शिवाजी महाराजांच्या नावाने जमा केलेला पैसा टिळकांनी केला लंपास - Indrajit Sawant | MNMH
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1. Facebook: / marathimn. .
2. Twitter: / mntvnews. .
3. MN Radio(android app) play.google.co....
4. Mulnivasi Nayak (android app) play.google.co....
5. MN News (Web Portal) mulnivasinayak.com...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ChhatrapatiShivajiMaharaj #IndrajitSawant #RajThackeray #MNNewsMaharashtra
अतीशय महत्वाची माहिती मिळाली जी कधीच वाचलं किंवा ऐकलं ही नव्हते
सत्य जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद सर, शेवटी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी दंडवत
Right
😂😂😂😂
धन्यवाद सावंत सर
पैसा लंपास केला हे काय आहे ?
सावंत सर बहुजनाला आपली खुप गरज आहे आपण अभ्यापुर्ण ईतिहास मांडता आणि सत्य मांडता असेच आपले विचार आम्हाला लाभो
घंटा! हिंदूंना फक्त मुस्लिम मालकांसाठी baटीव तो हा भाड्या
सावंत साहेब आगे बढो.... बहुजन मराठा तुमच्या बरोबर आहे.... जय शिवाजी जय भवानी..!
@@speakup4250 iswarachya kathicha aawaj nasto jewha basel tewha jya papi jibhene nirparadh lokanchi badnami karit aahat ekdiwas tumchyawar ulatlyashiway rahanar nahi
कावळ्याचा शाप म्हणायचा का हा?@@hrk3212
छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर टिळक आणि कंपूचे किती प्रेम श्रध्दा आस्था होती हे कळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कमवले. हे महत्त्वाचे.
Shame upon him, धिक्कार असो
चांगली माहिती दिली....
सावंत साहेब , धन्यवाद..
महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी धन्यवाद.
जय जिजाऊ, जय शिवराय।।।
खूप जागृत होण्याची गरज झाली आहे, आपले खूप आभार , क्रांती- प्रतिक्रांती जीवंत असली पाहिजे।
धन्यवाद।।।
Jarur jagrut Zale pahije pan positive vikasasathi.
म. ज्योतिबा फुलेंना आज ही काही समाजातील लोक विनाकारण बदनाम करत असतात. पण ज्योतिबा फुलेंमुळे इतिहासातील सत्य मात्र आपल्यापर्यंत आले खूप उपकार आहेत आमच्यावर त्यांचे. त्यांच्या विचारांना मानवंदना🙏🙏🙏
म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना गुरू मानलं होते.🎉🎉🎉🎉🎉
भुजबळ ला महात्मा फुलेंचे विचार पटलेले दिसत नाही
bhujbal ला शरद पवार चे विचार अवडत आहेत..
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे तरच इतीहासाची पुनरावृत्ती टाळता येईल 👍
@@Mrrohit3g yacha itihas mhanje द्वेष pasravnyasathi aani jatiywadinche warchaswa nirman karnyasathi sangitlelya lababadichya goshti.tya jatiydwesh karnaryanach patat astatat
प्लीज द्वेष पसरवू नका
@hrk3212 yes indrajeet sawant is not historian
He is puppet of sharad pawar
शरद पवारांचा Puppet म्हणून सत्य लपले जाणार नाही रे, सत्य हे सत्यच असते
@mahendrapatil7562 it means you will condemed that "chatrapati gharanyacha utkarsh dargyapasun zala".
This is statement of indrajeet sawant
तो त्या वेळचा PM care Fund होता😂😂😂
😂😂😂
सरकारी जावयांना आज त्यातूनच बेनिफिट येतं रे
मनुस्मृति डॉ बाबासाहेब आंबेडकर नि रायगढ़ ट
क़िले चे पायथेशि जाळलि
जय शिवराय जय भिम
ते मनुस्मृती ब्रिटिश लोकांकी बदल केली होती... मूळ मनुस्मृती मढे जातिभेद नाही....
@@sushantgunjal2 mst joke kelas
@@chetannagarale8109 joke nahi reality aahe... je tumhi accept karat nahi
शिवाजी महाराज .शाहू महाराज यांना कुणी त्रास दिला हे सर्वाना माहित आहे
@@shivrajmane6076 saglya jatinna aatta kon chalat aahe he pan saglyanna mahit aahe.jatiywadi lok..aani ha ha itihaskar nahi gund aahe
शिवाजी महाराजांनाच माहित नव्हते कि आपल्याला कोणी त्रास दिला... त्यामुळेच अष्टप्रधान मंडळात ८ पैकी ७ जण त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्यांनाच ठेवले... तसेच आपल्या मुलाला कोण पकडून देईल हेही त्यांना माहित नव्हते.. ९६ कुळी होता म्हणे कुणीतरी..
@@akj3388 Khara naav ani aadnaav wapar manje samjel aag konala lagli ahe pithmangya
@@smartap खर बोलायचा आणि नावाचा काहीही संबंध नाही.
@@AtharvaJoshi-v9d bhatala dili osri bhat haat paay pasri......pitmangya ......ye sandhya karwoon pitmagayla
PM केअर फंड चि सुरवात टिळकां पासुन झालि.
अगदी बरोबर 😂😂
बहुजन समाज आता तरी शहाणा होईल का? ही मुलाखत मराठी भाषिक बहुजनांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे
आज काल 32 मन सोन्याचे सिंहासन बनवण्यासाठी मनोहर भिडे पैसे गोळा करत आहे.
राम मंदिर आंदोलनासाठी 1990 ते 1997 दरम्यान आरएसएस ने 400 कोटी गोळा केले. त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही.
2018 पासून 2022 दरम्यान संघाने 22 हजार कोटी गल्ला जमा केले. त्याचे पुढे काय झाले?
सावंत साहेब यांना ओळखने हा एक संशोधनाचा विषय आहे.खुप रहस्यमय जीवन आहे यांचें, भोळ्याभाबड्या समाजाचा आडव्या हाताने ताव मारला गेला आहे हे स्पष्ट होते आहे.
जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद सर🙏👍
खुप सुंदर माहिती दिली सांवत साहैब हा सत्य ईतीहास आत्ताचा राजकारीनी ढोंगी भाजपाल लोकांना कळाला पाहिजे ऊठ सूठ आवमान करायचा महापुरुषांचा छत्रपतींचा आवमान करायचा म्हनै टिळकांनी शिव छत्रपती जयंती साजरी केली किती खोटी माहिती लोकांना सांगनार सत्य ईतीहास सांगितला सावंत साहेब खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
सावंत सर शिवरायांचा सत्य इतिहास बहुजनांना पुराव्यानिशी दाखवून दिल्या बद्दल आपणांस त्रिवार मानाचा मुजरा
सत्य उघडपणे जगासमोर येत आहे.मी या व्हिडिओ चे स्वागत करतो.
धन्यवाद सर
धन्यवाद सर,,,माझ्या दृष्टीने आपण खरे योद्धे आहात,तुमच्या सारखे योद्धे आहेत म्हणून खरा सत्य इतिहास बहुजन समाजातील लोकांना कळतो ,सादर प्रणाम
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🏿🚩🚩
मा आदरनिय इंद्रजित सर जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभुराजे जय राजमाता जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत मनुवादी ब्राह्मण वादला गाडून टाका छान माहिती दिली धन्यवाद
बहुजन हिताय बहुजन सुखाय
तुमीच खरे इतिहासकार!! पन आज इतिहासातले लोक हयात नाहीत नाहीतर मीडियावर मीटिंग लावली असती त्यांची. पन आज तुमचा इतिहास ऐकून इतिहासातले लोक धन्य झाले असतील, उगीच लढले लोक स्वातंत्र्यकर्ता, इंग्रजांच राज्य बर होत किमान जातीभेद तरी नव्हता!! इतिहासातून आपन काही शिकलो नाही हे तेवढं खर..
Tumhi sudhra aadhi 😂😂
सांगणारे नाही सुधारले तर ऐकणारे कधी सुधारणार !!😂😂
अनेक लोकांना
छत्रपती शिवाजीराजे आणि
छत्रपती संभाजी राजे
यांचा खरा इतिहास जानून
घेण्याची अजिबात इच्छा नाही
त्रास देणाऱ्यांच्या
अन्याय करणारे जे कोणी
आहेत त्यांच्या मांडीला मांडी
लावून आहेत.
सत्य ऐकून घेण्याची गरज
वाटत नाही.
छत्रपती चे विचार, महात्मा फुले, dr बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्र ला पुढे नेतील, जनतेने मनुवादी विचारसरणी ठेचून काढावी
तुम्ही सांगताय म्हणून वास्तव म्हणायचं का? कागद दाखवा
समाजात फुट पडण्यासठी इंग्रजांच्या मदतीने केलेला आरोप.
आता आज इंग्रजांच्या मदतीने म्हणणे किती शहाणपणाचे आहे
सर अगदी सत्य इतिहास जनतेच्या समोर आणता तुमचं बरोबर आहे
शाहू आणि फूल् ह्या महामानवाना कोणी कोणी विरोध केला हे सर्वांना माहित आहे
खरा ईतिहास , जनतेला कळवा, जय, जिजाऊ जय शिवराय,
तुमच्याशी 100% सहमत आहे
mahatma jyotiba phule yana koti koti pranam
पैशाफंड निधीचचे टिळकांनी काय केले यांच्यादेखील शोध घ्यावा
छ. शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनला नेणाऱ्या इंग्रजांवर तुम्ही विश्वास ठेवाता....
अरे इंग्रजच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे होते. ते आले म्हणून बहुजन समाज शिक्षित झाला नाहीतर भटा बामनाणी या देशाला मागास ठेवण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. ह्या भट बामणानी उलट इंग्रजांना हाताला धरून बहुजनांच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्या..
अंडभक
जय जिजाऊ जय शिवराय सर आपलं सारख्या इतिहासकारामुळे जनतेपर्यंत खरा इतिहास माहिती पडतो काही दृष्ट ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील साधी भोळी माणसं त्यांच्या आनाडी पणाचा फायदा घेऊन त्यानां खोटा इतिहास सांगण्यात आला
❤
Great explanation sir
Real information sir...Good work....
Keep it up ....
म्हणून या लोकांची परिस्तिथी सुधारत नाही. आजही "मांगुनच" खा लागत आहे 😠
U r right
U r right सावंत सर
धनंजय कीर लिखित लोकमान्य टिळक चरित्र यात अशी माहिती असल्याचे स्मरते
टिळकांनी नंतर सावरकरांना लंडन येथे उच्च शिक्षणासाठी बॅरिस्टर होण्यासाठी शिकायला पाठवले बहुतेक त्याच पैशातून....!
Brahman hushar astat..swatachya kuwativar jagtat..,faltu bolu naka
@@sangeetamarathe564khupch hushari astat pretacya taluverche Loni sudhha sodat nahi...anaji chi awlad
@@pradnyaghayal3469 swatavarun dysryla olkhu naka
Kutche Shane,,amchych dakshnevr jagtat mhne hushar,,, pjua atopli ki ambychi pane pn pishvit bharun netat mhne hushar
@@kedarjagtap7542 तुम्ही स्वतः करा पुजा...
टिळकांवर केस दाखल कराल का❓ पुरावा आहे ना मग मागे येवू नका! नाही तर माफी मागा! खोटी माहिती सांगितलंया बद्दल! आहे हिम्मत?
तुम्ही केस दाखल करा चुकीची माहिती सांगतोय म्हणुन
We need true historian like you . Many thanks for bringing the facts and creating awareness among true followers..🙏🌷
इंग्रजांना काळजी होती पण आपल्या लोकांना नव्हती
सत्यावर आधारित माहिती.खूप छान. आज संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी ही टिळकांच्या ऑलादितीला एक नमुना. बहुजन समाजातील प्रत्येक तरुणांनी जरा सम्यक विचार करावा. अशी आज परिस्थिती आहे. जागे व्हा मित्रानो जागे व्हा.
अतिशय दुःख होते. आजही आम्ही जाती जातीत विभागले गेलो आहोत. आमच्या महापुरूषांची पण आम्ही जाती जातीत वाटणी केली आहे. किव येते असे करणार्यांची. आज मराठी माणसाची आपल्याच राज्यात दुर्दशा झाली आहे, तिकडे लक्ष द्या. आमच्या महापुरूषांनी केलेल्या कार्यातून प्ररणा घ्या. त्यांची उणिदूणी काढण्यात वेळ वाया घालवू नका. तेवढी आपली लायकी नाही. याने आमच्या सर्वांच आणि महाराष्ट्राच नुकसान होईल. जातीपाती विसरा. एक व्हा. सर्वांची प्रगती साधा. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे हे सिद्ध करा. आपली सदसदविवेक बुद्धी कुणाच्याही पायाशी गहाण ठेवू नका ही कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र.
तुम्ही पाटील लग्न करताना मला कळलं पाटलांच्या पोरी आमच्यात देत नाहीत. लग्न करताना 3 वर्षापूर्वी मला 65000 पगार होता, एक मित्राला विचारले स्थळ सुचव म्हणून तर त्याची चुलत बहीण होती पण त्याला ही माहित नव्हते पाटलांची मुलगी चौगुल्यांच्यात देत नाहीत हे. त्याच्या घरातल्यांनी त्याला सांगितले त्यांच्यात देत नाहीत म्हणून. मला ही तेंव्हा कळले तेंव्हापासून माझा जातीचा गर्व गळून पडला. जे बोलतात जात पात मानत नाही तेच मानतात. विदारक सत्य
शिवाजी महाराजांचा द्वेष उच्च वर्णीय यांनी सतत केला आहे व आज ही तीच परिस्थिती आहे.
आता सध्या काही लोक महाराजांच्या नावाने पैसा जमा करत आहेत त्या वर बोला. ते मेल्यावर बोलुन काय फायदा
छ . शिवाजी महाराजांना आणि
स्वराज्याला त्रास यांनी दिला ...
बाजी घोरपडे
चंद्रराव मोरे
मुंबाजी भोसले
खंडोजी खोपडे
नागोराव माने
सुर्याजी पिसाळ
पांढरे सरदार
खेम सावंत
गणोजी शिर्के
सुर्यराव सुर्वे
रावरंभा निंबाळकर
BJP ब्राह्मण जनता पार्टी 😝
कोश्यारू,त्रिवेदी, यांनी अजून माफी मागितली नाही.... फडणवीस चा त्यांना छुपा पाठिंबा 😅...
अजित ने फक्त स्वराज्य रक्षक उपमा दिली.... अनजी पंताने सांगितल्या नंतर 2दिवसाने आंदोलन सुरू.... सभागृहात नाही बोलता आल 😂....
सत्तेत पंत बसले की जातीपातीचे राजकारण...🤮
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं... त्या स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोक होती.. त्या स्वराज्याच रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं.... महाराज हे जाती पतीच राजकारण करत नवते... जातीपातीचे राजकारण ह्या फडणवीस सारख्या अनाजी पांताला सवय आहे...... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡....
@@नारू-ख5ठ
खंडोजी खोपडे
पिलाजी मोहिते
शंकराजी मोहिते
@@jitendrabargaje2039 पुढं बोल की...😂
लो. टि. 😅
तुम्हाला रामदास स्वामी गोसावी यांचे300 शिष्य मुख्य रंगनाथ स्वामी गोसावी या मंडळींनी संभाजी राजे यांना पकडून दिले .
Very nice
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधण्या पुर्वी बाळ गंगाधर टिळक यांनी
१. कृष्णाजी भाष्कर.
२ अणाजी सुरनिस.
३आबा भट यांच्या बखरी लोकमान्य टिळकांनी वाचल्या होत्या म्हंणुन शिवछत्रपतींच्या समाधीची वर्गणी लंपास केली.
Proof ahe ka?
Pisal chalto 😂😂anaji nahi chalt
@@AtharvaJoshi-v9d केसरी वृत्त
@@purushottamdhande9419 gup fekyaa…. Ikde proof chi link taak yevda asel tr
@@AtharvaJoshi-v9danajipantache waaris
@@pradnyaghayal3469 Mughal aulad 😂😂
True
सावंत सर खूप छान, क्रुपया तुम्ही एखाद पुस्तक लिहा
Great adventure i so much liked 😅
जो करतो त्याच्यावरच आरोप केले जातात........आपल्या आजोबा पणजोबांनी काहीच केलं नाही... त्यावेळी त्यांनी काय केलं आधी ते शोधा
हडप केलेला पैसा यांच्या आताच्या पिढीकडून व्याजासकट वसूल करावा...
तु किती दिली होती रे वर्गणी फुकनिच्या ते सांग बर 😝😝 जय भवानी जय शिवाजी
शिंदेने बलात्कार केला आता त्याच्या मुली मोठ्या झाल्या कि त्यांच्यावर बलात्कार करा.
@@shreepadkadam922 या बामन्यांना सोडू नका, नियतभ्रष्ट फडणवीस ला हाकला...
Right sir
पुणे येथील एस पी कॉलेज कित्येक एकर जमीन ज्या टिळकांनी दिली त्या टिळकांबद्दल खोटे पसरवताना लाज वाटत नाही का?
Tilak bhik magun khanara...tyane danat ghetleli jamin aahe ...itihas vacha anajipant
Great salut
संभाजी भिडे पण तेच करतोय
मनोहर
तुझा पक्या काय करतोय ते बघ अगोदर 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी
सावंत साहेब छान माहिती दिली धन्यवाद
ईतिहासा मधला पहिला भष्टाचार
पुढ जाऊन वरगणी प्रकार खुप वापर होऊ लागला ह्या माणसा मुळे , बहुजन मुल पार दारोदार मागायला लागले एवढी खराब हालत करून ठेवली
काँग्रेस ने बँका स्थापन करण्याची आणि नंतर त्याच बँका बुडवण्याची सवय कुठपासून चालू झाली हे समजले.
काहीही ब्रिटिशांनी 1925 पर्यंत ब्रिटिशांनी जिर्णोद्धारसाठी परवानगी दिली न्हवती.बँकेवर टिळकांनी केस टाकून व्याजासह पैसे मिळवण्यासाठी हुकूमनामा मिळवला पण बँकेचे liqudition झाले. परिणामी सगळे पैसे बुडाले.
टिळकांना शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये असं वाटत होतं.असं अनेक अभ्यासक म्हणतात
तारे तोडणाऱ्या नव इतिहासकाराना हा व्हिडीओ पाठवा.
आपल्या बुद्धीचा वापर स्वार्थासाठी करणार्यांना व्हिडिओ पाठवून काही उपयोग होणार.
Jai Bhim Jai Shivray🙏🙏
टिळकांची श्रीमंती 5 कोटी ची होती असा आकडा बाहेर आला आहे...
टिळकांनी साधारण ९० हजार रूययांची अफरातफर केली. भले बहाद्दर!
त्या वेळचे ९०,००० आजचे ९०, लाख
90 000 hi rakkam tya kalat jama hone tari shakky hote ka?aaho tewha 10 /15 rupayanpadun lokancha pagar adaycha..
@@vipulkadam2043
9 करोड़ ❗
@@hrk3212bahujan murkh hota raje nch naav ghetlyaver ghar dar hi viknara hota...anajipanta evdhi akkal navta laavat...tilak hushari manus mast Galla jamavla
@@pradnyaghayal3469 tuzya jatitit pan anek gaddar astilach.eka jatit sagle वाईट aani baki jatit sagle gunanche putle nastat.
भट लई खट ❗🤬
तरीच म्हणलं पुण्यात एवढ्या प्रॉपर्ट्या आल्या कश्या टिळकांच्या
जय मुलनिवासी 🌹 बधाई 🌹
jay bhim jay shivray❤❤
बापरे.... छत्रपतींच्या नावे निधी जमा करून त्याचा उपयोग योग्य कामासाठी न होणे हा इतिहास पूर्वीपासूनचा चालत आलेला आहे असे वाटते 😪😪😪😪
सावंत टिळक टिळक होते सावंत नव्हते
स्वतःच्या बापासारखे लफंगा बाकीच्यांना समजू नये
कमाल विश्लेषण
जर ते पैसे बँकेत ठेवले तर ते टिळकांनो घरी नेले नाहीत..त्याबाबत ब्रिटिशांनीअफ् आई अर दाखल होता का.हे फक्त जतीयवाद पसरावयाचा धंदा आहे.
Khallyaver fir cha kaay upyog
असले जुने मुर्दे उकरून काढणे अत्यन्त चुकीचे आहे.
तरीही OBC त्यांना च शरण आहेत .
स्वभिमान 😂 हरवलेले ...
Bekkar aahe obc...ikde na tikde...swatache astitvach nahi
ब्रिटिशांचे आभार
घे चढवून
ग्रेट जॉब ,सत्य
एकच नंबर....❤
थोडक्यात टिळकांनी हाय लेवल भिक्षुकी केली
बॅंकेचं नाव सांगा
जय शिवराय
बारामती ने जातीचा खेळ सुरु केला आहे......त्यातला हा नमुना....😅
अजून असे ढीगभर ajube मिळणार आहेत.😮.जागृत रहा..
Bahujanana Fasavanaryanchi Chirfad Kelit Dhannevad
सावंत कधी महाराजांचे झालेत का?
The real history told by you sir. Let people understand. Real history requires truths and courage to write irrespective of caste and community. You can do it. Jaibhim. Jayshivrai. Jai Jijau.
Oh 😮
बँक बुडवे त्या काळात ही होते ? कमाल आहे यांच्या बुध्दीची
भिडे सुद्धा असाच फंड सोने बुडवणार