सरदार विठोजी होळकरांची पुण्यात हत्या। कुणी केली ? का केली ? कारण आणि राजकारण मराठेशाहीचं काळे पान
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- मुख्य संदर्भ- १) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
२) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #maharajayashwantraoholkar
आजवर औरंगजेब अती क्रूर आणि नीच वाटत होता पण त्यालाही लाजविणा-या या प्रसंगाने मराठेशाही इंग्रजांपेक्षा आपल्याच नादान लोकांनी बुडवली असे वाटते. मन फार खिन्न होते. असो माहिती फारच तपशीलवार आहे. धन्यवाद.
जातियवादी लेखकांनी खरा इतिहास लपवला होता तो आपण परत सोप्या भाषेत सांगताय..त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
छान वर्णन इतिहासाचे !थोड सावकाश सांगितलेतर श्रोत्यांना संदर्भ व्यवस्थित लक्षात येतीत ! धन्यवाद !
खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻
अतिशय वास्तववादी इतिहासाचे सत्यकथन .खूप खूप धन्यवाद
जिजाऊचे वडील लखुजीराव जाधव, त्यांना आणि त्यांच्या चार पुत्रांना धुर्तपने फसवणूक कस संपवले या बद्दल सुद्धा माहिती द्यावी ही विनंती 🙏 छान महत्वपूर्ण इतिहास पुनर्जीवित करताय.
जय मल्हार जय अहिल्या येळकोट येळकोट जय मल्हार धनगर सारा एक आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या VDO मध्ये होळकर शाहीचा इतिहास ऐकून मन उल्हासित झाले आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद जय मल्हार
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदार पद्धत बंद केली होती ती शाहू महाराजांनी सुरू केली तेथेच मराठे हरले😢😢😢🚩🚩🚩
महाराजा यशवंतराव होळकर यांची दिल्ली वरील स्वारी ,त्यांना मिळालेला धोका ,दिल्ली त असणारी नामकहलाल की हवेली ,हे नाव ,या बद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा ,ही नम्र विनंती
जरूर बनवीन
@@DrVijayKolpesMarathiChannel विनंतीची दखल घेतली आहे, आभारी आहे
हाच फरक आहे पेसवाई आणि स्वराज मध्ये🚩🚩🚩
यशवंत राव होळकरांच्या राज्याभिषेक कधी झाला. कोणते ब्रम्हण होते आणि कोणी विरोध केला होता का यावर व्हिडिओ बनवा
विरोध कोणी केला नव्हता, कारण नाही विरोध कराचा, महाराजा यशवंतराव होळकर हे स्वतं भगवान कृष्ण चे वंशज समजायचे कारण धनगर , यादव हे भगवान कृष्णच्या वंशजाच्या आहेत
@@KrishnaSuryawanshi👌 अगदीं बरोबर
डाँ. विजय कोल्पे साहेब आपल्या ग्यानांना जानकारी ला सादर नमस्कार, खूप मोठी माहिती आम्हास देण्या करिता खूप खूप धन्यवाद... नमस्कार
Thanks sir🙏👍👌
Great information
दुसरा बाजीराव म्हणजे पळपुटा बाजीराव ही त्यांना पदवी मिळाली होती
Nusta palputach nahi tar atishay khadad aani atyant Stree Lampat hota dusra Bajirao.
Dilli tak vo hi gaya tha
Changali mahiti dilyaa badal kotikoti aabhaari k🌹👌🙏
,,sambhaji महाराज आणी विठोजी होळकर दुर्दवी मृत्यू. छ शिवाजी महाराज यांचे स्वराज्याची यांनी वाट लावली.
श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
आपण जी कहानी सगात आहे तिचा इतिहास पुरावा असेल तर त्या चा उलेख करावे.
उत्तरे कडील शिन्दे घराणे फितुर होते पानीपत मध्ये पळ काढला
हिजड्या शिंदे पळून गेले नाहीत तूमची जात पळपुटी, जनकोजी शिंदे, पासून महादजी शिंदे यांच्या पर्यंत शिंदे यांचा इतिहास व पराक्रम जगजाहीर आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️
बचेंगे तो और भी लडेंगे.हे वाक्य कोणाचे होते?
दत्तोजी शिंदे ,जनकोजी शिंदे असे एकूण 19 शिंदे यांनी पानिपत वर वीरगती प्राप्त केली. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकर यांनी शहाणपणा करून निर्णय घेतला आणि त्यामुळे पुढे 15 वर्ष लाल किल्ल्यावर महादजी शिंदे यांनी मराठेशाहीचा जरीपटका डौलात फडकवत ठेवला. त्या काळच्या जगातील सर्वोतकृष्ट फौज असलेल्या मराठ्यांचे पानिपत झाले कारण त्या फौजेचे नेतृत्व पत्रिका आणि मुहूर्त बघून युद्धाच्या योजना ठरवणाऱ्या पेशव्यांन कडे होते. या पेशवे मुर्खांच्या तीर्थाटन आणि युद्ध हे समान समजण्याच्या फालतू गिरी मुळे , युद्धाचे गांभीर्य नसल्या मुळे. हे पेशवे उत्तरेत पोकळ उच्चतेचा अहंगंड, आणि त्यामुळे केलेले बालिश राजकारण या मुळे तेथील सत्ताधाऱ्यंकडून ऐनवेळी पाठिंबा गमावून बसले व प्रोफेशनल अब्दालीच्या फौजांनी त्यांना बरोबर वेढ्यात अडकवून प्रचंड भारी अशा मराठा फौजेला भुकमारी ग्रस्त करून हरवले. अब्दालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखेच गांभीर्याने युद्ध परिस्थिती हाताळून महा शक्तिमान मराठयांना हरवले तर पेशव्यांनी पत्रिका, कुंडल्या ,मुहूर्त आणि स्वतः च्या बुध्दी बद्दल बाबत असलेला पोकळ अहंगंड यातून 1 लाख रिकाम्या पोटी लढणारी मराठा फौज शत्रूच्या हातून एका दिवसात मारली . यातूनच धडा घेऊन शिंदे होळकरांनी पुढे उत्तरेत थांबून बुध्दी वापरून मराठा साम्राज्य स्थापित केले
दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.
दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.
अतिसुंदर mahiti🙏समस्त धनगर समाजाच्या आजच्या परिस्थितीला आजची पडद्यामागची पेक्षावाई आणि मराठेशाहीच कारणीभूत नाही का? सुजाणांनी जरूर आपल्या मनाशी विचार करावा.
अरे ताकासंग शेवया
मल्हार होळकरला पहिल्या बाजीरावाने सरदारकी दिली होती नाहीतर आधी त्याला सरदार कादंबनडेंच्या
सर पेशवाईतील जातीभेद बद्ल एक वीडीओ बनवा
'धोतरं बडवायला कोण कोणाला ठेवणार होत?' तसेच चौथाई वर ही एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या सर...
लाख मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Nice presentation Jhunj
महाराष्ट्रात आलेलेल जसवंतसिंग राठोड च्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा, त्याची maharatshtratli कारकिर्दी wr video banwa
खुप सुंदर माहिती दिली
very studios historical information. please make next HOLKAR vdo, this is my request
Sure I will
Sir khup mast ....... please 1 video on madhavrao peshva in detail
jarur banvin
खरं आहे
माहितीपूर्ण आसा इतिहाकार
Exlent Salute
I was absolutely waiting of this vdo,
REQUEST , WHILE EXPLAINING PLEASE GO SLOWLY
Noted
दुसरा.बाजीराव. मराठी.शाहिला.कलंकच.होता
जय जय माराठे विर व्हो जय महाराष्ट्र
दुसऱ्या बाजीराव सारखा निच आणि क्रूर , मुर्ख शासक कोणीच झाला नाही . त्याने सामान्य जनतेवर स्त्रीयांवर दलीतावर अनन्वीत अत्याचार केले . फारच सुंदर ज्ञानवर्धक ऐतिहासिक माहीती दिली .
यां व्हिडिओ मधे आपण , धारचे सरदार आनंद पवार यांचा उलेख केला , त्यांचा पदरी असणाऱ्या रंगराव आढेकर यांचाही उलेख केला , ज्यांनी पुढे जावून नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर बांधले आहे. रंगराव ओढेकर यांचा बद्दल अधिक माहिती साठी वाचायला आवडेल
हेच क्रूर कृत्त्य बाम्हणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत केलं हे पन 100%खर आहे तरी मराठे पेशवाईत शामिल झाले आणि आत्ताच राजकारण असेच चालू आहे हे सुज्ञ जनतेनं समजून घेण्याची गरज आहे Jay Shivray
कवी कलश कोण होता मग ? बाजीप्रभू देशपांडे कोण होता? हेच तर तुमचं वाचन आहे का?
LLzzzzzzxxxxxaa0zlZZSZP AS S घ्या ट@@suhassajgure132
Ti lok changli hoti pn tumhasarkya lokanla kalnar nahi jay shambhu@@suhassajgure132
@@suhassajgure132👌☺️ अगदीं बरोबर क्रांतिकारी सुध्दा ब्रह्मन होते. जसे मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, विर सावरकर, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू आशे कितीतरी ब्रह्मन होते 💪🚩🚩🚩
Khup chhan sir
धन्यवाद। सर🙏🙏
धन्यवाद सर
शाहू महाराजांना असे कसे होऊन दिले लाज वाटते अशा महाराजांविषयी...जे महाराज होऊन पिशव्यांच ऐकत होते
Bai batli Ani vilasat gele bakiche sagle
घटकनचुकी चा इतिहास पण सांगा dr कधी तरी
जहागीर, वतन , वंशपरंपरागत अधिकार.... या कारणांमुळे माती झाली सगळी. बाकी सर्व गौण आहे. छत्रपतींनी हे सर्व बंद केले होते.
सगळे हरामखोर एक्स सो काॅल्ड ..... आज महाराज म्हणवितात. त्यात ग्वाल्हेर आणि इंदूर चा प्रामुख्याने समावेश आहे. सुज्ञास सांगणे नलगे.
.
.
.
Atishay dukhad ghatna
म्हणून आपण दिल्ली वर राज्य करीत नाही
होळकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतो
सातरकर छत्रपती शाहू 2 यांच्या वर माहिती सांगा
बाजीराव 2 च्या शेवट वर व्हिडिओ बनवा.
हा व्ही डिवो गोपीचंद पडळकर ला दाखवा
Gap maay😂😂
का तुलाच समजत काय जास्त .पेशवे कुणी बनवलं त्यांना 😂😂😂😂
कशासाठी?@@KrishnaSuryawanshi
@@KrishnaSuryawanshi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a😮
😊
उद्या करवीर अधीपती राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरीत्रावर विडिओ बनवा 🙏🏻🚩
Nice sir
बाजीराव 2 च्या कृत्यांमुळे आज पेशवाई हा शब्द महाराष्ट्रात शिवी बनली आहे
एखाद्या सत्तेचा जसा उदय असतो तसा अस्त ही असतो, दुर्दैवाने शेवटचा बाजीराव हा त्या काळाचा प्रतिनिधी होता,
शिंदे - होळकर धारचे - पवार बडोद्याचे - गायकवाड बुंदेल्याचे - बुंदेले ही उत्तरेकराची पेशवाईची मदार,
तर महाराष्ट्राची अनेक सरदार घराणी इंग्रजानी आधीचं, स्वार्थापाई पोखरून ठेवली होती
यशवंतराव होळकर, होळकरांनी त्यावेळी इंग्रजविरुद्ध 1 लाखाची फौज उभारून इंग्रजाना धडकी भरवली होती, यशवंतराव बाजीरावना येऊन मिळण्यासाठी निघाले होते, पण इंग्रजानी दोघांना एकत्र येऊ दिले नाही, दुर्दैव कि, यशवंतराव, अकस्मात मृत्यू पावले व इंग्रजांचा शेवटचा प्रतिस्पर्धी मरण पावला
1818 च्या अंतिम युद्धात, बाजीराव लढले,
आपले बळ ओळखून ही लढले, पराजित झाले, पण लढले, त्या वेळी सरदार पानसे, व इतर मोजके सरदार फकत होते,
शिंदे - होळकर तटस्थ राहिले
Ghatkanchuki bahaddar raobazi peshwa 😮
या पळपुटे बाजीरावाने इंग्रजासी तह केला ,आणि पेशवाई बुडवली
तुमचे सारखेच लोक असे बडबड करतात पण त्यात अर्थ नसतो
@@rahulnagarkar8237 माहिती असेल तर बोला
महादेवी शिंदे ना पन पेशवां नी जहर दिले होते।
महादजी शिंदे......
काय बोलावे समजत नाही पण हे सगळे होताना शाहू महाराज यांनी काही हस्तक्षेप केला नाही का?
शाहू काही कामाचे नव्हते, पेशवे आणि निजाम याच्यात चार युधे मराठ्यांनी जिंकली होती ,हेच शाहू महाराज होते यांनी मराठवाडा घेण्या ऐवजी ननिजमाकडून खंडणी घेतली आणि मराठवाडा परत दिला.
Adani ahe ka tumhi...shahu 1749 la gele ..hi ghatatna 1804 chi
या घटनेचा उपयोग जाती जमाती मधे तेढ निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थी हेतूने करणारे सर्व त्याच नीच प्रव्रुत्तीचे आहेत.
खराखुरा इतिहास जनते समोर आला पाहिजे
निवेदकला काय सांगायचे याबाबत गोंधळ ले
दिसतात मुख्यमुद्दाचा विसर पडले त्यामुळे काय
सांगावे याचा सुसूत्र मांडणी जमले नाही
It is due to this cruel psychology Maratha empire was destroyed by BRITISH in 1818 within 17 years after this incident.. very sad and tragic end of Vithoji Holkar. This brought an early end of Maratha empire.
Thks
It would really help if the speaker was not speaking so dramatically. It's disturbing really.
Also please suggest any book on entire HOLKAR SANSTHAN
१) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
२) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS
मल्हारराव होळकर यांच्या बद्दलची कादंबरी ,लेखक श्री गोपाळराव देशमुख ,पंढरपूर
Pant Sachiv bhor yancha Ithas banana aslyas link sanga
Sad history after 1761/ 71 ,after panipat and demise of Thorle Mahdevrao
Sindhia aani peshwe ya donhi sainyala punyat chakravarti yashwant raje ni harvlay.
neech krur kam kela bajirao2 ani balaji kunjir ne. asech sagle maratha vikhurle . khup waait. 🙏🙏🙏🙏 hey sagla kadich mahit navta. Atta tari sagle hindu ektra raha.
खरेतर शिंदे आणि होळकर सातारच्या गादीशी एकनिष्ठ होते का ? पेशवे संपूर्ण नष्ट होईपर्यंत साताऱच्या गादीशी एकनिष्ठ होते. अशी निष्ठा या दोघांची होती?
होळकर फैमिली सध्या कुठे आहे, किल्ले वतनदारी कुठून कुठ पर्यंत होती. या बद्दल काही माहिती दिली नाहीत,
☺️ होळकरांचे वंशज इंदोर येथून जेजुरी येथे पुजे साठी येतात कधी कधी
Smarat chandragupta maurya kontya samajache hote.
Pudhcha bhag lavkr kadha
Bad things
Maratha forget vision of shivaji maharaj' after sawai madhavrao
Holkarani jya striya sobat hotya tynchi abru vachvli .ha Adesh peshwani dila Hota.
Abhiman aahe ...aahe ya jejuri chya khade che vanshaj aahot❤
सर मराठी शाही म्हणण्याऐवजी पेशवाई म्हणणे हेच योग्य!
पेशवे नाममात्र होते महाराजांचे विश्वासपात्र म्हणू तर कोणत्या महार किंवा मराठा samajykde दिले नाही राज्य
❤🎉
👍👍👍👍👍🙏🙏
पेशवे पद गेले व ईंगृज राजे करते बनले
ह्यामुळे बाळाजी कुंजीर ला 1030 गावाची सरपाटलकी मिळाली
खरा इतिहास सांगा हो होलकर अन शिन्दे यांच्यात लावून देणे हाच एक उद्योग नका करू अस ले?
हाच इतिहास बरोबर आहे.विठोबा होळकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शनिवार वाडा जाळला .
या मुळे च maharashtrala PM होता आल नाही
सर शाहु महाराज यांचे नंतर चे राजे कोण कोण झालेत ते सांगा
Good information of history.
M. Shinde uttret mohimevar gelet aani tikdech tyancha mrutyu zala (gret maratha).
🚩🚩
BRAMHAN PESHAWAI NE HATYA KELI 😮😮😮 CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJAN CHYA HATYA NANTAR MARATHE SHAHI SAMPALI HOTI BAMA PESHAVE RAJYA KARIT HOTE
Bapu gokhale yanchavr ek video banava hi vinanti
पेशवाई खूप लौकिकमय होती पण दुसरा बाजीराव इतका याडझवा निघाला, त्याने जातीवाद पण पसरवला, आपलेच लोकं संपवले आणि ब्रिटिश लोकांना जवळ केलं... या एका माणसामुळे वाट लागली
Teach lessons of this peshivai of Bajarao ii.now same policy is Adopted by Devendra Fadnavis for Dividing Bhaujan Samag into Shinde Gat.Ajit pawar Gat for Ruling on Bhujan samaj by Adopting Divde Rule Maharashtra Politics by Madhav Formula Of Shri .Bhagwat by Any way exploit Bhujan by Dominiting on Marathas who care takers of all communities in Maharashtra.this type Dirty politics was played in History we not taking lessons . History Repeats itself be Aware from BJP&RSS. in comming Loksabha Elections of 2024.Aware from Layers Modi&Shaha & Fadanivis worst worst politicians
Of Present indian political System.Jai Shivrai Jai Bhavani Jai Hind. Aware ness for Voters Given by this historical aspects of Pashvai ii period.
चित्तथरारक कहाणी
2 nd bajiraw also his father very bad news for maratha empire
Mhanun tar aashya Nalayak Bajiravala Britishani kaid karun Bithurla pathavle tevha Punekarani sakhar vatun aanand vyakta kela.
Aajche BJP/RSS che sarkar sudhda Uttar Peshwai sarkhech aahe. Te hatavlya shivay Desh pragati karu shaknar nahi.
वारस म्हणून मुलगाच का ? अहिल्याबाई या कारभारी होत्या. सत्ता त्यांच्या हातात नव्हती
🎉😢🎉
Holkaranche pendhari visaru naka
Very hard to hear this guy😅
Chatrapati kaay karat hote? Tyanche chalat navte tar te kasle
याच पद्धतीने छ.संभाजी राजेंचा हालहाल करून ठार केले .
ऑरंगजेब
ब्राम्हणधर्जींना इतिहास सांगताय
ईतीहासात कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही यावर खरै संशोधनं झाले पाहिजे कुंजीर स्वार्थ साधण्यासाठी सर्व करीत आहे हे शाहू महाराजांनी मुकाट पहात बसले
Bajirav halkat hota
विठोजी होळकर आख्खा महाराष्ट्र मुसलमान पेंढारी सोबत लुटत होते . त्यावेळी पेशव्यांनी गप्प बसायला हवे होते का ? पेशव्यांनी विठोजी होळकरांना शिक्षा केली ती योग्यच होती.
gp re Kahi pn khoti history nko sangu ... as pn bahujan mahapurushancha itihas iekayla tras hoto jatiwadyana.
पेशवे म्हणजे १ नंबर चे लफडी बाज लोक. आजची भाजप जशी आहे तशी. चांडाळ
अर्धवट ज्ञानी
आततायी निर्णय घेण्यात आल्याने एका शूर सरदारास मराठेशाहीने गमावले
Khot bol pan retun bol.... Asach mhanayache he
@@S-gw7qx🤔 आरे हलकट माणसा bjp मध्ये कोण पेशवे आहेत. मोदी obc आहेत, अमित शाह जैन आहेत. राजनाथ सिंह राजपूत आहेत. तुला bjp मध्ये कोन पेशवा दिसला 🤔
Fake