देशात सर्वात मोठा प्रवर्ग असणाऱ्या ओबीसी समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे मग सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं ?? ओबीसी आरक्षणासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या बी. पी. मंडल साहेब आणि व्ही.पी. सिंग साहेब यांचे ओबीसी समाजावर खूप उपकार आहेत. ओबीसी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील..❤❤❤❤❤❤❤
देशात सर्वात मोठा प्रवर्ग असणाऱ्या ओबीसी समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे मग सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं ??
ओबीसी आरक्षणासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या बी. पी. मंडल साहेब आणि व्ही.पी. सिंग साहेब यांचे ओबीसी समाजावर खूप उपकार आहेत. ओबीसी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील..❤❤❤❤❤❤❤
Mandal aayog ha sarvat bogas aayog hota Karan sonar aani nhavi doghana obc madhe samil karane kiti yogya aahe,khar pahata donhi madhe khup farak aahe .
Obc madhe khup sare upgat pahijet tevha kuth sarvana saman hakk milel
K98😊
खूप छान माहिती दिली
नामदेव सर
OBC samajavar eka kshatriyache fa upkar ahet. Thanks to V P Singh
मग वी पी सिंग का पडले ते पण सांगा हे मंडल आयोग म्हणजे देशाची वाट लावणारं आयोग
असं व्हयं....बी पि मंडल आणि व्ही पि सिंग नसते तर देशातील सामाजिक न्याय आणि स्तर धुळीला मिळाला असता कधीच....😢
Jay OBC
ओबीसी साठी देव आहेत वी पी सिंग आणि बी पी मंडल.....बाकी कुणी ही नाही....
घरात फोटो लावले का?
हो का घरात फोटो लाव मग त्यांचे आणि हो संविधान मधे 340 कलम नसती तर मग काय केले असते त्यांनी
घटनाकार सुद्धा पडले. ओबीसी च्या आरक्षणाची तरतूद घटनेत च केली होती.मंडल फक्तं अहवाल तयार केला.जनता दल सरकार न लागु केलं.तरी ओबीसी कमंडलू सोबत आहे त.
खूप सुंदर माहिती दिली