अख्ख गावंच का जातं पळून... !!!!| Why Villagers Live Outside of Village |
HTML-код
- Опубликовано: 3 мар 2021
- आपण कित्येकदा एखादं कुटुंब हे आपलं गाव सोडून शहरात गेल्याचं बघितलं असेल.. पण अख्खंच्या अख्खं गावच जर आपला गाव, आपला परिसर सोडून जात असेल तर ? आहे ना आश्चर्यकारक गोष्ट..!! हे असं घडतंय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या मानबेट, चौके या गावात.. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा भाग, लगतच दाजीपूर अभयारण्य अशा दुर्गम घाटमाथ्यावर वसली आहेत ही गावे.. आणि या गावांचं हेच आहे वैशिष्ट्य.. या दोन गावातील सगळे लोक हे आपलं गावातील घर-दार सगळंकाही सोडून जातात पळून..
#TarunBharat #ManbetVillageRadhanagari #ChaukeVillageRadhanagari #VillageTradition #lockdown
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत | #Village #Lockdowninvillage #villagelockdown
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
निसर्गात राहावे
हा पुर्वजाचा हेतु आहे
हि श्रद्धा आहे
गावपण आहे
Very good
😊😊MBPPNPPB😊😊
प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात
देव मानणारे लोक भरपूर आहेत
जय रासाई देवी च्या नावाने चांगभल
सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक
😊
❤❤
छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त
Chanpratha aahe
जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद
साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात
Exact
जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.
यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता
बरोबर.👌👌
निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .
खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त
@Benito Daudier b nk
Right
सतीची चाल सुध्दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार
@@SunFlute सगळ्याच प्रथा वाईट नसतात
❤❤❤ मानसीक इच्छा
देवावरील श्रध्दा
नमस्कार
वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले
याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .
हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान
महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..
आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत
बरोबर बोललात.
इतर धर्मिय टार्गेट करत्याती
सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया
या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.
वा छान परंपरा आहे आवडली
हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे
Korona kalat hi paramara faydeshir nahi ka...
संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या
निश्चितच!
हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय ,
यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.
@@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील
वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.
😂🤣
🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही
Mi pn aito
😂😂🤣🤣
मला पण भावा
छान माहिती दिली, धन्यवाद
खूप छान पंरपरा आहे 🙏
खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏
नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे
खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.
आजही परंपरा जपली जाते
कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही
एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे
Very nice
मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे
खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे
अश्या काहीतरी बातम्या दाखवत जा कि राव। खूपच चांगली गोष्ट आहे।
hi प्रथा सगळी कड आहे भाऊ .पण कमी दिवस बाहेर राहतात
Relaxation ,best ,all off
खुप छान माहिती सांगितली👌🙏
अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.
Ho khara ahe pan jast lokana ajun nahit nahi
Ho
हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी RUclipsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .
@@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...
Ho
खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏
व्वा व्वा खुप छान 👌जयश्रीरासाईदेवी ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबद्दल
खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील
सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .
हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते
अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो
खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ
या मागे शास्रीय कारण१००%आहे.
ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.
Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life
Amazing Bharat ! अदभुत भारत !
परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे.
पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.
मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट
आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.
छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.
गावकरी ऑलरेडी गावात निसर्गाच्या सानिध्यातच राहतात
@@beinghumans9843 आपली गाव पण शहरासारखी झाली आहेत
आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं
Khup changli pratha ahea nisarga shi jitke julun rahal tevdha changla. ... kharach khup chan.
है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै
Khup chan mahit ahe.
खुपच सुंदर परंपरा आहे
ही जपलीच पाहीजे
धन्यवाद 👍🙏🙏
Khup Khup Sundar👌 👍🙏
Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌
Khup chhan
लय भारी
अति सुंदर माहीती दिली सर , धन्यवाद
आम्हाला पन अस निर्सगाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरनात वनभोजन आनंदमय वातावरत लाभते भाग्यपान गाव आहे पुढीच्या पीढीन पन प्रथा जपावी व ह्यासहलीचा आनंद लुटावा
Khupch sundar
खूप छान 🙏
Khup chan, yamule gavat ekopa nakkich rahat asel.
फारच छान माहिती दिलीत
खूपच छान माहिती दिली
ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.
Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌
आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .
Ho
अप्रतिम news दाखवली
खूप छान मला फार आवडली ही प्रथा छान आहे आणि
अप्रतिम.👌💐
Nice ashich devichi krupa asudya
Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊
धन्यवाद..!
बेस्ट
Khup chhan mahiti nice
Good information about villages ❤
आपण एकविसाव्या शतकात आहोत, ही दोन्ही गावे अंधश्रद्धेने ग्रासलेली आहेत .
Good to see the oldest tradition.....
Khup chan 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Atidhsy sundar mahiti
छान माहीती
Khup chan vatal 🙏🙏🙏🙏🙏
छान news दाखवली.
खूप छान दादा माहिती दिली
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे
Pan paramparik ghare pahili ki gavch ahe ase vatte chhan
Apki parkinajar😀😁🤣🤣
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
Apratim Sadrikaran ......
Sundar 👌👌🙏
छानच
खूपच मस्त
Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏
Thank you 🙏
एक प्रकारची पिकनिक म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या लोकांना विश्रांती नसायची.
छान बातमी
लाँकडाऊन ! या गावात होतेय दर ४ वर्षांनी 🏡💥
Kahipan nako upashavani bolu re
खुप छान व्हिडिओ
Mast aahe
Atish chan video ahe 👌👌
Khup chhan bhava kharch tujh khup khup abhar ❤❤
Khuup changali prathaa
खूप छान
Khup chan mahithi