Lokmanya Tilak । Mahatma Gandhi । महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे
HTML-код
- Опубликовано: 7 авг 2023
- The Insider Threads - www.threads.net/@insiderthe4
The Insider FB page - insidertheme...
The Insider FB Instagram Handle - insiderthe4?igs...
The Insider Twitter Handle - insiderthe4?t=3Nc...
The Insider Gmail - insiderthe4@gmail.com
इतिहासपुरुष, महापुरुष यांच्या चिकीत्सेमध्ये आणि बदनामीमध्ये फार फरक आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी 'मनातलं' च्या या सदरामध्ये हा फरक समजावून सांगितला आहे. चिकीत्सेच्या नावाखाली महापुरुषांची बदनामी केली जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे असं म्हणताना त्यांनी ही बदनामी होत असल्यामुळे समाजाला काय धोका निर्माण होतो यावर नेमके बोट ठेवले आहे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
ruclips.net/video/pL5L7b4HRXo/видео.html
खरोखर महापुरष बद्दल काहीही बदनामी करणे अयोग्यच आहे, पुढील येणाऱ्या पिढी साठी घातक आहे तेव्हा सुजाणं नागरिकांनी बोलताना भान ठेवावे! धन्यवाद सर
अगदी योग्य विवेचन. जे बदनामी कारक लिहितात ते जाणून बुजून वाचकांची दिशाभूल करण्यासाठीच करतात. त्यांच्यावर तुमच्या विवेचनाचा काहिही परिणाम होणार नाही. हो पण वाचकांनी यावर नक्कीच विचार करावा.
🙏🙏🙏🙏
🚩EVM च्या मस्तीमुळे घडते
Ballot Paper असला पाहिजे🚩
शिवश्री राजू परुळेकर सर,सादर प्रणाम,
खूप मार्गदर्शक विवेचन , तरुण पिढीला कळेल, अशा साध्या सोप्या भाषेत सांगितले,धन्यवाद,,,,
Sir आपण एकदम बरोबर बोललात. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून बदनामी करणारी व्यक्ती स्वतः चा असभ्यपणाच दाखवते. ज्या ज्या महापुरुषाने समाज, देश घडविण्यासाठी योगदान दिले आहे अशा महापुरुषांची बदनामी करणे म्हणजे देशाची बदनामी होय.
आपण टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या बाबतीत चिकित्सा केलीत. योग्य आहे. पण फुले, शाहू , आंबेडकर ह्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान काय ? ह्याच्या बद्दल आपले प्रामाणिक मत दिले नाहीत. महापुरुषांची चिकित्सा होणे गरजेचे आहे. पण ते करतांना चिकित्सकाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्यापेक्षा त्याची राजकीय भुमिका खूप महत्वाची असते. इतिहास संशोधन करण्यासाठी कष्ट, अभ्यास व निष्पक्ष भुमिका लागते व तसे वातावरण लागते. जेव्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इतिहासकाराचा वेष घालतात तेव्हा चिकित्सा किती प्रामाणिक होते ते सहज स्पष्ट होते.
आपल्या राष्ट्र पुरुषांना परदेशात जेवढा मान सन्मान अणि आदर आहे तेवढा आपल्या देशात नाही आहे, म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो तशी अवस्था आहे. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधीजी कडून प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. छान प्रबोधन,धन्यवाद!!!!🙏
खूप छान मार्गदर्शन केले आपण...👍👍👍👍
राजु परुळेकर, एक अभ्यासू , सज्जन, सहृदय व्यक्तिमत्व...
Thousands of people waiting for your videos sir
सर आपलं प्रत्येक episod आमच्यासाठी knowledge tonic असते, आजचाही डोज हा परीणामकारकच होता. करीता अभिनंदन व प्रतिक्षेत.....
This deliberate humiliation of Marathi leaders of past happened only during Fadnavis's times and Never before that. People should never forget that
खरंच, चांगला टोला हाणला, टोलभैरवाना...
तरुणाचे मोठे नुकसान होत आहे कारण ते वरवर विचार करुण भरकटल्या सारखे महापुरुष व्यक्तीवर चुकीव्हे वक्तव्य करतात.......हे भारताच्या भवितव्यासाठी भयाण आहे
Khup chan sir 💫💫👌👌👌
योग्य विश्लेषण 👍 🙏
सप्तह्रदय धन्यवाद सरजी.....
अत्यंत सुंदर विवेचन.
सर, नेमाडेंनी केलेली पेशव्या वरील टीका आपल्या मनाला लागलेली दिसतीये, पण ती टीका पेशव्यांची वैयक्तिक जीवनावर असली तरी पेशव्यांच्या असल्या स्त्री लंपट वागण्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतात कारण, त्या शोषित कोवळ्या मुली या समाजातून येत असतं हे आपण विसरता
He swatah peshvyanchya virodhaat ahet 😂😂😂😂
Te gandhi nehru baddal boltahet 😂
You are very good and honest
खूप सुंदर विवेचन
Totally agree.
ते सगळ खर हो !
पण महापुरुष ठरवणार कोण ?
प्रत्येक जात आपल्याच जातीच्या माणसाला महापुरुष मानणार ,
त्या पेक्षा प्रत्येक जातीच्या महापुरुषांना समसमान , वागणुक द्या . सगळ्यांनाच समानतेची वागणुक द्या , म्हणजे प्रश्र सुटेल
विनम्र अभिवादन!
Ausum Thought ❤️
अगदी बरोबर बोललात तुम्ही.Thanks
Nice Thinking
Great insight
तुमच म्हणण खर आहे, परंतु तुंम्ही फारच मवाळ भाषेत व संयमी बोलताय, (कौतुक) ...ज्यांना समाजासाठी काहीही करायचे नसून समाज (तरुण पिढी) बिघडवायचा असतो असेच लोक हे नसते उद्योग करित असतात..
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤
Agree completely.
संतुलित भूमिका संतुलित विचार मांडले याबद्दल धन्यवाद
Thanks sir🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice thinking.
Sir.ajacha samajala asatya hech Satya watayla lagle ahe ,hi atishay gambhir bab ahe. Kalay tasme namha. !
Perfect description 🙌🏻🙌🏻💯
एकदम बरोबर
Very nice work
Very good.
Khup sunder
सही पकडे है
Please make long duration videos Sir. Short durations are not enough.
सर छान विश्लेषण केले
🙏🏻💯💙
काही कोते लोग दुसर्यांना कमी लेखुन स्वतःचा निचपणा लपवू ईच्छितात..
चांगली मांडणी
आवडते
Barobar bollat sir
Right 100℅
टिळक वगैरे महापुरुष कसे म्हणता येईल. ते फक्त एक राजकारणी होते.बामन वर्चस्व मधे जन्माला आलेले.
Te ahet ...dishasathi tyanch kama ahe
राजु भाई!!! मान गये भिडू.!!!
सद्य परिस्थितीत चिकित्सक वृत्तीने बोलणारा आणि लिहिणारा हा धर्मद्रोही किंवा राष्ट्रद्रोहीच ठरवला जातो.
Saras sirji.
Aaz cha Neta la fact Properganda kela tar ya lokala
Satta madhe zayla milete.
Bin dokache mansa jaga madhe vadhlele aahe.
Sirji.
Jai Maharashtra.
हे विचार हरवलेत 7:46
अशा गोष्टी संकुचित व्रुत्तीच्या लोकांना कळत नाहीत असे नाही पण त्यांवर त्यांच्याकेच त्याचा इलाज नाही.जबाबदार लोकही त्याकडे कानाडोळा करतात तेव्हां आश्चर्य वाटते !
सर्वच तंत्र जाणीवपूर्वक बिघडवत आहेत. पुढील पिढ्यानपिढ्या चुकीचा विकृत इतिहास मांडला जात आहे. ह्या विकृत विचारसरणी वर उपाय काय?
लोकांना सत्य इतीहास सांगने.
परुळेकर तुम्ही सुद्धा वीर सावरकर यांची बदनामी केली हे विसरू नका
कशाचा वीर?त्याने माफी मागितली होती हे सांगितले ही बदनामी होते का?
सावरकरांची एक खोटी प्रतिमा तयार केली गेली आहे. त्यांच्या बद्दलची सत्य माहिती लपवून ठेवली गेली आहे.
ती सत्य माहिती जनते समोर आलीच पाहिजे.
Mahapurush chi gosht chalu ahe ...mafiveer kutryanchi navhi😂😂
सर मला आपल बोलणे मान्य आहे पण टिळकांनी गणेशोत्सव कुणा च्या विरोधात सुरू केला त्याचा पण विचार होणे गरजेचे आहे अणि गणेशोत्सव महाराष्ट्र .मध्ये कधी पासून सुरू केला ह्याचा विचार पण होणे गरजेचे आहे
इंग्रजांच्या विरोधात जन माणसात वातावरण तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
महात्मा फुलेंना विरोध म्हणून. त्यांनी शिवजयंती चालू केली होती
nakki kalji gheu
aani maha purshabaddl jababdari ne lihu aani bolu
माफ करा सर, पण कमरेवरचे बोलणे म्हणजे चिकित्सा व कमरेखालचे बोलणे म्हणजे बदनामी असे आपले म्हणणे आहे का? (याला फक्त एक प्रश्न समजून उत्तर दयावे, बाकी हा प्रश्न विचारण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही)
सर तुम्ही खरं बोलता पण हे बाकीच्या ब्राम्हणांना आवडत नाही 😊
Savarkarana kahihi bola tumhi, te chalat, bakiche sagle mahan....hipocracy ki bhi sima hoti hai......
Ethe rajakiy vaktinchi jibhach hatat nahi tar samanyanchi kay katha
महापुरुषांची बदनामी करण काही मंडळी करतात आणि सर्वासामान्य माणुस त्या बदनामीला नकळत मुठमाती देतो.
Je Khar bolne ahe te gunha ahe ka?
एखादी व्यक्ती सर्वांनाच महापुरुष वाटेल, असे सांगता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही जणांना महापुरुष वाटत नाहीत, परंतु मोहनदास गांधी, हे महापुरुष वाटतात. याला काय म्हणणार ?
जींनाने पाकिस्तान वेगळा हवा असा आग्रह धरला होता. अश्यावेळी सावरकर आणि नथु नि जिना ला मारायचे होते , महात्मा गांधींना नाही. मग त्यांच्या विचारांना पण खरच मानले असते.
महापुरुषांची चिकित्सा तुम्हीच केली पाहिजे
मोहनदास गांधी आम्हाला दीप स्तंभा सारखे नकोच आहेत
मुळात आम्हाला पण बामण या देशात नकोच आहेत.तुम्ही लवकरात लवकर हा देश सोडून निघून जा.बामणांचा या देशाशी काहीही संबंध नाही.
ब्राम्हण या देशाला लागलेली कीड आहे. ती पण आम्हाला या देशात नको
भीती पसरवणे अन् गरीब लोकांना लुबाडणे हाच यांचा धंदा
आपण फुले ,आंबेडकराबाबत.चिकीत्सा करून दाखवावी.
तेव्हा हा परुळेकर गांडीत शेपूट घालून बसेल 😂😂
काही अल्पबुद्धी लोकांना महापुरुषांवर aksheparh बोलून स्वतः ला फरक मोठे अभ्यासक असल्याचे भासवण्याची सवय असते.
तसेच कुठल्यातरी फडतूस पक्षाची मोहीम राबवत असतात. जेणेकरून देशात शांती, सलोखा राहू नये व आपले लबाड धंदे बिनबोभाटा चालू राहावेत.
तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?
एकदम बरोबर
अश्या विषयावर बोलण्याचा आपल्या ला अधिकार नाही
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच का करावा वाटतो तुम्हाला, सर्वच बोलू शकतात.कुणावरही.. अगदी तुम्ही सुद्धा
गांधी हे डबल एजंट होते.
तुम्हाला कोणी अधिकार दिला चिकित्सा करणार, तेवढे मोठे व्हा.
तुम्ही भारत विरोधी आहात
Tumhala koni adhikar dila bar...?
तू भक्त आहेस
अंध भक्त
तुमचे जुने विडिओ बघा, v हे स्वतः अमलात आणा..