राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर | जरांगे पाटील यांच्या पुढे आता दोन मार्ग
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- या व्हिडिओमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी राष्ट्र हितासाठी अनुसारलेल्या मार्गांचा विचार केलेला आहे. यामध्ये या दोन महामानवांबद्दल कुठलीही तुलना अपेक्षित नाही किंवा यांनी अनुसारलेल्या मार्गांपैकी एक मार्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ असे अजिबात नाही. सद्य स्थितीत आपल्याला न्याय कोणत्या मार्गाने मिळू शकतो याचे यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
@janshikshan24
मुख्मंत्रीपदाची धुरा बाळासाहेब आंबेडकर आसेल तर सर्व समाजाला न्याय मिळेल
To palturam ahe prakash kaka kasa vishvas tevayacha
मराठे भिक मागतील पण बाळासाहेबांना मुख्यमंत्री बनू शकत नाही
जारांगे फक्त एक समाजासाठी विचार करणारा आहे। बाबासाहेब नि सर्व समाजाचा आणि वंचिताचा विचार केला होतो।
बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग योग्य आहे
सर तुम्ही म्हणता तोच म्हणजे बाबासाहेब यांचाच पर्याय योग्य.. 👍🚩
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मार्गदर्शनाने अवलंबला तरच मार्ग जरांगे पाटला साठी
हांके साहेब चे पण दोन मार्ग सांगा त्याना पण कोणत्या मार्गने न्याय भेटेल 💙💙💙 जय भीम 💙💙💙
Very good information
॰ आंबेडकर साहेबाला आपण मुख्यमंत्री करू कोणालाच नको
कधी इकडे कदी तिकडे .. कोणा एका कडे कायम नसतात ... एकनिष्ठ राहिले तर पूर्ण मराठा साथ देईल
खुपच छान अभ्यास पूर्ण विचार मांडल्या बद्दल सकल मराठा समाज आभारी राहीन भाऊ
असं झालं तर बरं होईल
आता जरांगे दादांनी उपोषन नाही करायचे फक्त न फक्त विधानसभेला उमेदवार द्यायचे ही विनंती 🙏🚩🇮🇳
Dr ,Ambedkar sahe marg❤
राजा होवूनच प्रश्न सुटतात अन्यथा जरांगेसाहेब यांचाही अण्णा हजारे होईल माणसाला संधी येते पण त्या सधीचे जो सोने करतो तोच खरा राजकारणी म्हणून मनोज जरांगे यांनी उपोषण न करता आंबेडकरांच्या मार्गानी जावून सकल गरिब मराठा बांधवांना न्याय मिळवून द्यावा.🎉
अमरण उपोषण करू नाही असे आमुचा आग्र आहे. संभाजीनगर हुन संजय जाधव यांची विनंती आहे.
खरं म्हणजे चारित्र्य संपन्न व उच्च शिक्षित उमेदवार उभे करून सर्व जाती धर्म लोकांना उमेदवारी दिली तर अशक्य काहीच नाही, सरकार बनवू शकतात.
सत्य आहे मनोज दादा प्रामाणिक नेता आहे दादा आता उपोषण नको हि विनंती एक मराठा लाख मराठा
Matdan kele pahije barobar aahe raikarnat gelyamule aaple prasha mandata yetat
जरांगे पाटलांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून, प्रस्थापितांना धडा शिकवावा. प्रस्थापित पक्षांनीच वंचित बहुजन समाजाचे शोषण केले आहे.
उपोषन हा मार्ग नाही सरकार विरोध विरोधी पक्षल फयदा होउ नाहे डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग योग्य आहे
Aatta 288 uamedvar uabhe kele pahije
बाबासाहेब आणि गांधी यांच्याशी जरांगेच नाव जोडू नये.
Dr Babasaheb Ambedkar yancha Marg barobar aahe
Ata fact maratha samrajya aale pahije
आताचं सरकार मी पण मी पण जास्ती
British sarkar बरे यंच्या पेक्षा
Aray jo manus don don divsala bhumika badalto to cm zalyavar ky karel To sadha mla suddha hou shakat nahi.
उपोषण नको . २८८ पाडू किवा २८८ लढू .
जय शिवराय जय जिजाऊ उपोषण नको महाराष्ट्राला मनोज जरांगे दादासारख निसवारथी नेतृत्व हव आहे
ऊपोशन करुनये
दादा आपण जे म्हणत आहात ब्रिटिश सरकार नमल आणी आपल सरकार ऐकत नाही परतु आपल जर असेल तरच ऐकल
जे आपल नाही त्या पासुन अपेक्षा कासि करावी
Rajkaran sampu naye yasathi MVAche nete sarvapakshiy baithakila aale nahit tyana konacha phone aala he sarv Maharashtra la mahit aahe. To mhatara Maharashtra che Kay bhale karnar lootmarch karato aani Jarangyala supari deto.
Adv Balasaheb Ambedkar Aur Shri Manoj Jarange Patil. Savidhan Satta hatat Ghaya va JANTELA Naya dhaya.
Ho nako ata uposhan,
ऊपसेन नको 288.पाडू
Maratha bigar Marathyacha dvesh karat aastil tar Aamhi Aamche swatantra aastitwa nirman karu sadhyachya swarthi vruttichya Rajkaranyana Kon samjavnar
Professor sir Law minister Aambedkar yana koni padle he aapan sangal Kay Gabbargand Marathyani Maharashtrala lootle aahe he satya samor ka aanat Nani.
हो तुमचे म्हणणे बरोबर आहे... म्हणूनच त्यांना आता त्याची किंमत चुकवावी लागत आहे
Political choice is the best way
सविधान chyaa विरोधात mangat aahe ..
Sir tumhi educated asun pn illiterate sarkhe bolun rahile
भाऊ ते कसं काय?
दादा आता उपोषण नको...सत्ता बदल झाला पाहिजे...
मतदान न केलेले बरे सखे सावत्र भाऊ भाऊ आहेत एक सताधारी व दुसर विरोधी पक्ष जाऊद्या त्याची कुठ . oooo
म्हणजे मराठा आंदोलनास विरोध करणारे निवडून येतील... 👍.. जमलं तुम्हाला..
कोणीच नाही पटलं तर नोटाला मतदान करू पण मतदान आपला हक्क तो करू
Ho aata dadani uposhan Karu naye swatacha paksha kadun pudachi ladai ladu ek maratha koti maratha
एकच उपाय आहे 19% ओबीसी A,b,c 3 गट करून ओबीसी मद्ये 83 क्र. कुणबी ,गटात मराठा आरक्षण देऊन टाका.
Fakt 288 ube karane hach paryay
Karun fayada nahi hota
मनोज जरआंगएं पाटील यांनी निवडणूक लढवून सत्तेमध्ये येवून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा!
मराठे पहिलेच सत्ताधारी आहेत.
तोच तर प्रॉब्लेम झाला आहे वर्ग संघर्ष
It's better to go ahead with political missions and form political front with those who are interested to join hands with maratha peoples . This is the last remedy if the present govt does not accept our demands. Manoj Jarange Patil may take the proper decision since next 2/ 3 months after available for him.
Yes there should be here revemp in Maharashtra politics... Those must go on to run the government who are have nots...
Mee kupp velela kamend karun sagitle hote kee Parkash Ambedkar hech araction deu shaktat jarange nee Shard Pawar che aaikun jarange la kay milale balasaheb Ambedkar yache nuskan kele
Tabet.bari.nahi.
उपोषण नको
श्रीमंत मराठयांचा पाटीलच माज काढणार
आपण व्हिडिओ केला त्या बद्दल नाही पण आपण सुशिक्षित आहात हे विसरले वाटते
इंग्रज अन्याय करीत होते
आणि जरांगे चुकीचे मागणी करतोय हा फरक आहे
म्हणून अक्कल लावून विश्लेषण करत जा
मंडल आयोगाने 14% आरक्षण राज्यात दिलते.. पूर 27% खाताय... आणि अक्कलीच्या गप्पा आम्हाला शिकवणार 😀
ज्या जनगणनेनुसार ओबीसी आरक्षण दिले त्या जनगणने मध्ये मराठा कुनबी धरून 27 टक्के आरक्षण दिलय पण हे राजकारणी मुद्दामुन राजकीय स्वार्थासाठी निर्णय घेण्यात येईन मराठा हा कुनबी हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे तरी लाठीचार्ज केला हा अन्याय नाही का
मुख्मंत्रीपदाची धुरा बाळासाहेब आंबेडकर आसेल तर सर्व समाजाला न्याय मिळणार नाही
सर तुम्ही म्हणता तो पर्याय बरोबर आहे पण जे सत्तेत गेले त्यांना माज येतो
बरोबर आहे
उपेक्षित अन्याय ग्रस्त मराठा पक्ष. किंवा गरजवंताची पार्टी नावाचां पक्ष काढावा .... पक्ष काढल्यावर पोळी भाजणारे संधीसाधू यात घुसतात. भरकटल जातो ज्याला त्याला वाटतो मी मोठा व्हावे
सर हे सरकार मनूस्मरती च सरकार आहे ते मागण्या मान्यकरनारनाहीत
Pichalele rajkarnyamule horpalalelya samajatil sushiksit tarunana umedawari deun kinva sadhyache samajabarobar talmaline ubhe rahanare sarate so sarkhe samajvichari jastit jyast sallegar gheuna kinva pathimba deun nivdun aanave.
Sarkar imandar nahi,beimani sarkar he aarakshan denar nahi.tyasathi election hach ekmev upay aahe ase mala vattey
आमचे कोणीच नसेल तर मतदान तरी कशाला करायचे त्यापेक्षा बहिस्कार टाकलेला बरा
अशाने मराठा आंदोलनास विरोध करणारेच निवडून येतील
@@examlogic1309
घाबरू नका
आपण मुस्लिम +मराठा + boudh+ आदिवासी
मिळून सत्ता स्थापन करूया
👍👊
लोकशाहीत मतदानावरच बहिष्कार टाकणं हे काही योग्य नाही.... त्याला काहीतरी पर्याय शोधणे गरजेचे आहे. गोरगरिबांसाठी कोणीतरी उभा राहिला पाहिजे...
Sarkar ,lokpratinidi,andolan karte ,uposankqrte saglech Maratha iter samajachi disabhool mahnje yalach ganimi kava ASE mahantat.
उपोषण संपले यातून काही फायदा होणारं नाहीं सते शिवाय पर्याय नाही
माझा तर बहिस्कार असेल मतदानावर विधानसभेला
सगळ्यात आधी तूच मतदान करणार बेट्या.. तू कोणाचा आहे माहितीये आम्हाला... मराठ्यांनी मतदानच करू अशी चाल आहे... बेट्या तुझी
चुकीचा निर्णय
उपोषण नको