3%डोकयावर नाचायला लागतील??? 😄😄😄
3% 97% वर भारी आहेत
❤❤❤❤❤
तूम्ही उच्चवर्णीय यांचा धंदा बंद होण्याची भिती.
लाईक च बटण क्लिक होत नाही.😢
कारण हा व्यक्ती लाईक करण्याच्या लायकीचा नाही 😂😂
हे सगळे whatsapp university. ची मंडळी आहेत.चार पुस्तकं वाचली असती तर अशा पद्धतीने वागलेच नसते.
Ha.harmrav.halkatrav
Jaise jyache karm taise fal deto re ishwar .
❤❤❤❤❤❤❤❤
रामदास स्वामी यांच्या बद्दल काय म्हणणे आहे
तुम्ही माफी नको मागायला हवी होती.
Sir. Bindok beakkal lok dharmachya navakhali haidos mandat aahet, bindok bahujan bramhananche pay dhuvun pinare yanha akkal yenar ka?
मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, शिख ह्या समाजा बद्दल बोलल्याचे एक उदाहरण द्या! नाहीतर तुम्ही बायस आहेत ही जाहीर करा!
जैन मुनींच्या बाबतीत काय मत आहे!
Sir ya layki masnarya bhurtya lokanchi mafi naka magu
अज्ञानी लोकांना सांगायला गेले तर टागांयला निघतात तशी गत
महाराव सर आणि त्या अंधारे बाई.. दोघेही सारखेच आहेत. अंधारे बाई पण आधी काय बोलत होत्या आणि आता शिवसेनेत गेल्यावर काय बोलतात..फरक स्पष्ट आहे.
उठ सुठ हिंदू धर्मातील श्रद्धास्थान वर बोलणे ज्या दिवशी थांबेल तो सुदिन म्हणायचा
यांना धरमाबद्दल कळत कवडीचं नाही फक्त शरद पवार बसले म्हणजे आपण किती पुरोगामी हे दाखवण्यासाठी हिंदू देवी देवता यावर टीका करायची हा यांचा उद्योग
Aapan vidnyan ani tarkshil vicharanvhe manas
आता संभाजी ब्रिगेड काय करतेय??? 😄😄😄
फाटली हातभार ani kaay😂😂😂
ही अभिव्यक्ती फक्त हिंदू धर्मा बाबतीतच का? बाकीच्या ठिकाणी बुध्दी चालत नाही का? की फाटते?
सर तन से जुदा
ज्ञानेश महाराव आपल्या बुध्दिची कीव करावी वाटते कारण आपण म्हणजे ज्ञानेश्वर नाही,
आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यातील
संत या शब्दाचा अर्थ काय तो आपण सांगू शकत नाही तर त्याच्या वाड़मयावर बोलायचा
अधिकार आपण घेऊ नका.
ज्ञानेश महाराव आपण आपली विद्वता पैसे कमवण्यासाठी वापरा.
बरोबर, शरद पवारांचा माणूस आहे हा
बरोबर
मान्य. मग सत्य शोधन प्रत्येकाचं झालं पाहिजे. फुले,आंबेडकर, पैगंबर, बुद्ध यांचे सुद्धा. पण पुराव्या सहित काही लोक सत्य सांगतात त्यावेळी तुम्हीच ठार मारायची धमकी देता.
हिंदू धर्माची पण चिकित्सा करा पण सभ्य भाषेत.
आणि आम्ही इतर महापुरुषांची चिकित्सा केली कि वाईट वाटून घेऊ नका.
Aata vidnyanvadi lokanni mothya pramanavar ek hone garajeche aahe
ज्यांचे आराध्य दैवत प्रभू श्री राम आहेत त्यात आम्ही स्वामींना मानतो त्यांनाच तुम्ही बोलताय आणि ते ही जातीयवादी संघटणेबरोबर कोणत्याही धर्माच्या आराध्य देवतेविषयी बोलणे हे योग्य आहे का?
तुमचे ज्ञानेश रामकृष्ण नाव खरंच तुम्ही बदला
मुस्लिमाविषयीं जरा बोला काय फक्त तुमचे करतात बघा,हिंदू सहीष्णूता आहे म्हणून काहीही बोलला तुम्ही
Sir tumchya samor ubhe rahanyachi layki tya anaji pantachi nahi ahe.
Maharav sar. Bhiunaka ami sarv. Tu
Mchay sobat ahot
Garaj nasleli sarvasarv......
ज्ञानेश महाराव सर काहीही चुकीचं बोलले नाहीत
बी गेड
ज्ञानेश महाराव सर भोळ्या लोकांनी देवाची रूप निर्माण केली देवाचा अवतार म्हणून अनेक स्वामी पुन्हा जन्माला आले हे जे विश्वास ठेऊन पुढे अनेकांना पटवून ३३ कोटी देवाची निर्मिती झाली मग याला देव मानू कित्याला देवमानू शेवटी रस्त्याने चालतांना मंदिराकडे बघून बघून वंदन करायचे व जगाला दाखवायचे मी असा धार्मिक आहे
एकदेव असलेले धर्म प्रगती पथावर आहे आपले कोट्यावधी देव पावत नाही हे सत्य आहे
ISI operation
Changli jeerav Lee yachi Pakistan laa pathva saral tithe Basel Allah Allah karat Basel 😂🚩🕉️❤️🇮🇳
हा प्रभू श्रीरामांच्या बाबतीत पण बोलला!