मी तर म्हणतो की सरकार कडे सर्व जातीतील लोकांचा data असेल सर्व सरकारी कर्मचारी वर्गाचा.. क्लास 1 2 3 वर्ग कर्मचारी लोकांची यादी बाहेर काढून सर सकट त्यांचं आरक्षण बंद करून ..त्याच वर्गातील इतर गरीब लोकांना फायदा होईल .काही घरात एक सोडून 4 5 लोक सरकारी मलिदा खात आहे ..मी सहमत आहे तुमच्या शी..बंद करा कोणत्याही cat cha सरकारी माणूस असेल त्याच्या पुढच्या पिढीला नोकरी मधील आरक्षण बंद केले पाहिजे . जय भीम जय महाराष्ट्र
जो पर्यन्त जातीवर आधारित आरक्षण आहे तो पर्यन्त जातीवाद राहील पण ज्या दिवशी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील भारतीय लोकांना आरक्षण दिले जाईल त्या दिवशी पासुन लोकं स्वतःची जात विसरून जातील
मनुस्मृती आहे तोपर्यंत जातीवाद राहील रे भाऊ , भगवत गीता रामचारीत्र, तुलसीदास मध्ये सुध्दा जाती लिहिल्या आहेत , आगोदर तिकडे मिटवून दाखव मग ये , आरक्षण मिटवायला
जातीवाद तर जातींवर आधारित आरक्षण मिळण्याचा पूर्वीपासूनच शेकडो वर्षांपासून सुरू आहे . आणि आताच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये निश्चितच काही त्रुटी जरूर आहेत. यांवर सुधारणा करण्यासाठी शासनकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक पातळीवर चर्चा, विचारविनिमय घडवून आणले पाहिजेत.
@@Guru_Ghantaal89स्वतःच्या जातीचा अभिमान असणे आणि स्वतःच्याच जातीत लग्न करणे पण दुसर्या जातींबद्दल आदर असणे ह्यात गैर काय? आणि कित्येक सवर्ण खूप गरीब आहेत तर कित्येक अनुसूचित जाती जमातीतील लोक श्रीमंत असून आरक्षणाचा फायदा घेत आहेत. म्हणून सर्व आरक्षण रद्द करून जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यालाच फी आणि जर कुटुंबाला हातभार लावत असेल तर मार्क्स मध्ये आरक्षण मिळावे. आणि ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी पुढाकार घेऊन केली पाहिजे. देशातल्या आरक्षण आणि इतर विचित्र गोष्टींमुळे सुशिक्षित समाज देश सोडून जातोय आणि इथं फक्त माझीच जात कशी श्रेष्ठ हे सांगणारे आणि त्यांना भडकावून देणारे राजकारणी राहताहेत
Abe bhadvya bapache nav barbar ghe@omiii6603 bhadvya.jast maj aala asel tar sang fuktat.tumchya sarkha bhadvyana akkal tar nahi barltat murkhasarke. Sale RSS che gulam bhave.
@@RRR-oj5pe रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी manusmruti जाळली होती. नुसत dhorach matton khau nako कोणी कोणाला आदर्श मानले तेही वाच Tu jay bhim mhanaychy laykicha nahi
हो समान नागरी कायदा हवा म्हणजे हिंदू मुस्लिम विषय राहणार नाही आणि लव जिहाद विषय संपूर्णपणे नष्ट होईल हिंदू मुलींना मुसलमान नवरा मिळेल आणि मुसलमान मुलींना हिंदू मुलगा मिळेल एकदम भारी होईल समान नागरी कायदा हवाच😂
समान नागरी कायदा आणि आरक्षण दूर दूर संबंध नाही मित्रा😂😂उगाचच कुठं ही काहीही बोलू नये आणि परत वरून म्हणायचं घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढं😂😂अरे पण जे त्या गाढवाला माहीत ते घोड्यांना माहीत आहे का??😂😂😂😂😂
One of my friend, gharat khayla nahi pn attach 50k cha iphone ghetlay... shalet astana private school madhe fee kami karavi mhnun parent na gheun yaycha
Ata amhi iPhone pan vapraicha nahi ka.. Hyach tumchya buddhi mule amala aarakshan aahe.. Jevha tumi hey band karun bheda bhed band karun aplya mulincha lagn amcha mulanshi. Aami amchya mulinna sun banvun ghenar tevhach Aarakshan band hoil
मोदी खुप हुशार आहेत सरकारी नोकर भरत्या जवळपास बंदच आहेत, प्रायव्हेट कामं करा आणि पोट भरा. त्यांनी आरक्षणाला बायपास करून सर्व ठेकेदारी मध्ये कामे देण सुरु केले आहे. भुसावळ रेल्वे स्टेशन वर सफाई कर्मचारी ह्यांची विशिष्ट मत्तेदारी होती आता कॉन्ट्रॅक्ट मुळे ज्याला कामाची गरज आहे असा कोणत्याही समाजाचा व्यक्ती सफाई कर्मचारी बनला आहे. तसेच जर पारंपरिक सफाई कर्मचारी योग्यता असलेला ठेकेदार बनला आहे
Bhava mag tula khoop kami anubhav ahe private chaa paan jaar firun ye purna maharashtra madhe maag yeil tula jatibhed kiti hotay tyachi akaal private madhe paan Mostlly 90%^ Private madhe jya cast chi ti organization ahe na tya cast che worker jastita jast work karat astata and infact jastha tar tyach cast chi loka hi higher post vaar asthata baag atta hitun pudhe analysis karun
लोकांना दोन्ही कडून त्रास - सरकार कडे पैसे नाहीत ई म्हणून प्रायव्हेट तर प्रायव्हेट मध्ये पिळवणूक काय कमी आहे का ? २४ तास वेढबिगारी, वर सतत टांगती तलवार ? कुठे जाणार ? मुख्य जबाबदारी सरकारचीच पाहिजे. मूलभूत सोयी करणे - पाणी, इंधन, अन्न, निवारा, रस्ते, विमान, रेल्वे, बस, वीज, माहिती ( हवामान, रहदारी ) ह्यांची मुख्य जबाबदारी सरकाचीच हवी त्याला मदत म्हणून प्रायव्हेट कंपनी जरूर वापरावी. प्रायव्हेट म्हणजे पण दुसरे सरकारच असते. जे इंजिनीअर, डॉकटर, होऊ शकत नाहीत त्यांनी काय करायचे ?
मी या मताचा आहे शैक्षणिक आणि नोकरीतील दिलं जाणार आरक्षण हे बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करून त्याला त्याचा हक्क मिळवता आला पाहिजे
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
राजकीय आरक्षण देणे आता थांबवावे.तसेच शैक्षणिक आणी नोकरीतील आरक्षण सर्वात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना प्राधान्याने देऊन जात निहीत आरक्षण रद्द करण्यात यावे.
साहेब समजा तुमच्या वडिलांचे हायस्कूल आहे. त्यामध्ये एक जागा भरावयाची आहे. आणि दोन उमेदवार आहेत. दोन्हीही आर्थिक दुर्बल आहेत पण एक तुमच्या जातीचा आहे आणि दुसऱ्याची जात मांग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या उमेदवाराचे सिलेक्शन कराल.?. म्हणून आरक्षण पाहिजे
गरिबी दूर करणे हा आरक्षणाचा उद्देश नाही तर निर्णय प्रक्रियेत प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व देणे हा आहे. हजारो वर्षे काही समाजाने अघोषित आरक्षण उपभोगले. त्यांच्या अनेक पिढ्या आजही वडिलोपार्जित इस्टेट उपभोगत आहे.
Castism mude, karan eka office mfhe 9 jn ekach cast che ani 1 dusrya cast cha tr tyacha sobt bhedbhav kela jato. Parantu tyach office mdhe sgde cast che lok asle t nahi hot. Smja police mdhe sgde specific cast che ahe tr kay hoil ?
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
*🙏 जय शिवराय जय मराठा. जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 👇👇👇👇👇👇* 🙂 मराठा समाजाने आरक्षण घ्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेही म्हटले नव्हते आणि जर म्हणाले असतील तर त्याचा मला एक तरी पुरावा दाखवा... आणि जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मराठा समाज जेव्हा आरक्षण मागेल तेव्हा मी त्यांना आरक्षण द्यायला नसेल तर मंग त्यांनी संविधानामध्ये भविष्यात मराठा आरक्षण देण्यासंदर्भात तरतूद का नाही केली. बर आरक्षण देणार होते तर ते कशा मधून देणार होते SC मधून की ST मधून कारण OBC आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी देण्यात आलेले नाही ( SC, ST आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्यासाठी संविधानात कलम 340 बाबासाहेबांनी जोडले ) OBC आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झाले होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर म्हणजेच आज OBC मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील 360 जातींना आणि देशातील OBC मध्ये असणाऱ्या 3744 जातींना त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न न विचारता फक्त मराठा समाजालाच का विचारला....😇 त्यामुळे माझे सांगणे एक आहे की अर्धवट माहिती प्रकाशित करू नका मांडणी करताना अभ्यासपूर्वक मांडणी करा... 🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत परंतु त्यांच्या नावाने खोटी माहिती प्रकाशित करू नका...🙏
same मि पण हा प्रश्न केला पण सर्व जण मलाच शिकवायला लागलेत्... कोणी तरी एकाने असं बोलल कि ते सर्व जण त्याच खरं आहे कि नाही हे बगत नाहीत.... लागेत ते ऐकून दुसरी कडे कंमेंट करायची... कहिहि हा..
सगळं ठीक. मुळात आरक्षणाचा फायदा घेतयं कोण यावर पण एक व्हिडिओ बनवा. आजही ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित SC ST OBC समाज आरक्षण पासुन वंचित आहे त्यांना आरक्षणाचा लाभ फार फार तर दहावी किंवा बारावी पर्यंतच होत आहे आणि त्यांच्यातीलच श्रीमंत लोक आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेत आहेत 😢. आपण आता सक्षम झालोय, आरक्षण गरीब बांधवांसाठी सोडुन द्याव असा तिळमात्र विचार त्यांच्या मनात येत नाही. सामाजिक दरी ही वाढतच जात आहे गरीब अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे. राहील प्रश्न मराठा समाजाचा तर हीच अट या समाजाला पण लागू आहे, श्रीमंत लोकांना गरीबांशी काही देणे घेणे नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवं. मी तर म्हणेन सामाजिक विषमता नष्ट करायचीच असेल तर सर्व श्रीमंत लोकांच आरक्षण काढून टाका आणि आरक्षण फक्त गरीबांनाच द्या.
@@rakeshghodichor4517तो कसा करेन😂😂त्याला स्वतः च्या बापच नाव इमेल साठी माहीत नाही तो संविधान ला नाव ठेवतो तिकडे च लायकी बघायची आणि असल्याना महत्व नाही देयचं😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Maharaj he Amche Raje ani Babasaheb he te nete jyani bahujanancha sudharnasathi khup kasht ghetley. Doghehi amchya sathi sarkhech aahet tumchya sarkhe jativadi loka kadhi nahi sudharnar ani reservation ch kaaran pan tumhi lokach aahat
@@Marathi6785 ambedkar ch karan aahe aaj cha date madhe ki society madhe jaatiwad aahe .... swtacha book madhe equality equality cha gayn dila aani swta ni he sarwa society la dila
@@danishpatil5926 जर जातीवाद रद्द करायचा विषय झाला तर त्याला तुमचा विरोध नसावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भीमा कोरेगाव झाल व इतर जातीय हल्ले राज्यात आणि देशात आजही होत आहे ते साक्षी आहे जातीयवादाचा, जो पर्यंत असे प्रकार घडत राहतील तो पर्यंत आरक्षण नाही थांबणार. तुझ्या वर ज्या व्यक्तीने कंमेंट केली आहे ते बघ, जसे शब्द डॉ आंबेडकर ह्यांच्या बद्दल वापरात आहे, तुला काय वाटतं अश्या लोकांचा दलितांप्रती काय मत आहे? अशी लोकच कारणीभूत आहे आरक्षणाला
आरक्षण ही भिक नाही...त्याला Social Representation म्हणतात.. एवढा व्हिडिओ पाहीलास आणि उपयोग काय झाला? आधी माहित करून घे...का आणि काय आहे ते...उगाच व्हाॅट्सअॅप युनिव्हर्सिटीतलं ज्ञान इथे बरळायचं नाही...इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वाच..मग बोल...
तेव्हा जी परिस्थीती होती त्यानुसार आरक्षण दिले पण आता जातीच्या नाही तर आर्थिक परिस्थितीच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही.
Hoka? Mhanje sc jari rich asel tari to sc na? Mag jaat badalny chi pan soe havi na? Ucch jaat pahije ani aarakshan pan? Thumala tumchi ucch jaat sutat nahi ke khara karan ahe.
@@rohit-ld6fc मित्रा जातीभेद पूर्वी होता म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागल्या, आज सर्व जातींना समान वागणूक दिली जाते, कोणाला कमी लेखले जात नाही, 70 years पूर्विची गोष्ट आहे ही, मागच्या 20/25 years मध्येच समाज किती सुधारला आहे, मग कोणत्या उच्च जातीची गोष्ट करतोयस तू? उच्च जात म्हणल की सगळं झाल का? मुळात उच्च नीच असे आता काहीही राहिलेले नाही. मी आज एका MNC company मध्ये कामाला आहे, उच्च शिक्षण घेतले आहे पण college आणि नोकरी च्या ठिकाणी आजपर्यंत 1% सुद्धा कोणी कोणावर जातीभेद केला असं जराही जाणवला नाही, सगळ्या जातीचे मित्र आहेत माझे.
@@shubhamshinde4042 tuzi kay mentallity ahe disli. Tula mahit ahe tyanchi jaat ani tula swatah var abhiman ahe sc mitra ahet mhanun ..itself is castism. 5 min navin manus bhetalyavar 6 min la tu samorchyala jaat vicharnara manus ahest tu.
@@rohit-ld6fc इतका judgmental होऊ नको, मला त्यांची जात माहीत आहे कारण आम्ही जवळपास 10/12 years जुने मित्र आहोत, अगदी graduation पासूनचे. कॉलेज मध्ये खूप फॉर्मलिटी असतात त्यामध्ये ह्या गोष्टी आपणहून डिस्कस करतो फॉर्म्स वगैरे भरताना. आजवर कोणालाही मी कधी जात विचारली नाही. मी म्हणालो ना मेंतलिटी तुझी मागासलेली आहे. स्वतः judge करून रिकामा झालास तू.
Bap- government teacher 50000/- Mammi- government teacher 50000/- Pappu- 50% pass admission taken in government college engineering with the help of reservation scholarship taken 20000/- but still not clear first year, again taken admission for BA Bed. And Pappu become teacher in government school salary 80000/- and still pappu can't teach......
Sgdyana equal tax dyayla pahijen chahe ambani aso ya mg bhikari.😂😂😂 Why India has proportionate tax system??? Amir jyada tax dega Garib kuch bhi nahi 😂😂😂😂😂
mitra comment karnyaadhi nidan SAMAN NAGARI KAYDA mhanje kay he tari ek da search kela astas tr khup br zala asta. nidaan thoda tri knowledge gheun mg apla mat manda.
@@sks1464 लागू झाला का?land celing act ala पण,भारत स्वतंत्र नंतर2जमिनी merge करून सर्वसामावेशक वाटाव्या लागतात पण नालायक नीच जमीनदार लोकांनी होऊ दिला नही,गरीब जनतेचा हक्काची स्थायी संपत्ती जमीनदारणी दाबली
ज्या घरात सरकारी नोकरी असेल त्याला आरक्षण बंद केले की सर्वांना फायदा होईल आणि काही काळा नंतर आरक्षण पण संपुष्टात येईल ....आरक्षण मुळे भांडणे पण होणार नाहीत
आता मराठा समाजाने आरक्षणा साठी आंदोलन करण्या पेक्षा,आता सर्व जाती धर्माचे आरक्षण रद्द करण्या साठी आंदोलन करावे लागेल आता, मराठ्यांना नाही तर कोणालाच नाही, आर्थिक आणि बुध्दी मतेवर, कौशल्य वर नोकरी आणि शिक्षणात प्राधान्य द्यावे
आरक्षणासाठी Non SC-ST समाज ७० वर्षांपासून इतका ओरबडला गेला आहे की त्याच्यावर उपासमार आत्महत्या ची परिस्थिती आली आहे, आरक्षणाचे लाभ मिळवणाऱ्या पैकी एकही व्यक्ती असं म्हणत नाही की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, आता मला आरक्षणाची गरज नाही.
पण मूळ संविधानात फक्त SC/ST आरक्षणच आहे, बाकीची घाण व्ही पी सिंगने १९९० साली केली ज्यानंतर प्रत्येक जातीच्या लोकांनी आरक्षणाची मागणी सुरू केली आणि राजकारणी मतांसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करत गेले.
@@akshayjaitapkar6801 कायदा समानता प्रस्थापित करण्यासाठी कमी पडत नसुन निच माणसिकतेच्या माणसांमुळे समानता प्रस्थापित होत नाही आणि कदाचित आपण त्याच मानसिकतेचे आहात😂
@@realsantosh6417 तुमची मानसिकता माहिती आहे ...दुसऱ्यांना जातीवादी म्हणायचं...आणि आपली जातीची प्रमाणपत्र घेऊन फुकटाच लाटायचं..ही तुमची मानसिकता.🤣🤣 एकीकडे म्हणायचं देश कायद्यावर चालतो...आणि एकीकडे म्हणायच कायदा नाही त्या मानसिकतेची लोक कमी पडतात...गजब दोगलापण है...🤣🤣🤣
@@akshayjaitapkar6801 कोपर्डी मध्ये झालेल्या निर्भयाच्या न्यायासाठी सारा समाज उभा राहिला पण इथल्या प्रस्थापित लोकांनी खैरलांजी बद्दल साधा निषेधही व्यक्त केला नाही आणि ज्या वेळेस तिथल्या अपराध्यांची सुटका झाली त्यावेळेस त्यांच्या आया बहिणींनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केल ही कोणती मानसिकता आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे स्वराज्य तुम्हाला मान्य असेल एकीकडे तुम्ही सांगता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणासोबतही भेदभाव केला नाही अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केल आणि दुसरीकडे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर तुम्ही अन्याय करता झुंडबळी घेता मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता का..? गजब का दोगलापण..😂😂 मी माझ्या आरक्षणाचा त्याग करीन पण एक अट आहे "जमिनीची समान वाटप आणि आंतरजातीय प्रेम विवाहाला तुमचा होणारा विरोध थांबला पाहिजे" 🔥
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
आज कल १० लोक एकाच घरात आहेत का हा मोटा प्रश्र आहे आणि ते आरक्षण मुले नौकरी लगलेत हा सर्वात मोटा प्रश्न आहे। खाजकीकरण ani उदारीकरण येवड वाडलय याची पण दख़ल घ्यावी लगले जरी असतिल एकात दूसरे सर्वे नहीं।।।
ज्यांची परिस्थिती खराब आहे,,, त्यांनाच आरक्षण दिले पाहिजे,, ज्यांची परिस्थिती चांगली आहे,,, त्यांनी स्वतः कोणत्याही योजनेचा फायदा,,, घेऊ नये,,, हे स्वतः ठरवले पाहिजे,,,
बाबासाहेबांनी भारतातील 85% बहुसंख्य असलेल्या दलीत,शोषित,वंचित,महिला,दुर्बल,उपेक्षित समाजांना आपल्या संविधानाच्या मार्फत आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या मार्फत खरा न्याय दीला...... बाबासाहेबांच्या एवढे समाज हिताचे कार्य कोणी केले नाही....
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद परंतु आरक्षण रद्द कधी होईल ते सांगा आरक आरक्षण कोणत्या विशिष्ट जाती साठी न देता ते आर्थिक निक्सावर दिले गेले पाहिजे कारण प्रत्येक प्रवर्गात गरिबलोकांची मोठी संख्या आहे त्यांनी कुठ जायचं
हे पोथी पुराण वाचणारे... म्हणताय की समान नागरी कायदा आणा... आरक्षण समाप्त होईल.. 😂😂😂😂 एकदा पोथी पुराण सोडून संविधानातील मार्गदर्शक तत्वे वाचा म्हणावं...
अभ्यास पूर्ण माहिती दीलि .मॅडम आपण आरक्षणाबद्ल् सविस्तर मांडणी केलीत.छान असा प्रत्येक मीडियानी अशी माहिती लोकांपर्यंत दिली पाहिजे.अशी परिपुर्न आपण कामगिरी करत आहात.छान बोल बिडू
Proud to be someone who is working in a big MNC despite having heard casteist slurs and experiencing discrimination in school, university, and even in the workplace having distinction all throughout my life.
आर्थिक सर्वेक्षण केल तर मराठा समजपेक्षा जास्त श्रीमंत आहात तुम्ही लोक... आणि तुम्ही धड शिकत नाही आणि धड नौकरी पन करत नाही मग कशाला पहिजे रे तुम्हाला आरक्षण टोंग्यानो... आर्थिक सर्वेक्षण हाऊ द्या मग...!!
@@akshaythube6493 अमच्या बापाकडे आहेत, पन ज्यांच्याकडे नाहित त्यानी काय करायच... आणि तुमच्याकडे असुन नसून काय फायदा तुम्ही 70 वर्षात आराक्षण असुन काय दिवे लावलेत बाबा
जो समाज स्वतःला मागास म्हणून घेण्यात च धन्यता मानतो व ओपन कॅटेगरी पेक्षा कमी कष्ट करूनसुद्धा आपल्याला चांगल कॉलेज, नोकरी मिळेल या भरोशावर राहतो तो समाज 1000 वर्षे आरक्षण दिले तरी पुढे येऊ शकतं नाही.
खूप सुंदर विश्लेषण केलं आहे..अनुसूचित जाती जमातींना आरक्षण का मिळावं या साठी Jai Bhim Eka Mahanaykachi Gatha हि सिरीयल बघा..लोकांना समजेल तरी की आपण एका समजाबरोबर किती चुकीचे वागलो आणि १० वर्ष आरक्षण देऊन खरंच या समाजाचे प्रश्न सुटले असते का..?
आरक्षण हे कोणालाच नको सर्व धर्म समभाव हाच पाहिजे आता राजाच मुलगा राजा नकोय ज्याची लायकी आहे तोच राजा होणे आवश्यक आहे मराठा समाजातील मुलांना ९८% पडले आरक्षण समाजातील मुलांना 75% पडले तर निवड ही आरक्षण असलेल्या समाजातील मुलांनाच घेतले जाते
@@कौगल्यशिक्षण घेण्याच्या...निवडणूक लढवण्याचा...सरकारी नोकरी मिळवण्याचा...अधिकार असेल तर अजून काय पाहिजे...ज्याची औकात आहे तो पाहिजे ते मिळवणारच...बाकी दिव्यांगना आधाराची गरज असतेच..
आरक्शना मुळे खर् च काही फायद्या व्हाय चा असता तर गेल्या 70 वर्षात असलेल्या अरक्ष्नातून समाज सुधरला असता. आणि आता तर फायदा व्हायचा एवजी देशामधे वाद आणि जातिभेद वाढत आहे त्यामुळे आरक्षणाचा मुळ उद्देशालाच धक्का पोचत आहे.
मॅडम तुम्ही 10 वर्ष आरक्षनाला समर्थनाचा चा व्हिडिओ बनवनार नाही हे तर माहीतच होत, पण तरी कुतूहल म्हणून बघितला हा व्हिडिओ.. ही आजवर सत्तेत असलेल्या काँग्रेस ची आरक्षण सुरू ठेवण्याची रणनीती होती हे सगळ्यांना माहीत आहे, असो मॅडम तुम्ही अँटी bjp आहात हे तुमच्या आजवर चा व्हिडिओज मधून चांगलेच समजते.. तरी निःपक्ष बोल भिडूची टीम या मॅडम ला का संधी देते हे समजत नाही..!!!!!!!
राष्ट्र / देश ही संकल्पना कुणाच्याच्याही मनात रुजलेली नाही. फक्त मोफत,कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त लाभ सर्वांनाच पाहिजे आहे . त्यामुळ माझ पोट भरलय आता मला काही नको हे दुसर्या भुकेल्याला द्यावे असे वाटणारा आणि देश नावाच्या व्यवस्थेतील फुकटाला कंटाळलेला कुणीही समाधानी मिळणार नाही मतांच्या राजकारणात असमाधानी नागरिक पिढ्या न पिढ्या निर्माण होत आहेत .
जेव्हापर्यंत देशातील जातीवाद संपत nhi to पर्यंत सर्वाकडून आरक्षण काढून nhi gheta yet नाहीतर मग corruption chalu honar Ani ka chalu honar he tumhala जातींची history बघितल्यानंतर आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर कळेल. मग माहीत पडेल की बाबासाहेबांनी सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आरक्षण हा मार्ग काढला आणि देशातील जनतेचे कल्याण केले. आणि अभिमान आहे की आपला देश एका सविंधान वर चालत आहे बाकी देशासारखे नाही.
मला कंमेंट मधील तज्ज्ञांची खरं च कीव येते😂😂😂😂😂😂😂😂😂😂म्हणजे फक्त विरोध करायचा म्हणून आटापिटा आहे कंमेंट मध्ये आणि वरून म्हणायचं घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे🤣🤣🤣🤣🤣अरे पण आरक्षण म्हणजे काय??समान नागरी कायदा म्हणजे काय??खरं च संबंध आहे का??कोणत्या प्रकारचे आरक्षण किती वर्षासाठी होत काही अभ्यास नाही पण आरक्षण,संविधान नाव वाचलं की कायदेतज्ज्ञ च जन्माला येतात😂😂कंमेंट मध्ये🤦🤦..
SC, ST चे political reservation remove केले तर कोणीही SC, ST निवडून येणार नाही कारण त्याची सामाजिक position तशी नाही आणि कोणतीही politcal party ticket denar nahi कारण political parties सर्व upper class याच्या control madhe आहेत म्हणुन हे आरक्षण महत्त्वाचे आहे.
1962 chya अगोदर 7/12 utare check kara..... जमीन Saman watap करा........ मग आमचे reservation काढा जमीन or reservations......1 ch मिळणार...... जमीन tar reservations नाही
एका घरातून एक नोकरीला लागल्यावर त्याच आरक्षण बंद झाल पाहिजे...एकाच घरत 10 लोक नोकरीला आणि बाकी समाज मागास...
अगदी बरोबर आहे भाऊ अभिनंदन
😊🎉😂😢0प😊
धन्यवाद
मी तर म्हणतो की सरकार कडे सर्व जातीतील लोकांचा data असेल सर्व सरकारी कर्मचारी वर्गाचा.. क्लास 1 2 3 वर्ग कर्मचारी लोकांची यादी बाहेर काढून सर सकट त्यांचं आरक्षण बंद करून ..त्याच वर्गातील इतर गरीब लोकांना फायदा होईल .काही घरात एक सोडून 4 5 लोक सरकारी मलिदा खात आहे ..मी सहमत आहे तुमच्या शी..बंद करा कोणत्याही cat cha सरकारी माणूस असेल त्याच्या पुढच्या पिढीला नोकरी मधील आरक्षण बंद केले पाहिजे . जय भीम जय महाराष्ट्र
Good thought !!
जाती वर आधारित आरक्षण रद्द करून, फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाला आर्थिक मदत द्यावी, किंवा त्यांना मोफत शिक्षण मिळावे,
Yes
हो बरोबर ...आणि जातीतच विवाह बंदी करून आंतरजातीय विवाह सुरू केले पाहिजेत.
राजकीय आणी शैक्षणिक आरक्षण कसं देता देईल?
अगदी बरोबर आहे. सर्व जातीमध्ये गरीबी हा शत्रु आहे. कॉग्रेसने तर १५ वर्षे गरीबी हटाओचा नारा लावून गरिबानाच हटविले आहे.
Ashi aplya savidhan made tartud nahi
समान नागरी कायदा आला पाहिजे... त्याशिवाय जातिवाद थांबणार नाही..💯💯
😂😂 tumhala saman nagri nakki kay aahe hech mahit nahi Aarakshan ani saman nagri kayda cha kadich sambandh nahi
समान नागरी कायद्यामध्ये आरक्षणाला धक्का नाही.
दाखल्यावरील जात लिहण्याची बंद झाल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही.
समान नागरी कायदा म्हणजे काय जरा स्पष्टीकरण दिलात तर बरं होईल.
Ekdam 100%
जो पर्यन्त जातीवर आधारित आरक्षण आहे तो पर्यन्त जातीवाद राहील पण ज्या दिवशी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील भारतीय लोकांना आरक्षण दिले जाईल त्या दिवशी पासुन लोकं स्वतःची जात विसरून जातील
मनुस्मृती आहे तोपर्यंत जातीवाद राहील रे भाऊ , भगवत गीता रामचारीत्र, तुलसीदास मध्ये सुध्दा जाती लिहिल्या आहेत , आगोदर तिकडे मिटवून दाखव मग ये , आरक्षण मिटवायला
जातीवाद तर जातींवर आधारित आरक्षण मिळण्याचा पूर्वीपासूनच शेकडो वर्षांपासून सुरू आहे . आणि आताच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये निश्चितच काही त्रुटी जरूर आहेत. यांवर सुधारणा करण्यासाठी शासनकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक पातळीवर चर्चा, विचारविनिमय घडवून आणले पाहिजेत.
लग्न करताना मग पत्रिका का जुळवतो रे? तेव्हा का जात शोधतो मग?
अरे अडाणी जातीवाद आहे म्हणून जातीवर आधारित आरक्षण दिलं आहे जाती नष्ट करा मग आरक्षण रद्द करा
@@Guru_Ghantaal89स्वतःच्या जातीचा अभिमान असणे आणि स्वतःच्याच जातीत लग्न करणे पण दुसर्या जातींबद्दल आदर असणे ह्यात गैर काय? आणि कित्येक सवर्ण खूप गरीब आहेत तर कित्येक अनुसूचित जाती जमातीतील लोक श्रीमंत असून आरक्षणाचा फायदा घेत आहेत. म्हणून सर्व आरक्षण रद्द करून जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यालाच फी आणि जर कुटुंबाला हातभार लावत असेल तर मार्क्स मध्ये आरक्षण मिळावे. आणि ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी पुढाकार घेऊन केली पाहिजे. देशातल्या आरक्षण आणि इतर विचित्र गोष्टींमुळे सुशिक्षित समाज देश सोडून जातोय आणि इथं फक्त माझीच जात कशी श्रेष्ठ हे सांगणारे आणि त्यांना भडकावून देणारे राजकारणी राहताहेत
जाती संपवा... आरक्षण संपेल 😂😂😂
Exactly 💯
Reservation sampal ki lok jaati visartil
आरक्षण घेणारेच जात संपुन देत नाही . जातीच्या दाखल्यावर खुप काही फुकट मिळवण्यासाठी त्यांनीच जात जिवंत ठेवली आहे .
@@sandeepshinde5527हो रे शहाण्या , 4000 वर्षांची जाती लोक लगेच विसरतील , गुडघ्यात अक्कल आहे तुझी 😂
@@sandeepshinde5527जात ही आरक्षणाचा बेस आहे, जातीमुळे आरक्षण आहे आरक्षणामुळे जात नाही. संपूर्णपणे जातनिर्मुलन झालं की आरक्षण राहणारच नाही
सगळ्या देशाचं वाटोळ केल ह्याने आरक्षण देऊन 😕
मनुस्मृती लिहून खूप भल झालं आहे ना 4000 वर्षात तुझ 😂😂 कसे च्यु आहात रे
Are haadd
Ata Arakshan magun ajun vatol nka karu deshach
❤❤❤❤
Abe bhadvya bapache nav barbar ghe@omiii6603 bhadvya.jast maj aala asel tar sang fuktat.tumchya sarkha bhadvyana akkal tar nahi barltat murkhasarke.
Sale RSS che gulam bhave.
🚩ना कोणता कलम ना कोणता कायदा तरिही सुखी होती सारी प्रजा 🚩
♟️👑छत्रपती शिवाजी महाराज ♥🌏🚩THE REAL KINGMAKER 🚩
🚩💪🗡⚔️😈👑
that's the real leader. nhitr ajkalche nete nusteti politics. jay shivray.................................................................
2 जिल्ह्याचा किंग आणि 2 जिल्ह्यावर राज्य करणाऱ्या शीवाजी चा कोनता कलम कायदा राहणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@RRR-oj5pe रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी manusmruti जाळली होती. नुसत dhorach matton khau nako कोणी कोणाला आदर्श मानले तेही वाच
Tu jay bhim mhanaychy laykicha nahi
@@RRR-oj5pe gaavaar spotted
समान नागरी कायदा झाला पाहिजे कोणालाच राग नको
हो समान नागरी कायदा हवा म्हणजे हिंदू मुस्लिम विषय राहणार नाही आणि लव जिहाद विषय संपूर्णपणे नष्ट होईल हिंदू मुलींना मुसलमान नवरा मिळेल आणि मुसलमान मुलींना हिंदू मुलगा मिळेल एकदम भारी होईल समान नागरी कायदा हवाच😂
अक्कल आहे का? काय संबंध त्याचा😂😅
समान नागरी कायदा आणी आरक्षणाचा काही संभंध नाही. बाकी आरक्षण हे आर्थिक दुर्बल घाटकाला मिळावे जातीवरून नाही
समान नागरी कायदा आणि आरक्षण दूर दूर संबंध नाही मित्रा😂😂उगाचच कुठं ही काहीही बोलू नये आणि परत वरून म्हणायचं घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढं😂😂अरे पण जे त्या गाढवाला माहीत ते घोड्यांना माहीत आहे का??😂😂😂😂😂
Amhala nko to kaida gandit ghalun ghe tujya 😂😂
सत्य बोलणे हे काळाची गरज आहे......आणि हे काम मिडिया नी केले पाहिजे...
मीडिया कधीच कोणत्याही विषयावर बोलत नाही कारणं ती राजकारण्यांना विकली गेली आहे त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे आपण मूर्ख ठरतो
Well media is trash now
@@naruto_866😊
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मिळावं आयफोन वापरतात आणि आरक्षणाचा फायदा घेतात
गरिबांच्या जमिनी लाटून आरक्षण मागणारे ४ - ४ गाड्या फिरवणारे आज फक्त कागदोपत्री भिकारी कसे झालेत 😂 लाज वाटली पाहिजे
representation based ahe, economic nahi. thoda kayda kalam vacha adhi.
One of my friend, gharat khayla nahi pn attach 50k cha iphone ghetlay... shalet astana private school madhe fee kami karavi mhnun parent na gheun yaycha
Ata amhi iPhone pan vapraicha nahi ka.. Hyach tumchya buddhi mule amala aarakshan aahe.. Jevha tumi hey band karun bheda bhed band karun aplya mulincha lagn amcha mulanshi. Aami amchya mulinna sun banvun ghenar tevhach Aarakshan band hoil
@@prashantshinde6826 कोणालाच आरक्षण नको. मेरिट वर सगळ्यांना संधी द्या
मला ९२ मार्क असून पाहिजे तिथे admission भेटले नाही
आरक्षणाने ५३ ला पण admission भेटले ते पण २०% फी वर, मेरीट वर admission झाले पाहिजे
राजकीय आरक्षण होत १० वर्षासाठी
शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात नाही
आरक्षण समुळ नष्ट करण्यासाठी रक्तरंजित क्रांती ची गरज
अस असेल तर का आरक्षित जागेतून निवडणूक लढता, बाबासाहेब च ऐकणार नाही का, लढा ना ओपन जागेतून आणि या जिंकून.
@allthebest301 tuza mendu ajun develop zala nahi ya gosti samjun ghyayla
@@allthebest301ते तू मनुवाद्याना सांग ना
उलट होत
म्हणून मोदी प्रायव्हेट करत आहेत सगळ . 😂 कारण प्रायव्हेट मध्ये आरक्षण नाही .
असेच करायला हवं
मोदी खुप हुशार आहेत सरकारी नोकर भरत्या जवळपास बंदच आहेत, प्रायव्हेट कामं करा आणि पोट भरा. त्यांनी आरक्षणाला बायपास करून सर्व ठेकेदारी मध्ये कामे देण सुरु केले आहे. भुसावळ रेल्वे स्टेशन वर सफाई कर्मचारी ह्यांची विशिष्ट मत्तेदारी होती आता कॉन्ट्रॅक्ट मुळे ज्याला कामाची गरज आहे असा कोणत्याही समाजाचा व्यक्ती सफाई कर्मचारी बनला आहे. तसेच जर पारंपरिक सफाई कर्मचारी योग्यता असलेला ठेकेदार बनला आहे
हो सर्व प्रायव्हेट करा 👍😂
Bhava mag tula khoop kami anubhav ahe private chaa paan jaar firun ye purna maharashtra madhe maag yeil tula jatibhed kiti hotay tyachi akaal private madhe paan
Mostlly 90%^ Private madhe jya cast chi ti organization ahe na tya cast che worker jastita jast work karat astata and infact jastha tar tyach cast chi loka hi higher post vaar asthata baag atta hitun pudhe analysis karun
लोकांना दोन्ही कडून त्रास - सरकार कडे पैसे नाहीत ई म्हणून प्रायव्हेट तर प्रायव्हेट मध्ये पिळवणूक काय कमी आहे का ? २४ तास वेढबिगारी, वर सतत टांगती तलवार ? कुठे जाणार ?
मुख्य जबाबदारी सरकारचीच पाहिजे. मूलभूत सोयी करणे - पाणी, इंधन, अन्न, निवारा, रस्ते, विमान, रेल्वे, बस, वीज, माहिती ( हवामान, रहदारी ) ह्यांची मुख्य जबाबदारी सरकाचीच हवी त्याला मदत म्हणून प्रायव्हेट कंपनी जरूर वापरावी.
प्रायव्हेट म्हणजे पण दुसरे सरकारच असते.
जे इंजिनीअर, डॉकटर, होऊ शकत नाहीत त्यांनी काय करायचे ?
बढिया विश्लेषण👌🏻 आशा आहे काही आरक्षण विरोधी आणि जातीवाद्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल.
😂😂😂😂जातीवर आरक्षण घेणारे दुसऱ्याला जातीवादि म्हणतायेत 🤣🤣🤣 घोर कलियुग
@@wavtal😂😂😂😂😂
@@wavtal एवढा video पाहून पण तुला अक्कल आली नाही म्हणजे तुझ्या सारख्याला समजवणे हे पालथ्या घागरी वर पाणी ओतण्या सारखे आहे.
Gappa
Tyanchya dokyat prakash padnar nahi...Tyasathi tyanni WA university cha admission pahila cancel karava lagel😂
मी या मताचा आहे शैक्षणिक आणि नोकरीतील दिलं जाणार आरक्षण हे बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करून त्याला त्याचा हक्क मिळवता आला पाहिजे
अहो काहीही झालं ना तरी आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असं झालं नाही तर कोणालाच नका देऊ सगळ्यांच रद्द करा 🚩🚩🚩
धनगर समाज कडून शुभेच्छा मराठा आरक्षण ल
barobar bhava model pan waknar nahi hi marathayanchi jaat
कोण करेल पुर्ण भारतात कोणाची एवढी हिम्मत
आरक्षण हटव भारत वाचवा
@@रामराम-घ9भमनुस्मृती हटाव नाही म्हणणार 😒 त्रास होईल ना तुला
हो आरक्षण मर्यादित काळासाठीच मागितले गेलेले होते पण तत्कालीन राजकारण्यानी मात्र त्याचा गैरवापर मतपेट्यासाठी केला
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले.
Education & Public employment
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल.
References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
लाखात एक
अरे बाबा video नीट बघ परत
आरक्षण हा देशा साठी भस्मासूर आहे.मूलभूत गरजा पूर्ण करणे हे सरकारचे काम आहै.नसता आराजकता अटल आहे.
जातीय विषमतेवर आरक्षण दिले गेले त्यामुळे जात हा एक आजार आहे आणि आरक्षण हे एक औषध. जाती संपल्या कि आरक्षण घेणे पण बंद होईल.
जातीव्यवस्था देशासाठी भस्मासुर आहे....
अरक्षणा मुळे खूप जळती वाटते तुझी😂
सामाजिक समानता साठी होत आरक्षण
आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील जनतेला आहे......तुझ्यासारख्या जळक्या लोकांना नाही😂😂
राजकीय आरक्षण देणे आता थांबवावे.तसेच शैक्षणिक आणी नोकरीतील आरक्षण सर्वात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना प्राधान्याने देऊन जात निहीत आरक्षण रद्द करण्यात यावे.
अले बाप ले 😄🤦
साहेब समजा तुमच्या वडिलांचे हायस्कूल आहे. त्यामध्ये एक जागा भरावयाची आहे. आणि दोन उमेदवार आहेत. दोन्हीही आर्थिक दुर्बल आहेत पण एक तुमच्या जातीचा आहे आणि दुसऱ्याची जात मांग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या उमेदवाराचे सिलेक्शन कराल.?. म्हणून आरक्षण पाहिजे
गरिबी दूर करणे हा आरक्षणाचा उद्देश नाही तर निर्णय प्रक्रियेत प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व देणे हा आहे. हजारो वर्षे काही समाजाने अघोषित आरक्षण उपभोगले. त्यांच्या अनेक पिढ्या आजही वडिलोपार्जित इस्टेट उपभोगत आहे.
@@sachinwakchaure7604 आरक्षण हा आर्थिक नाही सामाजिक विषय आहे इतकी बेसिक अक्कल या मूर्खांना नाही
@@avinashdhabdhabe4131 जो हुशार असेल त्याला भरणार
जिथे एखाद्या प्रारिक्षर्तीची बुध्दी चाचणी घेतली जाथे तिथे कशाला हाव आरक्षण?
Castism mude, karan eka office mfhe 9 jn ekach cast che ani 1 dusrya cast cha tr tyacha sobt bhedbhav kela jato.
Parantu tyach office mdhe sgde cast che lok asle t nahi hot.
Smja police mdhe sgde specific cast che ahe tr kay hoil ?
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले.
Education & Public employment
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल.
References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
पुणे करार हा मुद्दा तुम्ही जाणीव पुर्वक वगळून तुमच्या विडिओ चा दर्जा कमी केला.
Lay shahanays
@@Vikaskate-sh9me हो तुझ्यापेक्षा 😂
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर, बाकीच्या समाजाला पण मिळालं नाही पाहिजे, एक देश एक नियम एक कायदा,समान नागरी कायदा, स्त्री असो अथवा पुरुष.
😂
आरक्षण हे सामाजिक समानता आणण्यासाठी असतं हे विसरून चालणार नाही.
शेती काढा मग बाहेर लोकांना वाटून द्या😂😂😂
एकच जात करता का सगळ्यांना मग😊😊??
@@trampolinetrapper152 जात हवीच कशाला?
आरक्षण मेरिट वर करा कोनिही जाति वर नाही तर त्याच्या मेहनती वर पद घेईन ते पुजारी असो अथवा अन्य काहि 🙌
Sgde pujari HIGH COURT Ani SUPREME COURT mdhe basle ahet
Kahi POLTICIAN ahe.
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले.
Education & Public employment
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल.
References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
लग्न करताना, मतदान करताना जात आणि धर्म बघून करायचं . शिक्षण आणि नोकरीच्या वेळेस समानता पाहिजे. डबल ढोलकी 😂
जातिव्यवस्थे मधून आरक्षण व्यवस्था आली आहे,
आरक्षण व्यवस्थे मधून जाति व्यवस्था आली नाही.
जातीव्यवस्था संम्पवण्यासाठी संविधान आहे ना...की बदला घ्यायला....preamble मध्ये फक्त समानता हा शब्द आहे...बाकी समानता कुठे दिसत नाही...😂😂😂😂
पटले.. आणि हेच सत्य आहे. आरक्षण काढून टाका बोलायला काही वाटतं नाही पण जातं काढायला बोललं तर जीभ.. टाळयाल लागत नाही 😂
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले.
Education & Public employment
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल.
References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
Zalelya Ani honarya kaik varshanpasunchya anyaya mule arakshanachi nirmiti zale ahe...
@@rohitshinde4741 😂😂 khar ahe aarkshan nako mantat pan jaat dharm mahatvacha vatato
*🙏 जय शिवराय जय मराठा. जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 👇👇👇👇👇👇*
🙂 मराठा समाजाने आरक्षण घ्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेही म्हटले नव्हते आणि जर म्हणाले असतील तर त्याचा मला एक तरी पुरावा दाखवा... आणि जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मराठा समाज जेव्हा आरक्षण मागेल तेव्हा मी त्यांना आरक्षण द्यायला नसेल तर मंग त्यांनी संविधानामध्ये भविष्यात मराठा आरक्षण देण्यासंदर्भात तरतूद का नाही केली. बर आरक्षण देणार होते तर ते कशा मधून देणार होते SC मधून की ST मधून कारण OBC आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी देण्यात आलेले नाही ( SC, ST आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्यासाठी संविधानात कलम 340 बाबासाहेबांनी जोडले ) OBC आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झाले होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर म्हणजेच आज OBC मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील 360 जातींना आणि देशातील OBC मध्ये असणाऱ्या 3744 जातींना त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न न विचारता फक्त मराठा समाजालाच का विचारला....😇
त्यामुळे माझे सांगणे एक आहे की अर्धवट माहिती प्रकाशित करू नका मांडणी करताना अभ्यासपूर्वक मांडणी करा... 🙏
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत परंतु त्यांच्या नावाने खोटी माहिती प्रकाशित करू नका...🙏
❤
same मि पण हा प्रश्न केला पण सर्व जण मलाच शिकवायला लागलेत्... कोणी तरी एकाने असं बोलल कि ते सर्व जण त्याच खरं आहे कि नाही हे बगत नाहीत.... लागेत ते ऐकून दुसरी कडे कंमेंट करायची... कहिहि हा..
आता आरक्षण बंद करा सगळ्यांचे
@@apekshit2612कोणी मनुवाद धर्मवाद बंद करा बोलतच नाही का बरं?
तूमचं ज्ञान अर्धवट आहे...ते जरा वाढवा ! उगाच फुकाच्या बाता मारू नका !
सगळं ठीक. मुळात आरक्षणाचा फायदा घेतयं कोण यावर पण एक व्हिडिओ बनवा. आजही ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित SC ST OBC समाज आरक्षण पासुन वंचित आहे त्यांना आरक्षणाचा लाभ फार फार तर दहावी किंवा बारावी पर्यंतच होत आहे आणि त्यांच्यातीलच श्रीमंत लोक आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेत आहेत 😢. आपण आता सक्षम झालोय, आरक्षण गरीब बांधवांसाठी सोडुन द्याव असा तिळमात्र विचार त्यांच्या मनात येत नाही. सामाजिक दरी ही वाढतच जात आहे गरीब अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे. राहील प्रश्न मराठा समाजाचा तर हीच अट या समाजाला पण लागू आहे, श्रीमंत लोकांना गरीबांशी काही देणे घेणे नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवं. मी तर म्हणेन सामाजिक विषमता नष्ट करायचीच असेल तर सर्व श्रीमंत लोकांच आरक्षण काढून टाका आणि आरक्षण फक्त गरीबांनाच द्या.
अगदी बरोबर 😔😔
राजकीय आरक्षणाचा फायदा फक्त पक्षालाच मिळत आहे.छान माहिती दिली.
सगळयात मोठा जातीवाद केला आहे संविधान मध्ये... जाती वाडी आहे संविधान
Tu kr na ma Navin samvidhan tayar
@@rakeshghodichor4517तो कसा करेन😂😂त्याला स्वतः च्या बापच नाव इमेल साठी माहीत नाही तो संविधान ला नाव ठेवतो तिकडे च लायकी बघायची आणि असल्याना महत्व नाही देयचं😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Jati vaad Aaj pasun nahi kityek pidya pasun ahe
Dr Babasaheb Ambedkar sarkhe vidwan konich leader nahit te dokyat rahu de. Jay Bhim
Tu phar vidvan samjtos kay swatala
बाप तो बापच, 🙏छत्रपति शिवाजी महाराज 🔥🚩
Maharaj he Amche Raje ani Babasaheb he te nete jyani bahujanancha sudharnasathi khup kasht ghetley. Doghehi amchya sathi sarkhech aahet tumchya sarkhe jativadi loka kadhi nahi sudharnar ani reservation ch kaaran pan tumhi lokach aahat
@@Marathi6785 ambedkar ch karan aahe aaj cha date madhe ki society madhe jaatiwad aahe .... swtacha book madhe equality equality cha gayn dila aani swta ni he sarwa society la dila
@@Marathi6785 Jar Aaj Arakshan रद्ध karaycha vishay zala tar tyla tumcha virodh नसावा
@@danishpatil5926 जर जातीवाद रद्द करायचा विषय झाला तर त्याला तुमचा विरोध नसावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भीमा कोरेगाव झाल व इतर जातीय हल्ले राज्यात आणि देशात आजही होत आहे ते साक्षी आहे जातीयवादाचा, जो पर्यंत असे प्रकार घडत राहतील तो पर्यंत आरक्षण नाही थांबणार. तुझ्या वर ज्या व्यक्तीने कंमेंट केली आहे ते बघ, जसे शब्द डॉ आंबेडकर ह्यांच्या बद्दल वापरात आहे, तुला काय वाटतं अश्या लोकांचा दलितांप्रती काय मत आहे? अशी लोकच कारणीभूत आहे आरक्षणाला
पुर्ण जगाचा बाप -विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏💙☸️🌎🔥✨ जय भिम 🙏💙☸️⚔️🔥
आपण चांगली माहिती दिलीत पण आता आरक्षण हा विषयच बंद करावा आरक्षणाची भिक किती दिवस मागणार गुंवते वर सर्वांना समान संधी चालू करा कोणालाही आरक्षण देऊ नका
Yekdam barobar bhava
adhi jaati ani jati bhed sampava. intercaste marriages suru kara.
आरक्षण समुळ नष्ट करण्यासाठी रक्तरंजित क्रांती ची गरज
आरक्षण ही भिक नाही...त्याला Social Representation म्हणतात.. एवढा व्हिडिओ पाहीलास आणि उपयोग काय झाला? आधी माहित करून घे...का आणि काय आहे ते...उगाच व्हाॅट्सअॅप युनिव्हर्सिटीतलं ज्ञान इथे बरळायचं नाही...इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वाच..मग बोल...
बरोबर आहे भाऊ
तेव्हा जी परिस्थीती होती त्यानुसार आरक्षण दिले पण आता जातीच्या नाही तर आर्थिक परिस्थितीच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही.
Hoka? Mhanje sc jari rich asel tari to sc na? Mag jaat badalny chi pan soe havi na? Ucch jaat pahije ani aarakshan pan? Thumala tumchi ucch jaat sutat nahi ke khara karan ahe.
@@rohit-ld6fc मित्रा जातीभेद पूर्वी होता म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागल्या, आज सर्व जातींना समान वागणूक दिली जाते, कोणाला कमी लेखले जात नाही, 70 years पूर्विची गोष्ट आहे ही, मागच्या 20/25 years मध्येच समाज किती सुधारला आहे, मग कोणत्या उच्च जातीची गोष्ट करतोयस तू?
उच्च जात म्हणल की सगळं झाल का? मुळात उच्च नीच असे आता काहीही राहिलेले नाही.
मी आज एका MNC company मध्ये कामाला आहे, उच्च शिक्षण घेतले आहे पण college आणि नोकरी च्या ठिकाणी आजपर्यंत 1% सुद्धा कोणी कोणावर जातीभेद केला असं जराही जाणवला नाही, सगळ्या जातीचे मित्र आहेत माझे.
माझे SC जातीतले सुद्धा मित्र आहेत, पण त्यांची mintality तुझ्या विचारांपेक्षा खूपच चांगली आणि पुढारलेली आहे.
@@shubhamshinde4042 tuzi kay mentallity ahe disli. Tula mahit ahe tyanchi jaat ani tula swatah var abhiman ahe sc mitra ahet mhanun ..itself is castism. 5 min navin manus bhetalyavar 6 min la tu samorchyala jaat vicharnara manus ahest tu.
@@rohit-ld6fc इतका judgmental होऊ नको, मला त्यांची जात माहीत आहे कारण आम्ही जवळपास 10/12 years जुने मित्र आहोत, अगदी graduation पासूनचे. कॉलेज मध्ये खूप फॉर्मलिटी असतात त्यामध्ये ह्या गोष्टी आपणहून डिस्कस करतो फॉर्म्स वगैरे भरताना.
आजवर कोणालाही मी कधी जात विचारली नाही.
मी म्हणालो ना मेंतलिटी तुझी मागासलेली आहे. स्वतः judge करून रिकामा झालास तू.
नोकऱ्या मधल आरक्षण बंद झालं पाहिजे... खूप अन्याय होतोय गरिबांवर... जातिवरच आरक्षण चक्क बंद झालं पाहिजे... असला बिन कामाचा लाड काय कामाचा नाही...
जातीवरच आरक्षण बंद करा पण जातीवाद सुरू ठेवा ! अरे वाह रे मनुवाद्या 😂
@@कौगल्य अभ्यास कमी पडला की तुझ्यासारखे काही पण बरळतात
10 acar wale garib lok😢
Bap- government teacher 50000/-
Mammi- government teacher 50000/-
Pappu- 50% pass admission taken in government college engineering with the help of reservation scholarship taken 20000/- but still not clear first year, again taken admission for BA Bed. And Pappu become teacher in government school salary 80000/- and still pappu can't teach......
Even pappu can't dance 🥲
😂😂
समान कायदा करा जो बुध्दी मान असेल त्याला त्याचा हक्क मिळेल
वशिला व पैसे असणारेच काय
अडाणी समान नागरी कायद्याचा संबंध nahi
Pahile saman nagari kayda kay ahe he vachun ye bala😂
Sgdyana equal tax dyayla pahijen chahe ambani aso ya mg bhikari.😂😂😂
Why India has proportionate tax system???
Amir jyada tax dega
Garib kuch bhi nahi 😂😂😂😂😂
तुझी बुद्धी किती आहे ते या कंमेंट वरूनच समजल. समान नागरिक कायदा आणि आरक्षण याचा दूरदूर पर्यंत संबंध नाही.
समान नागरी कायदा आवश्यक आहे
mitra comment karnyaadhi nidan SAMAN NAGARI KAYDA mhanje kay he tari ek da search kela astas tr khup br zala asta. nidaan thoda tri knowledge gheun mg apla mat manda.
@@Xdjarvis your right
फक्त राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी होत
Saman जमीन...... kayda.....करा.........
.1 person= 10 acre
10 person (bhumihin) = 1 acre
जमिनी विलीन करून समान वाटप करा
मीही असेच ऐकले होते,पण यांना आवर कोण घालणार??
@@mangeshacharyaमहाराष्ट्र मध्ये पहिल्या पासून कमाल जमिनी कायदा आहे. अभ्यास करा
@@sks1464 लागू झाला का?land celing act ala पण,भारत स्वतंत्र नंतर2जमिनी merge करून सर्वसामावेशक वाटाव्या लागतात पण नालायक नीच जमीनदार लोकांनी होऊ दिला नही,गरीब जनतेचा हक्काची स्थायी संपत्ती जमीनदारणी दाबली
ज्या घरात सरकारी नोकरी असेल त्याला आरक्षण बंद केले की सर्वांना फायदा होईल आणि काही काळा नंतर आरक्षण पण संपुष्टात येईल ....आरक्षण मुळे भांडणे पण होणार नाहीत
एकदम बरोबर 👍👍👍
आरक्षण ही गरीबी हटाव मोहीम नसून सामाजिक प्रतिनिधित्व आहे..
समान नागरी कायदा हा एकच पर्याय आहे
मागच्या पिढीवर अन्याय झाला म्हणून भविष्यातील पिढीवर अन्याय करायचा का? हा प्रश्न संविधान निर्मात्याला पडला नाही
आता कुठे अन्याय थंबला आहे
आता मराठा समाजाने आरक्षणा साठी आंदोलन करण्या पेक्षा,आता सर्व जाती धर्माचे आरक्षण रद्द करण्या साठी आंदोलन करावे लागेल आता, मराठ्यांना नाही तर कोणालाच नाही, आर्थिक आणि बुध्दी मतेवर, कौशल्य वर नोकरी आणि शिक्षणात प्राधान्य द्यावे
समान नागरी कायद्याची अत्यंत आवश्यक आहे व शिक्षण क्षेत्रात आर्थिक निकषावर आरक्षण हवे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙌
@SearchExmuslimSahilOnRUclips जळाली 😂😂😂😂
Jay Bhim 💙🙏🏻🌍
Vishva ratna kadhi milale?
@@rushitanpure jalali vatt🔥
@@vinodgaikwad5247 kadhi milala te sang bochya jalali mhane
Mala pn changla vatel jr bhartatlya konala vishva ratna milala tr
होता भिमराव लय दिलदार तुला फुकटात दिल या सार..
रक्ताचा एकही थेंब न सांडवता आरक्षणाचा.
लाभ घेणाऱ्या जातीनी जाणीव ठेवा..जय भिम..
अनुसूचित जाती जमाती आता राहिली आहे का रामदास आठवले fortuner गाडीतून फिरणार आणि त्याचा मुलगा ८००० रुपयात इंजिनिअर clg मध्ये admission घेणार😂😂😂😂😂
मागास बहुजन कुनबी मराठा यांना आरक्षण मिळाले च पाहिजे
आरक्षण साठी माणसं आपापली जात शोधतात तो पर्यंत जातीभेद राहणारच एक देश एक समान पाहिजे शाळेत कोणाचा ही दाखला जाती नसावी फक्त भारतीय आसवे...🇮🇳🇮🇳🇮🇳
Jaat sglikdch shodhto manus... Kdhi gunhegar apla kdhi atyacharit, kdhi election sathi, kdhi dhanda vyapar sathi... Aapla jaticha manus mhnun abhinandn krne lok.. Tyamul jaat manus sglikd shodhto... Toh arakshant shodhnarch
@@dadabhagat4464❤
Mg gharcha Bhagea kadhun tiranga lavn chalu kr
Sakadi aarti chya jagi
Jan Gan Man he mhn.
@@Aboveboard-hy8cj मी तर म्हणतोय तू बग आधी
आरक्षणासाठी Non SC-ST समाज ७० वर्षांपासून इतका ओरबडला गेला आहे की त्याच्यावर उपासमार आत्महत्या ची परिस्थिती आली आहे, आरक्षणाचे लाभ मिळवणाऱ्या पैकी एकही व्यक्ती असं म्हणत नाही की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, आता मला आरक्षणाची गरज नाही.
आरक्षणाचा अमृत महोत्सव75वर्षे साजरा करुया!
राजकारणासाठी आणि मतासाठी पुढचा पिढीची वाट लाऊन बसले जुने राजकारणी
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
तुमचं आरक्षण म्हणजे आरक्षण आणि दुसऱ्याच आरक्षण म्हणजे राशन वां रे दुनिया.........
पण मूळ संविधानात फक्त SC/ST आरक्षणच आहे, बाकीची घाण व्ही पी सिंगने १९९० साली केली ज्यानंतर प्रत्येक जातीच्या लोकांनी आरक्षणाची मागणी सुरू केली आणि राजकारणी मतांसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करत गेले.
सगळीच घान नको...आणि आरक्षण पण कुणालाच नको
@@apekshit2612 तू मुळी बामण आहेत तू आधी जीव दे 😂
@@apekshit2612 obc झीमन्या तुझ्यावर आला की सगळ्यांना नको म्हणतो का रे नीच मणसा आतापर्यंत चाटली ना मलई तरी नाव ठेवता नीच वृत्ती😅😅
घाण...???? वाह 👏👏👏👏
बसमधलं स्त्रिया अपंग वृद्ध... ट्रेन मधलं आर्मीच इत्यादी इत्यादी इत्यादी आरक्षण पण घाण चं काय मग ?????
Ews सवर्णांना तर अनिश्चित आरक्षण भेटते जय मंडल बीपी सिंगने बरोबर केले होते
घोड बांदा आणि गाढव पळवा... ✍🏻
आरक्षण हे आर्थिक समातेसाठी नसुन सामाजिक समातेसाठी देण्यात आल. तुम्हाला वाटतय का इथे सामाजिक समानता आहे?
म्हणजे तुला अस म्हणायचं आहे का....की कायदा समानता प्रस्थापित करायला कमी पडतोय...😂😂😂
@@akshayjaitapkar6801 कायदा समानता प्रस्थापित करण्यासाठी कमी पडत नसुन निच माणसिकतेच्या माणसांमुळे समानता प्रस्थापित होत नाही आणि कदाचित आपण त्याच मानसिकतेचे आहात😂
@@realsantosh6417 तुमची मानसिकता माहिती आहे ...दुसऱ्यांना जातीवादी म्हणायचं...आणि आपली जातीची प्रमाणपत्र घेऊन फुकटाच लाटायचं..ही तुमची मानसिकता.🤣🤣 एकीकडे म्हणायचं देश कायद्यावर चालतो...आणि एकीकडे म्हणायच कायदा नाही त्या मानसिकतेची लोक कमी पडतात...गजब दोगलापण है...🤣🤣🤣
@@akshayjaitapkar6801 कोपर्डी मध्ये झालेल्या निर्भयाच्या न्यायासाठी सारा समाज उभा राहिला पण इथल्या प्रस्थापित लोकांनी खैरलांजी बद्दल साधा निषेधही व्यक्त केला नाही आणि ज्या वेळेस तिथल्या अपराध्यांची सुटका झाली त्यावेळेस त्यांच्या आया बहिणींनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केल ही कोणती मानसिकता आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे स्वराज्य तुम्हाला मान्य असेल एकीकडे तुम्ही सांगता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणासोबतही भेदभाव केला नाही अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केल आणि दुसरीकडे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर तुम्ही अन्याय करता झुंडबळी घेता मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता का..? गजब का दोगलापण..😂😂
मी माझ्या आरक्षणाचा त्याग करीन पण एक अट आहे
"जमिनीची समान वाटप आणि आंतरजातीय प्रेम विवाहाला तुमचा होणारा विरोध थांबला पाहिजे" 🔥
@@akshayjaitapkar6801😂
आरक्षण म्हणजे हक्क किंवा अधिकार नसून ती एक प्रकारची सुविधा हे समजून घ्या आणि कुठलीही सुविधा कायमस्वरूपी नसते
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले.
Education & Public employment
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल.
References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
आज कल १० लोक एकाच घरात आहेत का हा मोटा प्रश्र आहे आणि ते आरक्षण मुले नौकरी लगलेत
हा सर्वात मोटा प्रश्न आहे। खाजकीकरण ani उदारीकरण येवड वाडलय याची पण दख़ल घ्यावी लगले जरी असतिल एकात दूसरे सर्वे नहीं।।।
ज्यांची परिस्थिती खराब आहे,,, त्यांनाच आरक्षण दिले पाहिजे,, ज्यांची परिस्थिती चांगली आहे,,, त्यांनी स्वतः कोणत्याही योजनेचा फायदा,,, घेऊ नये,,, हे स्वतः ठरवले पाहिजे,,,
समान नागरिक कायदा ऐकच उपाय❤
बाबासाहेबांनी भारतातील 85% बहुसंख्य असलेल्या दलीत,शोषित,वंचित,महिला,दुर्बल,उपेक्षित समाजांना आपल्या संविधानाच्या मार्फत आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या मार्फत खरा न्याय दीला...... बाबासाहेबांच्या एवढे समाज हिताचे कार्य कोणी केले नाही....
आज 76 वर्षे झाले अजून दलीत लोक दलीत आहे का .?
@@newmovies351आणखीन 500 वर्षे राहतील कारणं मागील 5000 हजार वर्षापासून त्यांच्या . यका वर आपण सवर्ण समाजाने अत्याचार केलेला आहे
@@amitbhauम्हणुन आताच्या जनतेवर तु अत्याचार करतोस का
@@sunilguntiwar6642 अस कोण म्हणते.... तुम्हाला कळते का काही...
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
परंतु आरक्षण रद्द कधी होईल ते सांगा आरक आरक्षण कोणत्या विशिष्ट जाती साठी न देता ते आर्थिक निक्सावर दिले गेले पाहिजे कारण प्रत्येक प्रवर्गात गरिबलोकांची मोठी संख्या आहे त्यांनी कुठ जायचं
Impossible 100 varsh cha backlog 10 varshat kasa bharnar....
हे पोथी पुराण वाचणारे... म्हणताय की समान नागरी कायदा आणा... आरक्षण समाप्त होईल.. 😂😂😂😂 एकदा पोथी पुराण सोडून संविधानातील मार्गदर्शक तत्वे वाचा म्हणावं...
अभ्यास पूर्ण माहिती दीलि .मॅडम आपण आरक्षणाबद्ल् सविस्तर मांडणी केलीत.छान असा प्रत्येक मीडियानी अशी माहिती लोकांपर्यंत दिली पाहिजे.अशी परिपुर्न आपण कामगिरी करत आहात.छान बोल बिडू
Proud to be " swath chya markavar , swath chya arthik paristhiti normal astana full fee bharun ani swath chya himti var IT madhye job milala"
Proud to be someone who is working in a big MNC despite having heard casteist slurs and experiencing discrimination in school, university, and even in the workplace having distinction all throughout my life.
Kale mg US la kevha janar ahat??
Ews chi bhik bhetli asel . Tyala full fees nay bolat😂
@@zen3489 whats EWS mazya veli navta bjp
@@zen3489 🤦🏻♂️ private sector मधी आरक्षण नसते शेट 😂😂
आमच्या अरक्षणा वर जळनारे जळत रहा😎🔥😂
५०% चे डॉक्टर इंजिनिअर आणि सरकारी अधिकारी😂😂
Dukar jalai laglai 😂
@@BUDDHIST_RASHTRA 50% cha dukar doctor houn mansa martai😂
Mg private mdhe ja ki .
@@vivekpisal2857 are dukkarano tumchi tich jaat ahe khava amcha guu maga bhika 🤣🤣🤣tumhala reservation nahi amcha guu bhetto sale dukra
आता आरक्षण ची गरज पडली
आर्थिक आरक्षण नको कारण मराठ्य कड़े खूप जमीनी खप श्रीमंती आहे te जातिवादी पुनः जुनिच परिस्थिति तयार hoil
Ka pot dukhat ka tuz... Laaaaz watli pahije
आर्थिक सर्वेक्षण केल तर मराठा समजपेक्षा जास्त श्रीमंत आहात तुम्ही लोक...
आणि तुम्ही धड शिकत नाही आणि धड नौकरी पन करत नाही मग कशाला पहिजे रे तुम्हाला आरक्षण टोंग्यानो...
आर्थिक सर्वेक्षण हाऊ द्या मग...!!
Pagal dengaa ... Kadhi swtacha kartutwani pudhe jaa .... reservation cha bharosay vhr baslaa aahe
@@akshaythube6493 अमच्या बापाकडे आहेत,
पन ज्यांच्याकडे नाहित त्यानी काय करायच...
आणि तुमच्याकडे असुन नसून काय फायदा तुम्ही 70 वर्षात आराक्षण असुन काय दिवे लावलेत बाबा
आम्ही आरक्षणात आहोत पण तुम्ही राजकरणात आहेत ना मग फायदा कुणाचा जास्त कुणाला मिळत ते सांगा
अजकल लहान मुलांना पण समजतय
जो समाज स्वतःला मागास म्हणून घेण्यात च धन्यता मानतो व ओपन कॅटेगरी पेक्षा कमी कष्ट करूनसुद्धा आपल्याला चांगल कॉलेज, नोकरी मिळेल या भरोशावर राहतो तो समाज 1000 वर्षे आरक्षण दिले तरी पुढे येऊ शकतं नाही.
💯 brobr aahe tumch .
बैलबुद्धी आताचं जळायला लागली का अजून तर 100 वर्ष पण नाही झाली आम्हाला . तुमची हुशारी तुमच्याकडेच ठेवा .
राजकिय स्वार्थासाठी कोणताही बदल अपेक्षित नाही.
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जोपर्यंत जातीयता असेल तोपर्यंत आरक्षणा ची गरज आहे
तस नाही..
हा अगदी बरोबर 👍🙏
जात पात कोण बघत नाही आजकाल
रिकम च SC वाले लावून धरत आहे आरक्षण साठी 😂
बाबासाहेबांना आंबेडकर म्हणत आहे अन् गांधीला गांधीजी 😢😡 #unsubscribe 😡
रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू केल्यास सर्वच गरीब समाजाला त्याचा लाभ होईल धन्यवाद
नगरसेवक पण 20 वर्षा साठी होते 😂😂 हकला ते नगरसेवक सगळा विकासाचा पैसा तेच घरी नेतात 😂😂
Kharach babasaheb dev houn gele sc st OBC sathi
खूप सुंदर विश्लेषण केलं आहे..अनुसूचित जाती जमातींना आरक्षण का मिळावं या साठी Jai Bhim Eka Mahanaykachi Gatha हि सिरीयल बघा..लोकांना समजेल तरी की आपण एका समजाबरोबर किती चुकीचे वागलो आणि १० वर्ष आरक्षण देऊन खरंच या समाजाचे प्रश्न सुटले असते का..?
आरक्षण हे कोणालाच नको
सर्व धर्म समभाव हाच पाहिजे
आता राजाच मुलगा राजा नकोय
ज्याची लायकी आहे तोच राजा होणे आवश्यक आहे
मराठा समाजातील मुलांना ९८% पडले
आरक्षण समाजातील मुलांना 75% पडले तर निवड ही आरक्षण असलेल्या समाजातील मुलांनाच घेतले जाते
या आरक्षणामुळे आम्हीच मागास व्हायचं बाकी आहे. 😂😂
Tumchyasobt pn jaati varun chidvlya jate ka.
सर्व भारतीयांनी आपला देश महासत्ता बनेल अशी स्वप्ने बघू नयेत आपल्याला कस्ट न करता आरामात सर्व काही पाहिजे
Equality for everyone...
start with caste based discrimination
Its not enough to just say it...
We need proper revolution for it.. Revolution of sacrifice
Social equality म्हण रे
@@कौगल्यशिक्षण घेण्याच्या...निवडणूक लढवण्याचा...सरकारी नोकरी मिळवण्याचा...अधिकार असेल तर अजून काय पाहिजे...ज्याची औकात आहे तो पाहिजे ते मिळवणारच...बाकी दिव्यांगना आधाराची गरज असतेच..
वावर,बँक बॅलन्स,सोन इ. हे पण समान वाटप झाल पाहिजे.
Equality......
😅😂😊
षंढ विधान.
हे षंढ विधान द्वेष मूलक, दोष मुलक आणि समानतeच्या नवा खाली ढोंग आहे.
Maratha vs षंढ विधान आसा लढा आहे.
जय भवानी
जय शिवाजी.
Dr साहेबांनी मेहनत केली नी सर्वोच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती झाले त्यावेळी आणि आता चे त्यांचे विचारधारक साधा clg exam madhe paas होईनात
आरक्शना मुळे खर् च काही फायद्या व्हाय चा असता तर गेल्या 70 वर्षात असलेल्या अरक्ष्नातून समाज सुधरला असता.
आणि आता तर फायदा व्हायचा एवजी देशामधे वाद आणि जातिभेद वाढत आहे त्यामुळे आरक्षणाचा मुळ उद्देशालाच धक्का पोचत आहे.
अडाणी लोकांची कमी नाही आपल्याकडे हेच दुर्दैव , फक्त जातीवाद
आरक्षण रद्द केल तरच भारतीय युवा बुद्धिमान होतील व अभ्यास करतील...
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे,,,,🚩🚩🚩🙏
Saman nagri kayda aani आरक्षणाचा kahi sambandh nahi bhau
40% fukte wale qualified ani 80% wale berojgar 😡 arree kuth neun thevla Maharashtra majha?? Aurangyachi chatnare Prakash Ambedkar sarkhi lok ani purvjamule he divas bgave lavtaye 💯
TUZYA PURVJAMULE >TULA BAGVA LAGLE HE DIVAS
@@ayush_d17 Ho na, arakshan na chi soy keli pn ata gandit ghusal ahe he arakshan
आरक्षण विषय खूप छान महिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद
मॅडम तुम्ही 10 वर्ष आरक्षनाला समर्थनाचा चा व्हिडिओ बनवनार नाही हे तर माहीतच होत, पण तरी कुतूहल म्हणून बघितला हा व्हिडिओ.. ही आजवर सत्तेत असलेल्या काँग्रेस ची आरक्षण सुरू ठेवण्याची रणनीती होती हे सगळ्यांना माहीत आहे,
असो मॅडम तुम्ही अँटी bjp आहात हे तुमच्या आजवर चा व्हिडिओज मधून चांगलेच समजते.. तरी निःपक्ष बोल भिडूची टीम या मॅडम ला का संधी देते हे समजत नाही..!!!!!!!
१००% बरोबर
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सदैव नतमस्तक........🙏🙏🙏🙏❣
सर्वच समाज खूपच पुढे गेलेत फक्त आदिवासी समाज खुपचं मागे आहे ..सरकारने याकडेच लक्ष द्यावे 🙏🙏
आता गरीबाना आरक्षण भेटेल बस
हा प्रश्न सामाजिक राहिला नसून केवळ राजकीय झाल्याने त्याचा लाभ मिळू शकला नाही
राष्ट्र / देश ही संकल्पना कुणाच्याच्याही मनात रुजलेली नाही.
फक्त मोफत,कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त लाभ सर्वांनाच पाहिजे आहे .
त्यामुळ माझ पोट भरलय आता मला काही नको हे दुसर्या भुकेल्याला द्यावे असे वाटणारा आणि देश नावाच्या व्यवस्थेतील फुकटाला कंटाळलेला कुणीही समाधानी मिळणार नाही
मतांच्या राजकारणात असमाधानी नागरिक पिढ्या न पिढ्या निर्माण होत आहेत .
जेव्हापर्यंत देशातील जातीवाद संपत nhi to पर्यंत सर्वाकडून आरक्षण काढून nhi gheta yet नाहीतर मग corruption chalu honar Ani ka chalu honar he tumhala जातींची history बघितल्यानंतर आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर कळेल. मग माहीत पडेल की बाबासाहेबांनी सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आरक्षण हा मार्ग काढला आणि देशातील जनतेचे कल्याण केले.
आणि अभिमान आहे की आपला देश एका सविंधान वर चालत आहे बाकी देशासारखे नाही.
मला कंमेंट मधील तज्ज्ञांची खरं च कीव येते😂😂😂😂😂😂😂😂😂😂म्हणजे फक्त विरोध करायचा म्हणून आटापिटा आहे कंमेंट मध्ये आणि वरून म्हणायचं घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे🤣🤣🤣🤣🤣अरे पण आरक्षण म्हणजे काय??समान नागरी कायदा म्हणजे काय??खरं च संबंध आहे का??कोणत्या प्रकारचे आरक्षण किती वर्षासाठी होत काही अभ्यास नाही पण आरक्षण,संविधान नाव वाचलं की कायदेतज्ज्ञ च जन्माला येतात😂😂कंमेंट मध्ये🤦🤦..
एकटाच बाप पडला लाखांना भारी बाबासाहेब 🙏🙏💙🇪🇺💪👑
Jaybhim sodun kon like kart ambedkarla😂
@@dipaksahane2120tu कधी वाचशील त्यांना, तुझ वाचन कमी आहे खुप! ❤
2kg tandul 4kg gahu ghya ani shant rahva
@@ayusht7837tu vachlay ka aadhi?
Ani konta book vachay h te tri sang
जात विहीन समाज करा आरक्षणा ची गरज नाही
महत्वाची माहिती शेअर केलीत, धन्यवाद.
SC, ST चे political reservation remove केले तर कोणीही SC, ST निवडून येणार नाही कारण त्याची सामाजिक position तशी नाही आणि कोणतीही politcal party ticket denar nahi कारण political parties सर्व upper class याच्या control madhe आहेत
म्हणुन हे आरक्षण महत्त्वाचे आहे.
Saman जमीन...... kayda.....करा.........
.1 person= 10 acre
10 person (bhumihin) = 1 acre
हो हेही बरोबर आहे
Jyani kamvun jamini ghetlyat tyanch kay?
1962 chya अगोदर 7/12 utare check kara.....
जमीन Saman watap करा........ मग आमचे reservation काढा
जमीन or reservations......1 ch मिळणार......
जमीन tar reservations नाही
जात पात कोण बघत नाही आजकाल
रिकम च SC वाले लावून धरत आहे आरक्षण साठी 😂
जातीच्या आधारावर आरक्षण देत राहाल तर या युगामध्ये जातीयता नष्ट होणार नाही
द ग्रेट मॅन डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏
काँग्रेस वाल्यानी मतांसाठी केलं.
संविधानात आरक्षण दहा वर्षेचे होते पण काॅग्रेसने सत्तेसाठी त्याचा गैरवापर केला
आताच्या काळाचा विचार करता ७० वर्षे लाभ घेत नक्कीच प्रगती केली. आता सर्वांनाचे आरक्षण रद्द करावे हे जनमत आहे असे वाटते.... धन्यवाद!