Manoj jarange म्हणतात तसा maratha reservation चा प्रश्न Narendra Modi सरकार का मार्गी लावत नाही ?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu #narendramodi #ManojJarange
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची मागणी आणि राज्य सरकारची एकून भुमिका यांच्यातली कोंडी फुटायला तयार नाही. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय कि, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही. याच सोबत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देणार असल्याचं म्हणलंय.
थोडक्यात सध्यातरी सरसकट दाखले नाही. याच्यातच चर्चा अशी जोर धरतीय कि, केंद्राने मनात आणलं तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. तरीसुध्दा केंद्र या विषयात हात घालायला तयार नाही. का तयार नाही? यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊया, तसेच १०२ ची चर्चा यावरसुध्दा प्रकाश टाकू.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सर्वांचं जाती आरक्षण रद्द करा आणि फक्त मागास लोकांनाच शिक्षणात सवलत द्या 💯सर्व प्रश्न सुटतील
आर्थिक रित्या मागास
Sarv jaatich radd kara outdated zalyat jaati ani bhedbhavach mul ya jaati aahet pahilya jaati samplya paahijet sarv goshtinch saman vatap karunach sarvana arthik base var dil paahije
तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मागास असं म्हणायचं आहे बहुतेक. पण मग त्यासाठी शेतजमिनी आणि इतर संसाधनांचे सुद्धा समान वाटप करावं लागेल. राज्यात कोणीही भूमिहीन राहणार नाही हे आधी शासनाला बघावं लागेल तरच आर्थिक आरक्षण लागू होईल. मराठा समाज जमिनी द्यायला तयार होईल का?
😂😂😂😂😂😂
@@MVG7790kay watat shetat kay son pikat ka are ya 1-2 sheta peksha riksha chalavleli parwadte
@@KkKk-qi2bqभाऊ ही पिठमागी काय झाल की शेतीवर येतात आपल्या, उलट जास्त अन्याय तर आपल्यावर झाला आहे.
स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि इंदिरा गांधींच्या काळात जमीनदारी पद्धत बंद करून आपल्याच जमिनी ह्यांच्या बापजाद्यांना दिल्या होत्या, त्या फुकुन हे पिठमागे शहरात आले, आरक्षण घेतलं.
आधी शेत्या विकल्या म मागास म्हणून आरक्षण मिळवल आणि परत फुकट जमिनी हव्या आहेत.
आम्ही जमिनी देऊ त्याची किंमत दुप्पट द्यावी सगळ्यांनी.
म्हणून सांगतो की राहुल गांधी बोलले होते जिसकी जितनी ताकद ऊतना उसका सहभाग होना चाहिए. I support the caste census.
Congress च कामच हे हिंदू मध्ये cast senses kra islam la aekjut theva 😂😂😂ani hindu tyala bali padtat
तसं काही नसतं, असं केलं तर जय भीम वाले पेटून उठतील
Bhau population cha reservation shi kahi sambandh nahi. Congress ni ata parent reservation maratha samjala ka dile nahi maratha t sarvat jast ahe Maharashtra madhe😅
@@krishnabhilare5370hindurashtra kara
@@vaibhavmule6194 mg jat hindu dharmatun kadhun takav...
आता विषय सरकारच्या हाताबाहेर गेलाय ..
लोकसभेत कायदा करून मोदींनी तोडगा काढावा ,
नाहीतर ,मराठे आमदार , खासदार
पेटउन दिल्याशिवाय , राहणार नाही ...
😂😂
स्वप्ने बघा .राष्ट्रपती राजवट लागु झाली तर गांडीचा खुळखुळा करतील आर्मीवाले
😂 corect ❤
मोदी ला महाराष्ट्र बंदी करा
@@User15106काय राव
😂😂😂
कारण हार्दिक पटेल सारख जरांगेना विकत घेता येणार नाही
Time will speak
@@electriclearner3093he was already sold out😂
@@manthanpatel6064त्याच bjp चे फडणवीस साहेब भेटायला सुद्धा येत नहित आणि bjp game करणार???..practically possible नाहीये भावा
जरांगे ची पण एक किंमत आहे. त्याला ती मिळाली की विकला जाईल. प्रत्येक राजकारण्याचा उदय असाच होतो.
Ruko jara sabar karo.
केंद्राने जर मराठा आरक्षण दिले तर उद्या तामिळनाडू, राजस्थान, आंध्र,गुजरात सगळे कडे आंदोलन सुरू होणार
देवू टाका त्यांना पण.
@@ashokdharme5362Daru piun comment krto ky re
@@HollyMolly700 आता बसलो पेयाला
आरएसएस वाली सुध्दा थयथयाट करतील खूप.
@@ashokdharme5362 sarvanna dila tr mang desh magaslela hoil. Prattek goshti sathi Karan asta bhau
बीजेपीवालेचं अवघड जागेवरचं दुखणे झालयं.. 😅
कंटाळा आला यार देशात राहू वाटण गेलाय , reservation रद्द करा फक्त fees मध्ये सवलत द्या जॉब फक्त mertit वरच तरच देश शांत राहील
ये बात 💯🙏👌
Jamini pn reform kara MG merit vrr ghya
Saglya goshti saman kara jaati sampva mg resrvation vr bola caste resrvation ha caste samplyavarach sampnar ata tyahshivay sampu dile janar nahi
Jaatichi andhshraddha sampva jaatiwad, jaatibhed sampva samanta tar ani tarach yeil nahitar he asach chalu rahnar
आधी जातीभेद संपवा, गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना बरोबरीचा दर्जा द्या, जमिनीचं समान वाटप करा आणि मग आरक्षण संपवायच्या गोष्टी करा. मराठा समाजातसुद्धा आर्थिकदृष्ट्या गरीब लोक आहेत हे मान्य, पण त्यांच्याकडे काही गुंठे का होईना शेतजमीन आहे. अनुसूचित जातीमधील लाखो लोकांकडे स्वतःची फुटभर सुद्धा जमीन नाही.आधी ही असमानता दूर करावी लागेल तरच आर्थिकदृष्टया आरक्षण लागू होईल.
मग कधी जातोय भाऊ पाकिस्तान ला रहायला
खुप छान माहिती सांगितली सरांनी... केंद्र सरकारने मनावर घेतले पाहिजे .. खुर्च्या,. मतदान यासाठी नाही तर समाज हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा
Sarv aarakshane band karavit.
आता 2024 ला चुनाव आहेना, नाव नाही खराब झाल पाहिजे ना मोदीचा 😅
Only bjp
Are chomu 🤦🤦🤦Central government ni jar involvement Keli tar dusrya states madhle je loka ahe jase jaat, Gujjar etc he pan reservation sathi protest kartil tyani pahile protest kele hote
Tya mula Central government involve nahi zali yachya madhe 🙄🙄🙄🙄🙄
@@madaan.-ff3285तु बस करतं
@@madaan.-ff3285 तोडत बुल्ली तुझा
@@madaan.-ff3285ok
अरे मनोज दादांना नाटक करतो असे म्हणू नका . खरा मराठा योध्दा ज . पाटील साहेब जय भवानी जय शिवराय .
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩
भाजपचे महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री काय झोपा काढत आहे का. त्यांनी हा विषय मोदीच्या कानावर घालून दबाव वाढवायचा ना.
जय जिजाऊ जय शिवराय
Khup chhan विश्लेषण
संवेनशील मुद्दा आहे हा... अजून व्यवस्थित अभ्यास करून मांडायला हवा होता
सर्वांच आरक्षण बंद करा आणि शिक्षण मोफत करा विषय संपेल
#जो शिकेल तो टिकेल
आज जर केंद्राने मराठा आरक्षणात हात घातला तर उद्या बाकिच्या राज्यामधील जाट, पटेल इत्यादी सुद्धा आरक्षणाची मागणी करतील.
त्यामुळे एक मराठा म्हणून माझ अस मत आहे की केंद्र सरकारने या प्रकरमध्ये हात घालु नये.
तुमच्यात
सर माझी एक विनंती आहे की SC category वाले म्हणतात की DR. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हे ही खरोखर किती आहे यावर एक व्हिडिओ बनवावा कारण की सर्व समाजाला पण कळेल की काय खरे आणि काय खोटी आता सगळीकडे तेच दिसत आहे
तसं काही नाहीये. डॉ.आंबेडकरांनी सुरवातीला फक्त SC आणि ST समाजाला राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं होतं. त्यातील राजकीय आरक्षण फक्त 10 वर्षे ठेवा असं आंबेडकर म्हणाले होते. शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण सरकारला वाटेल तोपर्यंत ठेवा असं ते म्हणाले. ओबीसींना आरक्षण 1990 मध्ये मंडल आयोगाने दिलं. डॉ.आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला तो त्यांनी बनवलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यामुळे.
Yaachi itihaasat nond aahe...
Jevha DR. Ambedkarani Maratha Samjala Arakshan denyacha prastav mandla, tevha Maratha Samjache nete va itar shrestha mandalini, yala virodh kela... Tyanche mhanne hote, ke Maratha Samja kade khup zameeni aahet...
Tyamule BabasahebAni Rajinama Dila 💯❤️👍
अरुण भाऊ माहिती खूप आवडली आणि लक्षात आले की केंद्र सरकार आम्हाला आरक्षण देवू शकते
पंटरप्रधान महाराष्ट्रात आले शरद पवार साहेबांनी काय केले हे वकले आणि निघुन गेले पवार साहेबांनी केले ते सगळ्या भारताला माहीत आहे पण मराठा आरक्षण विषयी पंटरप्रधान साहेब एक शब्द पण बोले नाहीत आणि कलटी मारली
तो पर्यंत जरंगे जिवंत राहत नाही . जर जारंगे ला काही झालं तर पवार,ठाकरे,गांधी,मोदी निवडून तर येतच नाही वरून आम्ही त्यांची वाट लाऊ
हो फक्त मराठाच मते टाकणार आहेत बाकी ओबीसी एस सी आणि एसटी तसेच मुस्लिम काय करणार आहेत मग
सटीक विश्लेषण. खूप छान माहितीपूर्ण सादरीकरण. धन्यवाद.
सर, फार छान व मुद्देसुद माहिती आहे. केंद्रं सरकारने आरक्षणाबाबत गाभिंर्याने विचार करुन तात्काळ कार्यवाही केली पाहिजे, धन्यवाद
2 ते 3 वर्ष म्हणजे अजून 40 वर्ष लागतील म्हणजे झालं मराठ्यांचा कल्याण
हा प्रश्न केंद्राचा नाही तर केंद्र का हस्तक्षेप करेल. मराठा आरक्षण हा काही देशाचा मुद्दा नाही, गरीबी, भूकबळी, रोजगार हा आहे.
mg ram mandir nivdun kasa kay aala ,ki question paper badalalela 2019la
Maratha Samaj deshat Rahat Nahi ka.
@@sandeshpawar673राम मंदिराचे निर्माण राम मंदिर न्यास करत आहे, भारत सरकार नाही. काहीतरी फालतू.
मग राम मंदिर Promote करताना मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ जातंय मग ते काय तुझ्या म्हणण्या नुसार त्या न्यासाचे अजीवन सदस्य आहेत का, तुझ्या म्हणण्या नुसार जर तास असेल तर मग भारत तर secular state आहे मोदीने भाषणात राम मंदिर मुद्दा आणायलाच नको पाहिजे, knowledge वाढव तुझ मग बोलायला ये इथे.
केंद्राने कायदा दुरुस्ती करुन राज्याचे अधिकार काढून घेतले आहेत. झोपेत आहे का...
खूप छान विवरण केलंय असेच कार्य चालू ठेवा🙏🏻🚩👍🏻
अतिशय सुंदर योग्य विश्लेषण दादा.
खुप माहिती पुर्ण अभ्यास होता👏🏻👏🏻👏🏻
छान विश्लेषण केलय, मुद्देसूद मांडणी होती. धन्यवाद
मला हे कळलं नाही महाराष्ट्रात 52% आरक्षण होते.(म्हणजे 2% नी 50% ची मर्यादा आधीच ओलांडली आहे ना.)आणि आता ईडब्ल्यूएस 10% एकूण झाली 62%
Barobr 👍💯
Ews cancel zal
@@vikasbhosle7979kon mhtl aahe ajun
@@karandhotre4754 Kay fayda tyacha
Samjana tere bs😂ki bat nhi beta
शैक्षणिक आरक्षणात बदल करून गुणवत्तेत सवलत न देता सर्वांना समान प्रवेश फी ठेवा बस.
Tech na hyanna Paise pan kami aani percentage pan Kami, aani ithe general la paise pan jast aani percentage pan jast pahijet
Donation वाले तर घेतात ना admission... तेव्हा कुठे जाईल गुणवत्ता 🤔??
@@beheresushil7402 donation बंद
@@beheresushil7402ugach kahi pan wishayala fate fodna ,eka problem war solution dila ,paise Wale ghetli dusarya colg la admission ...garibachya porala kuthe jat ???
देशतल सगळ्या प्रकारच आरक्षण रद्द कराआणि फक्त योग्यतेवर काम द्या हेच यावर सोल्यूशन आहे
Best thought
80% हिंदु आरक्षण घेतात.कधीच आरक्षण बंद होणार नाही. सोशल मिडीयावर फक्त बोलतात आरक्षण रद्द करा.पण मी पैसे वाल्या श्रीमंत हिंदुना आरक्षण घेताना पाहिल आहे
@@rajendragaikwad5866😂😂😂😂
Then why maratha fight here
😂
हो ठीक आहे मग जमिनिपण सर्वांना समान वाटून द्या जमतंय का
फार अभ्यासपूर्ण माहिती.
Maratha Farmers are not poor because of Capitalism. They are poor because denial of free market economy. Onion export bans, etc.
Absolutely true
अगदी बरोबर. बाजारभाव नसल्याने शेतकरी गरीब राहिला आहे.😢
@@KkKk-qi2bq शासनाचा हस्तक्षेप गरजेचं असतो. जर ते 3 कायदे पास झाले असते आणि बाजार समित्या बंद झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना माल हा private entities ला विकावा लागला असता आणि त्यात सर्वात मोठा stake अडाणी चा होता, आणि अशा वेळी जर त्यांनीच शेतकऱ्यांचे शोषण चालू केले असते तर आपण दाद मागू शकलो नसतो. शेतकऱ्यांना open market असूनही व्यापारी भाव मिळू देत नाही हीच सत्य परिस्थिती आहे.
मराठ्यांच्या आरक्षण दिले तर महाराष्ट्रात आरक्षणाला विरोध करणार कोण? म्हणून मराठयांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि उद्या आरक्षण मिळाले तर त्यांची प्रगती सुरू झाली तर हा दुसरा problem.
They are poor because of population explosion which has significantly decreased land holding. The Maratha farmers also benefited earlier because of the "Kul Kayda". Had it not been for their population explosion they would still be rich.
खुपच छान माहीती दिली धन्यवाद
भीडू भाई 10 वर्ष म्हणून आरक्षण होतं .ते50 वर्ष वापरलं .आता मराठा समाज मागं राहिला आहे .
जळजळ ७०% मराठा समाज हा obc madhe yeto उरतो fkta 30%तो मंजे मराठवाडा विभागात मधला आता tyana ओबीसी मध्ये सामील केल्या नी जास्त फरक पडणार नाही माझ्या मते
...
bhau aamhi pashim maharashtra madhlya lokani kay konacha bighdavlay
aamhala pan ghya tumchya sobat
@@wildyoutuber2615तुम्ही पण या ना , पण आधी त्या khi chutiya netnyche thobada band kara
@@wildyoutuber2615pashim maharashtra amir pradesh ahe....marathvada aani Vidarbha khup Magas ahe
@@king95751sagle shrimant nahiyet tithle mojkich mothi gharani shrimant ahet..adhi mahiti karun ghya
@@king95751 गरिबी जात,धर्म, लिंग, रंग, प्रदेश पाहून नाही येत.
पुणे- मुंबई सारख्या शहरात सुद्धा छोट्या छोट्या एका खोलीच्या घरात, चाळींमध्ये सर्व जाती- धर्माचे लोक दिसतील. एकदा जाऊन बघा.
ह्या बाबतीत जुमला चालणार नाही म्हणून घाबरत असतील बहुतेक
त्यापेक्षा सगळ्यांचं आरक्षण बंद करून टाका....खूप लाड झालाय आरक्षण वाल्यांचा😂😂😂
Ashkya🤣🤣
Konacha bapat dum nay itka 🔥💥
आणि सगळ्यांच्या जमिनीही समान करा! कसलीच विषमता नको 😂
@@hakunamatata142775 years madhe 3 pidhya ni aarakshan bhogla ,shikun naukari karun kamawta aala asta....pan evdhya diwsani pan fuktat jamini hawyach??? Mag ek tar aarakshan cha kahi fayda tumhi ghetla nahi or aarakshan cha kahi fayda nahi 😂😂
@@pratikzinge2713 अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अन्याय, अत्याचार आणि नरक यातना भोगल्या नंतर आरक्षण मिळालं. ७५ वर्षांचं काय सांगतो, अनेक वर्ष बहुजनांनी ज्या यातना भोगल्या त्या जर तुझ्या वाट्याला आल्या तर तुझ्या कुठून कुठून फेस येईल तुला पण कळणार नाही. आणि हो तुझ्या माहिती साठी सांगतो शिक्षणाच्या गप्पा नको करू कोरोनाची जी लस तू टोचून घेतलीस ना, ती लस आपल्या भारतात बनवणाऱ्या सायंटिस्टच्या टीम मध्ये माझी बहीण होती आणि माझा स्वतःचा IT स्टार्टअप आहे.
EWS policy should be improved. Increased. to handle maratha or other reservation. Thanks dhanavad sir for giving knowledge...
Neat abhyas karat jaa. 35% general category kuthun ali jar 60% obc, 16%SC, 8%ST ahe tar. Kahi fhekya martay.
Mulat EWS cha arakshan ch chukicha aahe.
Nice very nice complete fulfil information about topic .
OBC मधून आरक्षण घेण्यापेक्षा.. EWS 10% वरून 20% करा हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून चर्चा करून मागणी मान्य होईल .... आणि पण त्या आधी तात्काळ स्वपरूपात EWS मधील मुलांना शैक्षणिक सवलती इतर आरक्षित जाती प्रमाणे लगेच लागू करा. ज्या मध्ये सर्व शासकीय आणि खाजगी शालेय आणि उच्च शिक्षण मध्ये शुल्क सवलत, शिष्यवृत्ती, मोफत हॉस्टेल आणि स्वस्त mess...
EWS 10% च आरक्षण 50% मर्यादा ओलांडून ही SC court मध्ये टिकून ahe, आणि त्याला कोणत्याही जातीचा किंवा राजकीय पक्षाचा विरोध देखील zala नाही... तसेच त्याला कोणतेही पुरावे गोळा करायची वेळ आली नाही किंवा SC नी त्यासाठी विचारलं देखील नाही... त्यामुळे EWS आरक्षण 10% वरून 20% केल तर सगळ्याच महाराष्ट्र मधील मराठ्यांना फायदा होईल. कुणबी सिद्ध करायचं कुटाणा करायची गरज नाही, ना कोणत्याही समिती ची नेमणूक. OBC ला पण अडचण नाही.
ews reservation should be incresed from10 to 40 percentage then it is effective.
@@Rage_27 obc 60 tkke astil tr population 150 tkke hotey maharashtrachi
इतिहास गावाह आहे की गुजरातमध्ये पटेल , हरियानामध्ये जाट आरक्षणाचे आंदोलन किती पेटलं होतं अनेक लोकांक जीव गेले आणि हजारी करोड च्या संपत्तीची नासधूस झाली तरी केंद्राने कधीही हस्तक्षेप केला नाही आणि आरक्षण कोणालाही मिळालं नाही .
भाजप विरुद्ध मतदान केल्यास खिचडी सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही .
यापेक्षा आरक्षण पद्धतीत सुधारणा करून आरक्षण घेऊन जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुधारले आहेत त्यांना आरक्षण बंद करावे आणि काही दिवसात आरक्षण पूर्णपणे बंद होईल अशी व्यवस्था होईल यासाठी आंदोलन करावे
बोल भिडू १०५ वी घटनदुरुस्ती विसरलय अस वाटत आहे😢
हा अधिकार राज्याला परत करण्यात आला आहे.
105 व्या घटनादुरुस्ती कायदा, 2021 ने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBCs) ओळखण्याची राज्य सरकारांची शक्ती पुनर्संचयित केली. विधेयकाने कलम 342A च्या कलम 1 आणि 2 मध्ये सुधारणा केली.
Bol भिडू हा bjp virodhi ahe
मराठा समाज सामाजिक मागास ठरत नाहीत
@@avi-n5y हे ठरवणारे तुम्ही कोण?
संविधानानुसार हे ठरवण्याचे अधिकार सरकार (केंद्र/राज्य) ला आहे.
मराठा सामाजीक मागास ठरूच शकत नाही तो काय गावकुसा बाहेर राहत होता काय,त्याला मंदीर प्रवेश नाकारला होता काय,पाणी नाकारले होते काय
@@rajendragaikwad5866 गायकवाड साहेब हे अस मागास ठरत नसत.
OBC मधली कोणती जात गावकुसाबाहेर राहते?
धनगर , माळी, वंजारी, वानी यांपैकी कोणती जात गावकुसाबाहेर राहते??
वाणी तर व्यापारी होते आणि आजसुद्धा आहेत.
धनगर , माळी, वंजारी समाजात सुद्धा खूप सधन शेतकरी, अनेक मोठे राजकीय नेते आहेत. महाराष्ट्रतील जवळपास 4 लाख सरकारी अधिकाऱ्यांपैकी सध्या 70% हे मागास संवर्गातील आहेत.
वास्तव mandal आहे हे खरं आहे... केंद्रच देऊ शकत... उपाय दुसरा एक Ews 25%करा
रेल्वे चे वाढलेले अपघात व त्यामागे सरकारचे जागा रिक्त ठेवण्याचे धोरण आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी यावर चर्चा व्हायलाच हवी ✨🙌🏻
कालच्या झालेल्या आंध्र प्रदेशातील अपघातामध्ये मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@@studies_4_india😢
Logic and rational are the hallmarks of your analysis. However you failed to justify how court restriction of 50/% limit is beached by a) 10 % EWS quota b) few states like TN
50% social reservation cap. Not for economic and parallel reservation 😂
खुपच अभ्यासपुर्ण विश्लेषण. राज्य सरकारच्या आरक्षण मर्यादे बाहेर ओ.बी.सी.कोटा वाढवयाचा असेल किंवा एखाद्या समाजाला आरक्षण प्रवाहात आणायचे असेल त्यासाठीच्या घटनेतील कायदेशीर तरतुदी, निकष काय आहेत/असतात , त्याचे दुरगामी परिणाम कसे असु शकतात याबद्दल दाखले देत आपण खुपचं मुद्देसुद मत व्यक्त केले.
The TN reservation was done before verdict of indira Sawhney case which was happened before 1993. The case is still going on in supreme court against TN reservation. 10% EWS quota was given by supreme court itself. So the Final call will always be with supreme court. Parliament also can't do anything regarding this as utmost power has in hands with supreme court.
50% limit is not absolute.
It can be breached in exceptional case..
@@iamas1825 but it has not breached after 1993 indira Sawhney case.
बेस्ट विशलेशन केले ❤
Bhangar ekdam sope thing difficult Karun samgitali je ahe te tech magtoy hakkach diary’s ch hiskavun ghet nahi… ek maratha lakh maratha
केंद्राने जर या जटील प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर पुढे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या प्रदेशांमध्ये इतर जातींची आंदोलने सुरू होतील.
*आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।*
आज ज्यांच्या मुळे आज हा देश आहे तोच समाज झगडतोय 😢😢😢😢😢😢😢
अरे, या गोष्टीची जाण तरी हवी इतर समाजाला, खरंच बोलले तुम्ही
@@ps-ps6boaanaji pant nhi denar aarkshan 😢
@@vijaypatil387 पाटील दादा, आरक्षण हे मिळवावं लागेल, पंत असो वा शिंदे, इतिहासच सांगतो की लढल्याशिवाय आपली ताकद दिसत नाही. आणि आता मराठ्यांना आपला इतिहास पुनःप्रस्थापित करण्याची वेळ आलीय
@@ps-ps6boajj Maratha,udya dhangar , Ani natar koni dusra magtil tyach kay
@@assl96kulimarathaahe तुषार दादा, तुमची कोणती खाट कापली जातेय, आरक्षण मराठा आणि धनगर समाजाला भेटलं तर.
तुमच्या घरातून मागत नाही ना कोणी. असं कोणी म्हणताय का तुषार दादाच्या घरातील एका रूम वर आमचा अधिकार आहे. मग जर तुझा संबंध नाही तर कशाला उगाच वेळ घालवतोय.
आरक्षण मराठा आणि धनगर यांना मिळायलाच हवं. तू निवांत जेवण कर आणि अभ्यास कर जर open मध्ये असशील तर, आणि जर SC,ST असशील तर advertisement यायची वाट बघ. आरामात पास होशील.
म्हणजे कायद्या च्या अणि सगळ्या समाजा चा विचार केला तर सर सकट आरक्षण देण हे शक्य नाही अणि याचा parinam खूप भयानक परिस्थिती होईल. ती चांगली नाही. मग modi सरकार उलट पुढील वाईट गोष्टी साठी च विचार करत आहे. हे खरतर चांगले आहे. राजकारण करून भविष्यात परिस्थिती वाईट होऊ नये ही चांगली गोष्ट आहे. 👍🚩
1 November पासून महाराष्ट्रात राडा घालणार मराठा समाज.
Samanya mansala sukhan jagu dya
तुमच्या आमच्या सारखे सामान्य माणसाच्या आयुष्यासाठी ही उठाठेव चालली आहे
@@NAVALKUMARCHINTARE
mi pan tech mhantoy.
Samanya mansala sukhane jagu dya, to bichara kuthun gheun yenar lakho rupay college chi fee bharayla
@@aforashish7 40 Lakha chi swatachi gadi Andolanat jalnare..12 CM. 85% SAKHR KARKHNE 75% Jamini...he kadhi pasun samanya zale.khare samanya tr Muslim..bhatki jamat ahet.. je roj bhangar che kam krtat...ani pot bhartat..
@@NAVALKUMARCHINTARE
Aamchyach paishatun ghetle sarkne to gadi.
Aamchya samajatil lokanni aamchich gadi जाळली.
आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.
एक मराठा, लाख मराठा. 🚩🚩🚩
महाराष्ट्रातुन 48 खासदार निवडून जातात.मोदो महाराष्ट्र लुटतोय. तो काय आरक्षण देईल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात सहजा सहजी बदलत नाही. संघाचे शिदड मराठा विरोधी आहे.
Modi kunha virodhi ahe edacha tharvun ghe baba edka modi SC virodhi Ekdamodi desh virodhi Ekda modi maharashtra virodhi ekda modi sanvidhan virodhi ekda modi budha virodhi ekda modi muslim virodhi 😂😂😂
बाळा तुझी टोपी सरळ कर आधी 😂
बरोबर आहे साहेब
खूप च छान माहिती सांगितली आपण..
आत्महत्या करण्यापेक्षा मराठा समाजाच्या तरुणांनी नेत्यांना अद्दल शिकवा अस पण आरक्षण नसेल तर आपल्याला नोकरी मिळणार नाही मग police कारवाई ची का चिंता करायची
Mhanje bina arakshan chy nokri milat nahi ka ha konta logik ahe ....mahenat Kara bhikariiii
@@assl96kulimarathaaheमी ही हेच म्हणतोय ह्या reservation system ने आम्हला भिकारी बनवलं आहे आणि भिकऱ्यानकडे गमवण्या सारखं काहीच नसत हे लक्षात ठेव श्रीमंता 😂
@@assl96kulimarathaaheह्याला आरक्षणाचा फायदा काय असतो हे पण माहित नाही बहुधा 😂 बहुसंख्य ठिकाणी वाशिल्यावर कोण बसलाय सांगायला लाऊ नका आणि किती तरी ठिकाणी राखीव जागा कधी भरल्याच जात नाही याचे कारण सांगा..
समान नागरी कायदा करून टाका,ज्याचे त्याचे गुण ठरवतील नौकरी स कोण पात्र आहे,
कशाला जाती भेद करायचा
Studious information.
सरकारला जबाबदार धरायच्या आधी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे मराठा समाजानी ✌🏻
एक मराठा लाख मराठा 🚩
ऍड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सुद्धा कायद्याचा आधार घेऊनच आरक्षण देता येईल, केंद्र सरकार ची इच्छा नाही
सगळ्यांची आरक्षण बंद करून टाका.
खरच किती दिवस जातीवरून आरक्षण देणार... जे आर्थिक दृष्ट्या खरच दुर्बल आहेत त्यांनाच आरक्षण मिळायला हवं... मग ते कुठल्याही जातीचे असो किंवा कुठल्याही धर्माचे...
कारण याच आरक्षणपायी मेहनत करणारे बेरोजगार अन् फुकट खाणारे कमाविसदार असं झालंय या देशात....😢
Ani evdhaya varshanchya Atyaachar va hinse cha kaay?
Tya mule utpann zalelya Garibicha kaay,,??
Aaj hi 60% SC ST samaaj haa gareeb aahe....
Jar Aaj tumhaala nokrya naahit, tar tyacha Karan keval Ani keval, tumchya Purwajani kele paap aahe...
Tyanni jar Jaati bhed kela nasta, tar aaj mulich Arakshan dyachi garaz padli nasti❤️💯💪
@@NamashkarDosto23Mतेच तर म्हणतोय जातीनिहाय आरक्षण बंद केलं पाहिजे.
आणि आर्थिक स्थिती पाहून आरक्षण द्यायला हवे.
मग कोणत्याच गरिबावर अन्याय नाही होणार मग तो कुठल्याही जातीचा असो अथवा धर्माचा...
सगळ्यांना समान कायदा..
@@RamBorase-vn7pg
Accha
Mhanje, Atyaachar Jaat pahun, Ani Arakshan denyachi vel aali tar' Gareebi paahun???
Waah,
Ha majhya Shivrayancha🧡 Maharashtra AHE
MAFI VEER SAVARKAR CHA NAAHI💪💯❤️
@@NamashkarDosto23M शिवरायांचा आदर केला खूप भारी वाटलं भाऊ.
पण सावरकरांचा अनादर हे मात्र चुकीचं आहे.
कृपया पूर्ण आणि खरा इतिहास वाचावा स्वातंत्र्य वीर सावरकरांचा..🙏🚩
@@RamBorase-vn7pg
Me PHD aahe History And Civics
Madhe mala khara itihaas mahit aahe...
Krupaya
Fakt Arakshan kadhun taka Kadhun taka, asa mhanun hot naahi,, khede vastyanche maans Upaashi Martil yaa mule!!!💪🔥🔥🔥
खूप छान अरुणराज सर
ज्यांना सध्या आरक्षण भेटले आहे ते पण जाते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
Nahi jat ...chill ghe bhava......
Aarkshan kahi ladu ,chiwada nahi yala dil aani tyala dil nahi...udya sc,st,obc jr mhnale ki amhala aarkshan nko...tri srkar aarkshan kadhu nahi shkat...he jarange ,birange chya gappa vr reservation nst bhetat kiwa kdhta yet data bolto court mdhe,proof lagta
👍
Very good analysis, true facts placed before,
आता झाली अहे. अपर्यारीता 😂
एक मराठा लाख मराठा ❤
" मनोज जरांगे " चा " अन्ना हजारे " होणार
kamch bga......
Tumhla kon vicharl nhi...
🚩
बरोबर मनोज हजारे पाटील😂
Tuzya aayla ghoda lavatil br kaa
उत्कृष्ट विश्लेषण. अमित शहा यांनी याबाबत सांगितल की, अशा प्रकारे मराठा आरक्षण बाबत केंद्रानी घटना दुरूस्ती केली तर इतर राज्यातील पाटीदार, जाट, धनगर, मुस्लिम समाज सुध्दा आरक्षणाची मागणी करेल व डोकेदूखी वाढेल, म्हणून त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोदी काहीही निर्णय घेऊ शकत नाही त्याची क्षमताच नाही
मग कोण घेऊ शकतो ते सागा
Kalali tumchi akkal 😂😂
मराठा आरक्षण मोदींनी मुळीच देवू नये....
@@Ath9394🤣🤣🤣🤣🤣👍
All reservation should be canceled on the basis of caste and should be given according to financial criteria
Then What about Caste Based Discrimination 😢😢
reservations should be given on caste base according to there occupation if a man is lohar he should be given tax concessions for building iron industry and reservations in government for post related to that industry that will make sense ahead and this current reservations should be cancelled which do not have any basis and just set by british to continue there devide and rule policies ahead
@@anurag.social Still there is discrimination based on caste. We want to end casteism not increase it.
@@anurag.social
Bhai kisi lohar ko Doctor Ban na hoga toh???
Matlab kuch bhi logic mat lagao yaar....
Jo Hai, wohi sahi hai.. aur kabhi change bhi nahi hoga
@user-ln3up1bw3i mostly caste ussi basis pe he jis basis pe har kisiske families ke pehlese chale aye hue occupations the isliye mene vo logic lagaya apna culture preserve krnekeliye agar koi khud stand leke uske family ka occupation smbhal raha he to uska liye hi reservation hone chahiye baki jisko doctor banna he vo to merit ke hisab se ban jaye kisna roka he
तहसीलदार रा कडे तालुक्यात राहणर्या लोकांच्या जातीची काही नोंद आसते का?
असेल तर ती माहीती कशी मिळवावी
If the central govt can make any laws as it wishes then why not make a law which says that all farmers should get Rs 5 lakh per month every month for the next 100 years. Also maybe make a law where MBBS degree is not mandatory for certain castes to practice the medical profession, they can get "sarsakat" MBBS certificates without attending college or even primary school for that matter. No opposition party will dare to oppose these bills.
😂😂😂
E W S वर सविस्तर व्हिडिओ बनवा कारण मी मराठा आहे हे काय आहे हे समजले नाही
ह्या विषयावरील व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो सर 🙏🏻
एक भ्रष्ट अधिकारी माझा नातेवाईक, माझा मित्र, माझी जात, माझा धर्म म्हणुन जेव्हा स्वतःचा ताब्यातील जागेला लोकांना प्राधान्य देतो तेव्हा त्यालाही 100% आरक्षण म्हणावे.. 🤪😜😅
म्हणजे मोदी काही आरक्षण देणार नाही ह्यांना 😂😂
जय हो मोदी..आमचे मत फक्त मोदीला.
Balish buddhi
खूप छान माहिती दिली ह्या माहितीचा राज्य सरकार का विचारत करत नाही
1 no. Information
आरक्षणाचा मुद्दा कधीच न संपणारा आहे. तरीही कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा आरक्षण दिले पाहिजे. तसेच समाजात दुफळी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
मराठ्यांनो
शेतीचे कामे आवरून घ्या
लवकरच मोहिमेवर जायचे आहे
मोहीम फत्ते करूनच घरी येऊ
24 ला दिल्ली ला पण कळलं
कोणताही समाज गरीब वा श्रीमंत नसतो
Ye tula vichrl ka re
बरोबर आहे
हे अगदी बरोबर आहे.
काही पाटील लोकं पाटीलकीचे टीमके मिरवून वाडवडलांची संपत्ती लयास घालवून आता उड्या मारत आहेत.
खुप सुंदर
जो समाज जर 400+ वर्ष स्वराज्यत (जमीनदारी, पाटीलकी, देशमुखी, पंचकी) व स्वतंत्र भारतात (मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सरपंचकी, पंचकी) राजकारभार करनारे होते. व ते जर स्व:तला साजाजिक व आर्थिक दृष्टया "मागास" म्हनत असेल तर वाटीत पानी घेउन जिव द्यावा. जगन्यात त्यांचा काही अर्थच नाही.😂😂😂😂
आर.एस.एस. ला कोणालाच आरक्षण द्यायचे नाहीये. फुले - शाहू - आंबेडकर विचारसरणीच्या कट्टर विरोधकांना कनिष्ठ जातींचा उत्कर्ष नको असतो हे मूळ कारण आहे.
निवडणुका मध्ये BJP ला नुकसान होणार हे निश्चित आहे
Ha vedyat kadhat ahe bolbhidu vala, fakt kulbi sobat maratha suddha kulbi ahet jyani kahi years purvi reservation nakarala hota bcoz tevha evadhi garaj navhati ata jast ahe garaj
105th ghatna durusti baddal sangitl ast tar bar zal ast ajun clear zal ast mudda
सर आपण रेणके आयोगावर विडिओ बनवा भटक्या विमुक्त जाती जमातीकडे कोणीच लक्ष देत नाही 😢 २.५%
Chan mahiti.hope he ikun maratha samajala kahi bodh hoil
कुणबी दाखले रद्द करा कारण सर्व कुणबी दाखले हैं बेकायदेशीर पध्दतीने देत आहेत 💯
सर्वानी एकच अट्टाहास केला पाहीजे... सरसकट शिक्षण मोफत करा... नाहीतर मतदानच करणार नाही..
अप्रतिम आणि अभ्यासू माहिती दिली.एकदम perfect
Kup chan mahiti dili kaydya badal
Nice information Arun Raj,पण केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी कसे जादा 13टक्के आरक्षण दिले आहे आणि ते हायकोर्टात कसे टिकले आहे यावर तुमचे काय मत आहे
Khar ahe sir baki che pan magni karnar pan kahitari upay karun arkahan dile pahije
महाराष्ट्राचा नकाशा बरोबर दाखवला नाही
48 Loksabha seat cha map ahe to
अतिशय उत्तम माहिती
Changli mahiti
मोदीला खूप मानत होतो. आता नाही.
फक्त sc st आणि NT आरक्षण ठेवा जातीवरून बाकीच्या सगळ्यांना आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे
# saman nagrik kayda
म्हणजे जरांगे गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही ❌in short 😂😂
आरक्षण मिळेलच पण त्याला केवढी मोठी प्रोसिजर आहे,हे समजून घेणे गरजेचे आहे,असं एका दिवसात एवढा मोठा निर्णय कोणीही घेऊ शकत नाही.इतका अतेताईपणा ठिक नाही.सर्वजण सुज्ञ आहेत.
40 divas dile hote sarkaar la