Dalits in India : महाराष्ट्राच्या 'या' गावांमध्ये अजूनही दलितांना स्मशानभूमी का नाकारली जातेय?
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- #bbcmarathi #dalitinindia #castsystem #cremation
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सतरा हजार गावांमध्ये आजही सार्वजनिक स्मशानभूमी नाही. जमिनींची मालकी असणाऱ्यांना स्मशानभूमीची गरज फारशी लागत नसली तरी देशातील कोट्यवधी दलितांकडे आजही जमीन नाही. अशावेळी सार्वजनिक स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी जमीन मालकांची परवानगी घ्यावी लागते किंवा जिथे जमीन मिळेल तिथे अंत्यसंस्कार करावे लागतात.
सार्वजनिक स्मशानभूमीची सोय नसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वालवड गावातला हा ग्राउंड रिपोर्ट. यासोबतच बीड जिल्ह्यातील पालवण नावाच्या गावात सरपंच राहिलेल्या दलित महिलेच्याच अंत्यसंस्काराला का विरोध झाला? त्या गावातली परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रातील दलित आणि भूमिहीन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मांडणारा हा रिपोर्ट.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
धन्यवाद बीबीसी मराठी जगासमोर खरं वास्तव आणल्याबद्दल
तुमच्या खऱ्या खऱ्या पत्रकारितेला सलाम.
Thank you so much BBC for truth
🙏
@@buddhabhushanwaghmare BBC ne itar ghatna suddha samor anavya Jyat itar jatini kelelya kruti ayogya ahet.
यांना आरक्षण दिसते... पण अत्याचार दिसतं नाही... कोणत्या अंगलन यांना आरक्षण पाहिजे...
पटलं भाऊ आपल्याला तुमचं मत..मी obc ahey pn khar ahey
😂😂😂😂
Majya kutumbane sc chya eka mansala 2 lakh rupayachi madat keli ahe. Amhi middleclass asunhi tyane ajun paise parat dele nhit. Tar tumchi narrow-minded mentality svatahkadech theva.
मग त्या गावातील अपराध्यांना पहिली कडक शिक्षा करणे आणि मग त्या गरीब दलितांना जागा करून देणे हे बरोबर आहे.. उगाच संपूर्ण भारतात/महाराष्ट्रात आरक्षण लावणे, हा त्यावर उपाय नाही...
@@anandrajput8697 nyay denare loka ahet, pan conviction la cases jast aslya mule vel lagto. Toparyant navin cases samor yetat. Bakiche barech shamshanbumi ahet jithe toh problem nhi, hi jaga kontya adharavar ardhi shamshan tharavli geli toh prashna ahe. Lakdacha kharcha ani jaga yala kay concept lavla gela ahe. Ka general category che families ani local politicians kadun tya family la fayda ka kahi sangnyat ale ahe.
दलितांसाठी स्वतंत्र स्मशान भूमी नको तर गावात असणाऱ्या सर्व स्मशान भूमी सर्वांसाठी अगदी त्रितिय पंथीयां साठी सुद्धा खुल्या केल्या पाहिजेत
बरोबर
Barobar
Purna samarthan
अगदी बरोबर भावा...
Itar jati sathi sudha arakshanat include Kara.
👍
"मनातून जात नाही अशी ही जात आहे "हेच भारतामधील जातीचं वास्तव आहे.
आरक्षण दिसत आमची झालेली प्रगती दिसते पण आमच्या वर झालेला अन्याय नाही दिसत येणाऱ्या काळात दलीत समाज अजुन विद्रोही होणार आहे केवळ ह्या अश्या जाती वादी कारणामुळे जय भीम 💙✊
हिंदूना रोज तूम्ही शिव्या घालणार आणि वर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार की त्यानी प्रेमाने वागावं... तुम्ही मुस्लिम यांचे गोडवे गातात तर ते का तुमच्यासाठी त्यांची स्मशान भूमी देत नाहीत?????
प्रगती 😂😂😂
आता देशातील जमीन sc st obc या मुलनिवासी समाजा मध्ये समान वाटप झालीच पाहिजे देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय हजारो वर्षांपासून कब्जात घेवून बसले आहेत...
@@ganeshsawant4926kay re kharatya
reseevation kisi ki bapoti hai kya , aur rumhare pw aryacgar karne valw par tum atyachar karo ,
atyachar ka bahana bana ke muftkhori se hindusthan kw ab chhatrapati ka mavla aur barbad nahi honw dwga .
jat hindavi swarajya 🚩🚩💪💪
मेल्या नंतर पण आमचा संघर्ष संपत नाहि..आम्ही संघर्ष करतच आहोत..
तुम्ही फक्त संघटीत होता आणि संघर्ष करता, शिकत नाही. काही लोक फक्त आरक्षणाच्या कायद्यामुळे सरकारी अधिकारपदावर गेले. बाकी तुमच्यात सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक प्रगती अजून नाही. आत्मचिंतन करा. आरक्षणाच्या कुबड्या जास्त दिवस राहणार नाहीत.
महाराष्ट्र हा नक्कीच मराठी माणसाचा नाही, कारण इथे कुणीच मराठी नाही या राज्यात फक्त जाती पातीचे करंटे राहतात!म्हणून महाराष्ट्रा वर अधिकार त्यावेळी सांगा ज्यावेळी तुम्हीं सगळे मराठी बनाल 🙏जय महाराष्ट्र 🚩
दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे 😡
दोषी कोणीही नाही... फक्त लोकांचे विचार बदलले पाहीजे
जो विरोध करतो, जातीय तेढ निर्माण करतो त्याचा वर कडक कारवाई शासनाने केली पाहिजे,.
कोणताही देह पेटवल्यार माती होते, स्म्शानभूमी ही कोणत्या एका जातीची नसते,सार्वजनिक असते.विचार बदलायला हवेत.
राईट
Maturity is when you realise Ambedkar was always right.
@@akshaymorey8986 if population and corruption would have been around half as now we would have different views.
@SagarRao111 can you say the same regarding budhism over the treatment of Rohingyas in Myanmar
Bruh. He was never wrong. We just read or hear his interpretations and not his books directly. This is the problem
On islam too?
@SagarRao111 yeu de, amch amhi baghun gheu, tereko muharram Mubarak
ग्रामपंचायतच्या कार्यालयात सरण रचून अंत्यविधी करा हाच उपाय आहे
झुंडशाही
🎯
मराठवाड्याच्या विश्र्वामधे प्रथम क्रमांक लागतो
1) जातीवाद 2) भ्रूहत्या 3) आणरकीलिंग
व बरेच काही
टीप:- मराठवाडा विभागात एका विशस्ट जातीचे लोक सर्वात जास्ती आहेत या कामात तरबेज
Tyanche sarv adhikar hiskavun ghetle pahije.
Ho bhau obc wale kup Annay karata Aaplyavar😢😢😢.....
स्पर्धा परीक्षा घोटाळे, महाविद्यालय शिक्षण घोटाळे
हे गाव राजेंद्र म्हस्के यांचं आहे आणि ज्याच्या विरोधात गुन्हे दखल झालेत ते म्हस्के यांचे कार्यकर्ते आहेत
तूझ्या जागेत जबरदस्ती येऊन प्रेतं पेटवली तुला जमेल का 😂😂😂😂
दलित याला
एक हात आहे
एक पाय आहे
त्याच रक्त पिवळ आहे का
का करता भेद
तो पण माणूस
तुम्ही पण माणुस
Ha Prakar Garmin Bhagatch Chalto Shahrat Chalta Nahee ,Takrar Kara.
मराठा समाज जातीवादी भडवा आहे... हे सिद्ध अजून ही होत...
तूझ्या जागेत जबरदस्ती येऊन प्रेतं पेटवली तुला जमेल का 😂😂😂😂
या गाढवांना देवाने सांगितले आहे म्हणे तसे करायला
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram
याच विकृत विचारसरणी मुळे आम्ही विकृत हिंदू धर्माचा त्याग केला.
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883 tu pakka maratha asnaar kuthe te chatrapti Ani kutha tumhi sadle vichar thevnare kartey kai vichar karat asnar maharaj swargat basun
@@sameerjadhav8883तुम्हीं कराल का,,?
पुरा मग त्यांना
@@vaibhav.v6403हो मी पक्का मराठा आहे
आरक्षण मागितला कि मिरची लागते
बाकी सर्व देऊन पण तुम्ही आमच्या वर उडणार
माजुरडे लोकं आहेत... आणि यांना आरक्षण पाहिजे !
पुरोगामी महाराष्ट्र ही अवस्था
कुठे नेऊन ठेवलंय माझा महाराष्ट्र...
तूझ्या जागेत जबरदस्ती येऊन प्रेतं पेटवली तुला जमेल का 😂😂😂😂
कायद्याने कारवाही झाली पाहिजे सडक्या विचारांचे लोक तसही 10 वर्षां पासून खूप वाढू लागले..
🎯
अगदी बरोबर बोललास मित्रा ❤❤❤
फक्त आरक्षण दिसत असले होणारे अन्याय नही दिसत काय राव जय भीम जय शिवराय 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भीम च बोला फक्त.... बाकीच्यांनी लाल करण सोडा अन्यान करणारे हेच आहेत
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883kon bolla Hindu dharm madhe ch jaltat mg tumchya nav natha chya samadhya kaa ahe Tyanna ka jalla nahi yacha uttar de.....❤
Mg mi asa bolu ka te musalman hote🙄🙄
@@sameerjadhav8883अरे मुर्खा एका जाती ने त्याग केला आहे बाकी चे दलित हिंदूच आहेत
तुझ्या मूर्ख मेंदू ला ते समजणार नाहि
@@sameerjadhav8883theek ahe tuza mayat purta
आमच्या गावात अजूनही दलितांसाठी स्मशानभूमी नाहि..
सुरवात कोणी करायची गावातली संप्पती सर्वाना येताना एकत्र येते मग स्मशानात त्यांचं नाव लिहिले आहे का
हिंदू धर्म आहे तुमचा आणि स्मशान भूमी सर्व हिंदू साठी असते...त्यात अंत्यसंस्कार करा .
दलीत पण हिंदू आहे..बाकीचे समाज जिथे अंत संस्कार करतो तिथेच तुम्ही पण करा भावांनो
Gav konte
@@keshavmishra07dalit lokkanna ijjat nhi tr ...te lokkk dusrya dharmat tr janarch n......
लाज वाटते हिंदु असल्याचा.
भावा सर्व जागी नाही हे काही मादर चोदांमूळ आख्या धर्माला शिव्या खाव्या लागतात...
माझ्या गावात पण दलीत आहेत माझे मित्र पण आहेत पण असल कधी जन्मात बघितल नाही .
काही माdरचोdaमूळ आख्या धर्माला शिव्या खाव्या लागतात
@@keshavmishra07madarchod pratek jatit astat. Saglyachi saglyan barobar vivad astat.
हो मग कटवा
Tuzya dharmatach lihun thevlay mag ata mc kon te tuch tharav 😌@@keshavmishra07
मराठवाडा मध्ये मागच्या वर्षी आंबेडकरांची जयंती करू देत नव्हते आता स्मशानभूमीमध्ये देत नाहीत या सर्व गोष्टींना एकच समाज कारणीभूत असून नेहमी तोच मागासवर्गीय वर अन्याय करून काहीही मागणी करतो योग्य आहे का??
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883tuzya kaa bapacha mhasnatle lakada jata ka 🙄
Abe he tumche Hindu dalit lok ahe amche Mahar baudh nahi Tyanna tari nit vagnuk dya nahi tr kharch tumcha dharm lavkar sampel he khar ahe...💯
Atii tithe mati....♥️✅💯
Parat Ambedkar baba nahi yenar he ya lokanni samjla pahije
@SagarRao111yes correct vegla desh hach option ahe.
सरकार ने यांची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी
जातीवाद करणाऱ्यांना जागीच ठोका आव्हान करा व्हिडिओ बनवून सर्वांना sc st समाज एकत्र आहे
Full Support Bhai...
मारामारी करायला,
Blood madhe hindu kayal che nishani ahe yacht muslim kase kasmir madhe panditan na Mart ahet tase yacht himmat nhi akhil shotara hinduch manycha 😅😅
1.Jativad karnaryana jagich thoka 👍
2. Sc st ekatra ahet?
Jativad karanare pratek jatit ahet.
हो@@fiber2156
महाराष्ट्रामढ़े मराठा समाज कायमच दादागिरी करतो!!!!
Correct 💯
Te sodun dusr kahi jamat nhi 😂
Ase nahi...he je hote te chukiche aahe..aapn sarv shivbanche mavale aahot..tya lokanvarti kathor karwai jhali pahije
बंदूकी घ्या विकत 5 हजाराला मिळतात दोन नंबर ने आणि गोळ्या दादागिरी करणाऱ्यांना अन्याय सहन करू नका जातीयवादी लोकांना बळ देऊ नका
@@maheshsalunkhe219
आम्ही नाही मावळे आम्ही भारतीय आहोत पाहिलेपण आणि कायमस्वरूपी मावळे वगरे काल्पनिक असते ते
काय म्हणून बौद्ध समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा.. म्हणजे हे लोक अजून आपल्या उरावर बसायला का? भयंकर परिस्थिती आहे 😢
@@bhushanwaghmare8427 एक पन मत द्यायचा नाही विरोध महंजे विरोध च करनार अत्ता!
तुम्ही दलितांवर अत्याचार होतात असं म्हणतात त्यांच्या जातीचा उल्लेख येतो अत्याचार करणाऱ्या जातीचा उल्लेख हि होऊद्या कि कोणती जातं आहे कि जी सर्वात जास्त sc प्रवर्गा वर अत्याचार करते हिम्मत नाही का bbc मराठी त्या जातीचा उल्लेख करायची
अचूक निशाणा 🎯👌👌👌👌👏👏👏👏....
तेवढा दम नाही
मराटा समाजाचे फक्त
Brobr ahe. Anyay hoto. Ani khass krun sc vr hoto. Pn konti cast anyay krte he pn sangayla pahije.
Are naku manu bhau @SagarRao111
म्हणूनच बाबांनो संघटित व्हा आणि वंचित बहुजन आघाडी च्या सोबत रहा ❤
धन्यवाद...बीबीसी मराठी सत्य जगापुढे आणले .
आता गावात ब्राह्मण नाहीत. मग हा दुरावा कोण कायम ठेवत आहे याचा विचार व्हावा.
मी एक ब्राह्मण आहे. समाज ब्राह्मणांचे ऐकत असेल तर मी सांगतोय ते ऐका. आपल्याला संतांनी मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक माणसात देवाचीच शक्ती आहे जी हे शरीर चालवते. त्यामुळे कुठलाही वेगळेपणा मानू नका. या लोकांना जी मदत लागेल ती सर्वांनी करावी.
me brahmin to dalit he band kara
bhau tumacha kahicha chukat nahi yana jar tumhi goo kha mantale tar he khat nahi karan he lokcha changle nahi babasahebni sangitle bhartatil gav jatiwadwadyche karkhane ahet
@@akj3388 dev saglyan madhe ahe, ani bhedbhav pan. Shaharat ani gavat pan. Ekach jatit apsat anyay karnare suddha ahet. Paristiti nusar mat badaltat.
@@ag8910🎯
वर्णव्यवस्था तुम्ही केला आहे म्हणून आज पण फळ भोगावे लागतात sc st OBC लोकांना
BBC चे आभार
भारतात दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार न्यूज द्वारे दाखवण्याबाबत 🙏🙏🙏
जय भीम 🙏🙏🙏
काय तर म्हणे दलित हिन्दू आहे..
मी मातंग आहे आणि मी स्वत ला हिन्दू मानत नाही💯जय भिम🖋📓
जागृत व्हा आणि लढा।
हा पण मातंग आहे
😂@@ushapundge2509
यामुळे भारतावर ८०वष मुस्लिम राजवटीत होती
आणि 3000 हजार वर्षे ब्राह्मण व 150 वर्षे ख्रिश्चन 😅😅
800 वर्ष
आणि आता दलित राज्य करत आहे 😢
@@sameerjadhav8883पण दलितांना जाळतात की पुरतात
Hindu Ani Muslim chya Bharat desh madhe pratek state madhalya eka jatila ajibat ezzat nahi Maharashtra madhe boudha utter Pradesh Bihar madhe chamar hariyana madhe valmiki Punjab madhe ramadasi Gujarat madhe bhangi dalit etake sankhene paisha ne kumkuvat asatana sudha sarv dalitana ekach veli virodh karanyachi himmat hindu samaj madhe nahi mhanun pratek state eka eka jatila target karun thokale jate
ही गोष्ट फक्त बीड मधली नाही.. हे मुंबई मध्ये सुद्धा चालत आहे. मी गोवंडी येथे राहत होतो तेव्हा, मी बुद्धिस्ट आहे म्हणून माझी हळद करण्या साठी तिथल्या गावकऱ्यांनी नकार दिला.
भौध्दाम शरणं गचछामी बोलून उरकून टाका कि लग्न
हळद हिंदी धर्माची प्रथा आहे जे तुम्ही कधीच सोडल आहे
Govandi gavat kashala rahayache govandi west la Raha nimoniya bagh goutam nagar madhe
Kuthe aahes tu rahayala address sang bhaiya
आम्ही सहन करू पण कितीही काही झालं तरी हा भारत देश माझा डॉ बाबासाहेब आंबेडकर सविधनावरच चालणार. जय भीम
Kayde change hotil tham jara😂
Khoti case takart tumhi
येथील वाद हा वैयक्तिक आहे,समोरचा व्यक्ती जागेवर मालकी हक्क सांगत आहे,त्यामुळे या गोष्टीला जातीयवादाचा रंग देऊ नये.ग्रा.पंचायतने दलित लोकांच्या स्मशानभुमीसाठी जागा द्यावी.
Tula Kas mahiti.
अरे वेगळे स्मशानभूमी कशाला पाहिजे? सार्वजनिक स्मशानभूमी दलितांसाठी नाही का? आम्ही पण हिंदू आहोत.
मुळात स्मशानभूमी जर सरकारी मालकीची असेल तर कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तीला तिथे विरोध नसावा असा कायदा करायला हवा.
जातीवाद करणारे विशिष्ट समाजाचे असणार..
Sadhya arakshan magnare
@@mkadam9769 खोट्या अट्रॉसिटी टाकणारे जातीयवादी
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883तूच आहेस तो नीच जातीयवादी 96 जणांनी काढलेला 96 मराठा.
@@mkadam9769त्यांच्याच वाड्यावर आज सुधा तुमच्या बायका आनंदाने जातात 😂😂
पैशासाठी लाचार झालेले नेते काय सुधारणा करणार .
च्यायला माणूस म्हणून आपण नेमकं कुठं चालोय हेच समजना झालंय..जिवंतपणी तर हेटाळणी आहेच म्हणा पण मेल्यावरसुद्धा... हात तुमच्या असल्या समाजाच्या...आपला भारत स्वतंत्र होऊन 70-75 वर्ष होत आहेत. आणि अजून सुद्धा BC लोक जातीवादातून बाहेर येत नाहीत... 🥺
ग्रामपंचायत, तहसील अशा शासकीय ठीकानी अंत्यविधी करावा -जय भिम
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883Mazi honari bayko 96k maratha ahe mi tumcha javai honar samjla kabe andhbhakt 😂
Ani tula lavkar mama pn Karel mi don't worry jativadya bha.dvya😂😂😂
Tu 1 bapacha nahi
@@sameerjadhav8883 अरे त्या हिंदू दलीत sc लोकांना जाळला जागा नाही, तू गडायच बोलतोय चुत्या, एकच कॉमेंट सगळीकडे कॉपी पेस्ट करतोस
मी माझ्या गावात सर्वांसाठी स्मशानभूमी खुली केली ..!!!
कुठे गेल्या आंबेडकरवादी संघटना, फक्त मतांची भिक मागायला गावात जाणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे.. 😡😡
खरं आहे माझी मावस आत्या वारलेली तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते,पाऊस चालू होता पण तरी सुद्धा त्याचे अंत्यसंस्कार हिंदू स्मशान भूमी मध्ये केले नाही,कारण त्याचा विरोध असतो.शेवटी पावसात प्रेत अर्धवट जळाले होते.दुसऱ्या दिवशी ते प्रेत जाळले होते.खूप वाईट प्रसंग होता हा...
खूप दुखद आहे😢
हिंदू धर्मा चा त्याग केला ना मग पुरा त्या मयता ला समाधी दया
का जाळायचा हट्ट करतय
@@sameerjadhav8883
खूप नीच विचार आहेत रे तुझे नक्कीच 96 जणांनी काढलेला 96 मराठा असशील.
@@sameerjadhav8883i ghalya
कृपया सोलापुर आणि बीड़ madhe येनारी दोनही गावांची माहिती म्हणजे गावाचे naw,taluka comment madhe dyaw kahitri karuya aamhi
हा तर महान असा धर्म आहे आणि ही या महान धर्माची खरी गोष्ट आहे
Thanks BBC aaple
देशात बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दलित आहेत.. माणुसकी चा संस्कारी हिंदू धर्म छान व्यवहार करतोय
अशा काही लोकांच्या वागण्यामुळेे जाती-जातील सलोखा बिघडला, कोण आहेत ते लोक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे .
मराठण्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे
सगळ्यांना कायदा सारख
मी ज्या गावात राहतो तेथे सर्व हिंदू दलित एकाच ठिकाणी अग्निसंस्कार करतात
महार नका राहू
बुद्धिस्ट बणा
बुधिस्त ला नाही का जाळणार मग...काय म्हणता राव बुधिस्ट पण बनले की हेच बोंब आहे...काही मादर चोदांमूळ आख्या धर्माला शिव्या खाव्या लागतात
Are baba te Mahar lok nahi hindu dalit lok ahe tyache
@@ganeshsawant4926 Tu Kay bagayala aalta ka re
Te matang aahet baudh nahi
@@malharpawar1722हो मयतला गेलो होतो बुध्दाच्या पुरला
यावर बोलणार का तो भिकरचीत जरांगे आणि त्याची पिलावळ ... कुठाय त्याला विचारा की...
धन्यवाद बी बी सी मराठी ..वास्तविकता दाखविल्याबद्दल! कधी संपेल जातीवाद!
या भेदभावामुळे हिंदूंमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे मुघल, इंग्रजांनी हिंदूंवर राज्य केले.
तसे तर आमच्या गावात पण स्मशान नाही .... ज्याम खोटे बोलतात ते लोक.जमीन नाही म्हणून कुणी जागा देत नाही .
Dalit hindu nahit na hote
बंधू...लाखातली गोष्ट बोलला तुम्ही
Kasle hindu re sagle bhadkhau aahet
@@rajivpradhan7233तू म्हणल्यान काही झाटा बदलणार नाही दलीत हे हिंदू आहेत आणि राहणार आहे आणि दलीत शब्द वापरू नका हिंदू वापरा
हे बघुन वाईट वाटल...लइच चुकीच् आहे जे कोणी विरोध करत असतील अतिशय खालच्या विचारसरणीचे लोकं आहेत..बदल झाला पाहिजे.सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.जय हिंद जय शिवराय🙏
2024 आहे की 1824 ?
अशी परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व गावात आहे.....सरकार व ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबत कार्यवाही व्हावी ...
कुठुन शोध लावलास
Jaga swatachi ka kon deil pagal aahr ka😡
रक्ताची गरज असल्यास
तिथे जात विचारली जात नाही
जयभीम
🎯🎯🎯🎯....
Pn mala mahit aahe ki budh dhrma madhe purtat. He lok aahet ti kontya samaja che aahet??😅
हरिजन = श्री हरी चे जन (प्रजा)
हरिजनावर अत्याचार म्हणजे नरकात जागा फिक्स .
जय श्री राम 🚩
RUclips Kami paha ... Dharmatch ahe dalit shudra Brahman
@@user-kn6ig4cd8p karmanusar . Tu bramhan che karm kar tu bramhan . Seva karnare shudra . Aaj pan je office la jatat te sagle shudra aahet .
@@akshaybasutkar5428 karmanusar kon sangitl mag ek sang ek Mahar jr teacher hoto tr to Brahman ki shudra ? Ani doctor Kay ?
@@user-kn6ig4cd8p चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुण कर्म विभागश. (भागवत गीता )
जन्मना: जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते ( मनुस्मृती)
@@user-kn6ig4cd8p स्वतः वाचले आहे wp वर नाही ग्रंथामध्ये.
मी असा गावांन पेक्षा आमची मुंबई बरी सर्वधर्मसमभावाचा वैचारिकतेचा समानतेचा आणि माणसाला माणूस म्हणून वागवण्याचा माणुसकीचा एक मस्त उदाहरण आहे मुंबईकर ,,, आमच्या इथं दलित पण समान मराठा समान,, गुजराती सामान भैय्या ही समान त्यांच्यातल्या जातीतले सिंग यादव सर्वे लोक समान,,, आम्ही सर्वांना अंतिम जाळण्यासाठी स्मशानभूमी सर्वांसाठी समान,,,,,पण आसे गाव नको भामटे ,,, तो जरांगे पाटील,, या लोकांसाठी आरक्षणाची भीक मागतोय ,, अजून गुंडगिरी वाढेल यांची,, अजून दमदाटी करणार अजून दलितांवर अत्याचार करणार,,, आणि हे सवर्ण लोकं आरक्षण मागता येते दलित असल्याने कोट्यातून मागत आहे ना,,, एका ठिकाणी भीक मागायची आणि ऐका बाजूने दलितांवर अत्याचार करायचे
माणूस मेला तरी त्याची जात काही जात नाही हेच खरं.
17000 हजार गाव मध्ये ही स्थीती आहे तर मग अजून सोडवले का नाही लाजिरवाणी गोष्ट आहे माणसाच्या मृत्य नंतर त्याला सन्मानाने अंतिम संस्कार हे झालेच पाहिजे ही महारष्ट्र सारख्या महान राज्यात असे प्रकरण विचार करण्या सारखे आहे शेवटी जात हि जाता जात नाही म्हणतात ते खरे आहे
ज्यांना अजून सन्मानाने जगण्याची वाट पहावी लागते आहे त्यांचे मरण सन्माननिय होण्यासाठी किती वाट बघावी लागेल.
Jativadi Maratha 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 patil
Tya gavat 80 % obc ahe...mali samaz 40% ahe...😊
तूझ्या जागेत जबरदस्ती येऊन प्रेतं पेटवली तुला जमेल का 😂😂😂😂
Jatiwadi munde kuthe mela aata.
Mi ek obc asun kuthlya hi obc ne jr dalitana virodh kela asel tr tyacha dhikkar ahe.. tumcha bhikarchotana
फक्त मराठाच दिसतो तुम्हाला....
Why different shamshanbhoomi
That's why I left Hinduism and taking budhdhism
आमच्या ही गावात दलितांना स्मशानभूमी नाही गावातील लोक नदीवर असलेल्या पुलाखाली प्रेत जाळतात हे भयानक वास्तव आहे .
SC st OBC हिंदू यही लोग हिंदू होने का गर्व करते हैं और भाजपा शिवसेना कांग्रेस को मतदान करते हैं और वंचित को भी टीम बोलते हैं अत्याचार होने पर ही खुद को दलित बोलते हैं और नौकरी लगने पर यह अलग अलग मंदिरों में जाकर दान देते हैं इनके औकात यही पर खत्म होती है
आठवले साहेब आता पर्यन्त मोठ मोठी सरकारी पद भूषवीत आहात, समाजाला आज ही वेळ यावी
हि स्थिती पाहून मला आमच्या गावातील मराठा समाजाचा अभिमान आहे की गावावर त्यांचं वर्चस्व असून पण सर्व जातींना चांगली वागणूक देतात
माणुसकी हाच खरा धर्म 🙏🏻❤️❤️❤️ बाकी काहीच नाही 🙏🏻
Phone pay kar 600 rs mag😅
हिच तर आहे खरी हिंदू संस्कृती
Vikruti!!
बौद्ध धर्माचा पर्याय उपलब्ध असताना दलितातील काही पोतजाती अजुनहीं ब्राह्मण धर्माचे पालन करतात. शेम, शेम
सगळ्यांना येण्याची जागा एक आणि राहण्याची जागा एक तर त्याला विरुद्ध करू शकत नाही मी ग्रेट हिंदू आहे
दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारण्या ऐवजी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ह्या जातिभेदाचा नायनाट होऊ शकतो..... बौद्ध धर्म खुप चांगला आहे, अहिंसावादी आहे.. पण त्यामध्ये हिंदु धर्मातील भेदाभेद संपवण्याचं बळ नाही.... बौद्ध धर्म म्हणजे नवा दलीत समाज झालाय.... हेच दलीत जर मुस्लिम/ ख्रिश्चन झाले तर ते हिंदु धर्माच्या जतीपातींतून मुक्त होतात...
बौद्ध समाज सोडता इतर समाजात पण जातीवाद आहे आणि अंधश्रद्धा आहे ... त्यामुळे बौद्ध धम्म च आमच्या साठी चांगला आहे .... तुम्ही व्हा ख्रिचन किंवा muslim....
Yz
तुम्ही हिंदू नाहीत,हे लक्षात घ्या तुमचा मुळ धर्म बौद्ध आहे.त्या नीच धर्मात राहू नका ज्या धर्मात तुम्हाला दलीत समजले जाते.हे न्यूज वाले लोक दलीत शब्द कधी सोडतील काय माहिती? यांचे न्यूज चॅनल पाहणे सोडून देणे गरजेचे आहे.
BBC Hindi/Marathi manuwadi channel ahe Kone SC/ST disala nhi tar tyala dalit manun hinavatata
स्मशान भूमी भेटत असेल तर दलित स्मशान भूमी अस नाव न देता वेगळा धर्म स्मशान भूमी किंवा अजून काय तरी नाव द्यावं ज्याने करून दलीत यांना कळेल की आपण स्वतःला किती पण हिंदू बोलो किंवा मानलं पण सवर्ण लोक इवा वरच्या जातीचे लोक आपल्याला हिंदू मनात नाही. हिंदू मानलं असत तर आपल्याला स्मशान भूमी दिली असती.
तूझ्या जागेत जबरदस्ती येऊन प्रेतं पेटवली तुला जमेल का 😂😂😂😂
तुम्हाला अजून काय काय पाहिजे आहे, दुसऱ्याच्या ताटातल सुद्धा तुम्ही खातंय...
सवर्ण ऐवजी BBC तुम्ही तथाकथित सवर्ण असा शब्द वापरला त्याबदल खूप खूप धन्यवाद
एकच स्मशान भूमी असावी त्यावर हिंदु किंवा मुस्लिम किंवा दलीत असा भेद नाही असावा
महाराष्ट्र मध्ये तरी असे नाही झाले पाहिजे जाती जाती मध्ये तणाव वाढत चाला आहे खूप दुर्देवी घटना...
किती दिवस घाणेरड्या गावात राहणार शहरात या मिळेल ते काम करा.
आपणच आपली प्रगती करा.
बाहेरील राज्यातील लोक शहरात येवून सुधारत आहेत.
खूप पैसा कमवा.
धर्म जात अशी घाणेरड्या गोष्टी पूर्ण सोडून द्या.
दलितांसाठी वेगळी स्मशान भूमी नको तर माणूस मेल्यावर एकाच स्मशानभूमीत जाळावे.
अश्या घटना घडल्या पाहिल्यावर कुठे आहेत ते लोक जे गर्व करतात की महाराष्ट्र असल्याचा आपल समाज येवढ्या खालच्या थरावर जाईल हे कधीच वाटल नाही मृथ झालेलं व्यकी ल जागा दिली नाही ज्या व्यक्ती बरोबर ही घटना झाली त्याला कधी नक्की जाऊन भेटा मग कळेल की दुःख काय असते जय शिवराय जय भीम 🙏🙏
जे बोलतात ना जातीवाद संपला आहे त्यांनी निट बघा जाती वाद किती वाढला आहे आणि कोण करत आहे
सार्वजनिक स्मशानभूमी सरकारचे खर्चाने बांधली आहे. ती काय या बिङ जिल्हातील वादग्रस्त व जातीवादी गावचे सुवर्णाचे बापाचे मालकीची आहे. बीङ जिल्हातील पोलीस स्टेशन तुमची फिर्याद घेत नसतील तर माझे सोबत संपर्क करा. जयभीम,जय भारत,जय संविधान.
छान दयनीयथा आहे तिथल्या लोकांची सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र विचार करावा आणि त्यांच्यासाठी धम्मरत ची पणस्था करावी इतके वर्षे होऊन सुद्धा समाजाला यातून यातून जावं लागत आहे निंदनीय गोष्ट आहे
आपण ज्या जागेत राहतो अणवय ज्या गावात राहतो त्यासाठी आपल्या पुर्वज्याणी खुप संघर्ष केला आहे, आता आपल अस्तीतव जर कोने नोटीस केलच पाहीजे । अस जर आपल्याला वटत असेल तर ऐक संघर्ष जमीणी बद्ल झालाच पाहीजे । उदर नीरव्हा साठी जमीन हा मुख्य परया आहे। आपल्या विकास मार्ग ईथुणच अण फक्त ईथुणच चालु होणार आहे,दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजणा ला गती व अटी शीतील झाल्या पाहीजे ✊✊✊
लाज वाटूद्या हिंदू असल्याची आपला धर्म सर्व धर्म सम भाव सांगतो आणि तुम्ही अजूनही हे असले डोंग करताय आरे कमीत कमी माणुसकीचा तरी विचार करा आरे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे राज्यातील मानस आहोत थोड तरी यावरती गांबिर्या धरा
स्मशानभूमी सार्वजनिक वापरली तर काय होतं माणसाला माणूस कीच नाही आजकाल खरंच रक्त वेगळं आहे काय 😮😮
आमचे मत पाहिजे पण आमच्या समस्या सोडवायला नको
भावांनो गाव शेजरच उदाहरण सांगतो,गावातील लोकांनी अडवलं असतानी ग्राम पंचायत समोर अंतिम संस्कार केला होता
एक महिन्यात गावात स्मशान भूमी बनवून दिली सरकारनी
ज्या धर्मात एवढीही माणुसकी नाही तो धर्म कसला
गावांमधे दलितांवर अत्याचार होतो.
शहरांमधे दलितांची दादागिरी चालते.
दलित हि शिवी आहे.
दलित हे हिंदू नाहीत का❓
त्यांचे मतदान चालते का❓
दलित शब्दाचा उच्चार न करता त्यांच्या माथेवर जी जात लावली आहे. त्या जातीचा उल्लेख करावा.
दलितांना जात असती तर अशी वेळ आली नसती , शब्दांवर जाऊ नका मुळात समस्या
काय आहे ती पहा आणि जमल्यास निराकरण करण्यास मदत करा
खुप छान गावाचा उध्दार झाला .
वेगळी स्मशानभूमी का? दलित काय माणूस नही का? उलट विरोध करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा. पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार होता कामा नये
आता देशातील जमीन sc st obc या मुलनिवासी समाजा मध्ये समान वाटप झालीच पाहिजे देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय हजारो वर्षांपासून कब्जात घेवून बसले आहेत...
लोकशाही असून पण ही वस्तुस्थिती आहे मग मनुस्मृती मध्ये किती हाल होत होते गरीब जनतेचे म्हणून हिंदू राष्ट्र नको म्हणत आहे देश कारण हिंदूच सुरक्षित दिसत नाही !!
आमच्या गावात दलितांसाठी स्मशान भूमी नव्हती, पण त्यानी हिंदू स्मशान भूमी मध्ये प्रेत जाळले आणि आम्ही त्यांना नकार दिला नाही, आम्हीच दुसरीकडे जाळायला सुरुवात केली👍
आरक्षण आणि atrocity वर भुकणारे कुठे गेले ?
Kadak kaarvai Kara Doshi ver
Thanks bbc Marathi for showing real ground issues...
अश्या जातिभेद करणार्या निच प्रव्रुत्तिच्या लोकांचा जाहीर निषेध, आणि बि.बि.सी.न्युज चे खूप खूप धन्यवाद ज्यांनी या अन्यायाला वाचा फोडली
का म्हणून अट्रोसिटी बंद करावा.....?
बऱ्याच ग्रामीण भागात जातीवाद अजुन पणं करतात.
बरं
Kadak करा
@@ganeshsawant4926 kon baghayala gelela ka kon ahe dalit ani kon savarn. Dalit pan hote tyat. Yatun tumchi manuski dissate. Jivant astana pan atychar karayche ani melo tari atyachar karayche. Vichar distat tumche
Band jhala pahije
Khoti case takatt
मनुवाद गेला नाही डोक्यातून अजून 😡😡😡