६४. न वापरलेली भूसंपादित जमीन परत मिळू शकते का ?
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Acquired unused surplus land | Whether returned to the landowner? | Legal Literacy | Pralhad Kachare
Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
mgkgip.on-app....
Download Link : drive.google.c...
email to : legalliteracy1@gmail.com
Visit Blog : legalliteracy2...
#landacquisition
#publicpurpose
#unusedland
#surplusland
#returntofarmer
#possessionnottaken
#award
#compensation
#damages
#withdrwalfromacquisition
#MPSC
#UPSC
#legallieracy
#pralhadkachare
#otherpublicpurpose
धन्यवाद सर खपु खपु आभारी आपण खपुच महत्त्वाची माहिती सहज सोपा भाषेत दिली आता फक्त हा नवीन भुसंपादन कायदा पूर्वलक्षी प्रभावीपणे लागु केला पाहिजे जुना कायदने जमीन संपादन झाले त्यांना पण काहीतरी फायदा झाला तर बरे होऊल.
सर आमची जमीन तलाव साठी अधिकृत केलेली आहे 4 ऐकर आम्ही दोन भाऊ आहोत त्यातून लहण्या भावाने 4ऐकर जमीन विकली 8ऐकर मधून तर मग मला विकता येईल का 4रकर जमीन जमीन आमचाच ताब्यात आहे आजोबांच्या ताब्यात होती तेव्हा गेली होती भावाने विकली तेव्हा माझी साईन नाही नव्हती मग आता काय करू
Sir कृपा करून मार्ग सांगा
खूप छान माहिती नवीन 2013 चा कयदा व कलम 99,100,101 विस्तृत विश्लेषण धन्यवाद sir
धन्यवाद सर, क्लिष्ट परंतू सर्वांना नेहमी येणारे प्रश्न, शंका, अडचणी यांचे समाधान करण्याचे जनसेवेचे व्रत निस्पृह भावनेने निवृत्तीनंतरही चालू ठेवले आहे. God Bless You.
👍👍👍👍
खूप छान माहीती.
खूप छान माहिती सर
Sir aamachi jamin 1987 la shasanani aquire keli Amhala tyach mobadala pan bhetala nahi.7/12 var aamacha navala aal padun maharastra shasan asa nav dakhavtay ani tya jagevar ata zopadparti walyani kabja kelay tar ti jamin amhala parat bhetal ka .tyasathi kay karave. Please reply sir
सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏
सर आमची जमीन धरणासाठी कॉलनी वसाहती साठी 1970 साली संपादित केली आहे पण त्या जमिनीचा काही उपयोग झाला नाही ती जमीन मूळ मालक कसून खात आहेत ती जमीन मूळ मालकाला मिळवता येईल का
Very good information in simple language. Thanks a lot sir 🙏
ज्ञानवर्धक आभार
करारा वर रेजीस्ट्री करुन दीली होती पण त्यात ताबा माझा स्वतः च्या ताब्यात आहे अशात काय कराव लागण या प्रकरणाला 20वर्ष झाली
Saheb mazi 5 acre jamin dharan madhe jaat aahe
Mojni april 2022 la jali tya tikanai dalimb fadbagh aahe jade dekil mojlit panaajvar ek rupaya mobadla nahi dilat kay karu
Vakil pan lalva aahe
वकील लावून वाद चालू असेल तर ते मागतील तो पुरावा द्या, काही दिवस चौकशी चालेल आणि निर्णय लागेल. संयुक्त मोजणी पत्रकात डाळिंब झाडे आणि तुमचे फळझाडे नोंदविली असतील तर त्याचा मोबदला मिळायला हवा होता, तुम्ही भूमी संपादन अधिकारी यांना याबाबत विचारणा केली का ? ते काय म्हणतात ?
Sir, amachya jamin dam ahe tar 5:20 JAMIN ahe ki pan dam validity zali pan dam close hot nahi?
1920 purviche rastyasathi sampadan zale ,pan sampadanche kagad amchyakde nahi,talukyalahi nahi ,kothe shodhu?
असे कसे होईल. ज्यांच्या ताब्यात जमीन आहे त्यांना मागा कागद, असायलाच पाहिजेत. १९२० म्हणजे खूप जुने आहे पण तहसील मध्ये असेवसर्व कागद मिळतात.
Talavasathi geleli jamin parat bhetel ka fakt mati uchalnyasathi bhusampadan zale aahe. Talav kshetra jaminipasun lamb aahe
भूसंपादन होऊन ताबा घेतला गेला असेल तर नाही मिळणार
Gat no. Vibhajan kela aahe. Sheti sathi vaprta yete asa ullekh aahe 7/12 la
Bhusampadit zalya karansathi jaminicha vapar zalela nhi .Bhusampadit zamin asa shera 7/12 var ahe pn jaminicha vapar ani taaba mjyakdech ahe.tr mi ti jamin parat navavar karun gheu shkto ka? Ani maje ghar tithe badhlele ahe tr tyamule mla khi problem yetil ka?
ताबा घेतला नसेल तर जमीन परत मिळण्यासाठी अर्ज करून पहा. पण ताबा घेतला गेला असेल तर मग मुश्किल वाटते. जारी आज ताबा तुमचेकडे आहे तरी प्रत्यक्ष ताबा केव्हाही घेतला जाऊ शकतो. म्हणून ताबा घेतला गेला की नाही ते तपासून पहा.
@@pralhadkachare-legalliteracy ताबा कोणाकडे आहे चेक करण्यासाठी कोणाकडे अर्ज करणे गरजेचे आहे . कारण सातबारा वरील नाव हे प्रोजेक्ट चे आहे.पण फेरफार वर नाव माझे आहे.
Sir, you have given very useful
Information to farmers. Our land is acquired for irrigation project by land acquisition act 1894.some of that land is remained vaccant and the same land is given for cultivation to us,i.e. orginal owners since more than 25 years.for that land can land acquisition act 2013 provisions
of returning land to original owners are applicable?
Pl. Answer it sir.
नवीन कायद्याप्रमाणे झालेल्या भूसंपादन ला हा नवीन कायदा लागू पडतो, जुन्या कायदाखलील भूसंपादन ला नाही
Sir amchi jamin pathbandhar vibhagat geleli hoti panya cha pata sathi ata to project band padlay
Pat vaprat nahi tar amchi jamin parat milel ka
तुमचा वापर तर चालू असेल ना ? जेव्हा प्रकल्प होईल व पाणी येईल तेव्हा पाहता येईल, तोपर्यंत पीके घ्यायला काही अडचण येणार नाही. खरेच प्रकल्प बंद झाला का? त्यांना आता तो जमीन नको आहे का ? या बाबी समजून घेतल्याशिवाय ती परत मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. ही जर जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे संपादित झाली असेल तर तुम्ही विभागीय आयुक्त यांचेकडे अर्ज करून ती परत मिळावी यासाठी लेखी अर्ज सादर करून पहा.
आमची पणजोबाची जमीन धरणग्रस्त पुनर्वसन साठी जमीन सिलींगला गेली परंतु गेले 30 वर्षाहून अधिक होऊन गेली कोणीही ताबा सांगितला नाही ती जमीन तशीच पडून आहे , ती परत मिळवणे शक्य आहे का?
Vina mobadala 7/12varun kami zale ahe can al sathi 2006 la ajun cannal nahi ani jamin amchya kadech ahe cannal office che no objection ahe vahivat amchich ahe parat milel KA??
परत मिळेल असे वाटत नाही. खरे तर अश्या केसेस मध्ये परतच मिळाले पाहिजे. पण जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन झाले असल्यास जरा अवघड वाटते. जो पर्यंत कॅनॉल होत नाही तोपर्यंत ताबा आहे तसाच ठेवा.
@@pralhadkachare-legalliteracy 7/12la sarkar che nav Kuthe hi nahi ani 6d nusar tymadi kahi utare varil jamin kami zaleli nahi kahi chek ami zali ahe ase kase
सर. आमची 5एकर जमीन होती त्या पैकी 28र जमीन सपंडीत झाली धरनामध्ये. उर्वरित जमीन 7/12वर नाही 54आर चा उतारा निघतो हे सगळं नजरचुकीने झालं असेल 1969मध्ये ती परत मिळवता येईल का
भूसंपादन झाले तेव्हा पासून आजपर्यंतचे सर्व वर्षाचे पिक पाहणी निंदिबसनारे 7/12 व सर्व फेरफार काढा म्हणजे मेळ लागेल. तुमच्या ताब्यात किती क्षेत्र आहे ?
सर (धरणग्रस्त साठी राखीव क्षेत्र )notificatin ला गट असेल तर तसेच त्याबद्दल शासनाने काहीही मोबदला दिलेला नाही मग तो शेरा कमी होऊ शकतो का आणि होत असेल तर कुठून कमी होईल
उत्तर अपेक्षित आहे ....👍
केवळ notification काढले व ७/१२ वर इतर हक्कात पुनर्वसन साठी राखीव असा शेरा चढवला, मात्र प्रत्यक्षात भूसंपादन झाले नाही, ताबा घेतला नाही, मोबदला दिला नाही असे असेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे सविस्तर अर्ज करा असा अनावश्यक शेरा कमी होऊ शकेल. मात्र भूसंपादन होऊन जर शासनाने ताबा घेतला असेल तर मग मुशिल आहे.
नमस्कार सर.
आमची दोघा भावांची सामायिक सातबारा असलेली आठ आर जमीन होती. ती ८- आर जमीन बायपाससाठी संपादित करण्यासाठी माझ्या भावाची एकट्याची संमती पत्रावर सही घेऊन माझी सही न घेता सामायिक असलेली पूर्ण आठ जमीन 2012 मध्ये संपादित केली गेली. परंतु 2017 पर्यंत बायपासचे काम झाले नाही. 2017 मध्ये काम करत असताना त्याच्या alignment बदलल्या गेल्यावर त्यामध्ये आमची 0.2 आर जमीन शिल्लक राहिली. आम्ही दोघा भावांनी आजपर्यंत त्या जमिनीचा शासनाचा मोबदला स्वीकारलेला नाही. तसेच उर्वरित 0.2 आर जमीन आज रोजी आमच्या ताब्यात आहे. त्यावर आम्ही बांधकाम केलेले आहे. परंतु आज रोजी आम्हा दोघा भावांची सातबारावर नाव नाही तरी उरलेली 0.2 आर जमीन सातबारावर घेता येईल का? कृपया सल्ला द्यावा ही नम्र विनंती.
रोड साठीमावेजा न देता वदानपत्रनदेता जमीन संपादन केले पण रोड होउनशीलक आहे ती मुळ मालकास परत मीळते का
सर। सीलिंग chi जमीन परत काशी मिलु सकते?
अतिरिक्त ठरली असेल तर नाही मिळणार
Sir आमच्या जमिनीवर midc चा शिक्का पडला होता 2014 च्या आदी नतर विरोध करून midc कॅन्सल झाली तर आता पुन्हा एमआयडीसी साठी शिक्का पडू शकतो का
जर एमआयडीसी होणार नसेल तर नाही पडणार शेरा.
Sir आमची जमीन तलावा मध्ये जाते पण 7/12 मध्ये नोंद आहे तर काय करावे लागेल कलाववे sir plz
७/१२ मध्ये कुणाची नोंद आहे ? सरकारची की तुमची
सर माझि जमीन रेल्वे मधे गेली आहे आज पर्यंत तीथे काहि नाही 1970मधे
जमीन त्यांच्या ताब्यात गेली असेल तर आता परत नाही मिळणार
Sir आमच्या काही जमीन भुसंपादन केल्या पण त्या जमिनीवर पाणी येत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी बोअरवेल घेतले आहे तर त्याला काय होणार नाही ना
जो पर्यंत कुणी हरकत घेत नाही आणि भूसंपादन ज्यांनी केले ते हरकत घेत नाही तोपर्यंत काही अडचण नाही. मात्र जलसंपदा विभगवसेल तर ते एकसाली भडेपट्टा करून अशिबपणी न येणारी जमीन तुम्हाला कसण्यासाठी देऊ शकतात,बत्यांचेकडे चौकशी करा.
नमस्कार सर
माझं एक प्रश्न आहे आमच्या भागात 1998 मध्ये एक तलाव झाला होता आज आमच्या शेतात तलावच पाणी आमच्या शेतात येत आहे त्यामुळे आमच्या शेतातील पिकाच नुस्कान होत आहे.तर आम्हाला नुसकान भरपाई मिळू शकते का किंवा आमचं शेत तलाव च्या लेऊट मधे includ करू शकतो का
खरे तर असे व्हायला नको, तुम्ही लगेच तक्रार करा ज्यांचे ताब्यात हा तलाव आहे त्यांना. ली असेल तर काढून देतील, नाही तर झालेल्या नुकसानीची भरपाई मागा
सर सप्रेम नमस्कार
एका शेतकऱ्याची जमीन पाझर तलाव करीता सन 1975 मध्ये घेतली त्याचा मोबदला 1985 मध्ये दिला परंतु 7/12 सरकार नाव लावले नाही
या दरम्यान जमीन मालकाने अ ने ती जमीनितील काही भाग दुसऱ्या ब व्यक्तीस विक्री केली खरेदी खत प्रमाणे ब याने 7/12 ला नाव लावले नाही आता
2019 मध्ये सरकार नाव 7/12 लावले
या संदर्भाने काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे
भूसंपादन संयुक्त मोजणी चुकली तर काय करायचे
संयुक्त मोजनीला तुम्ही हजर नव्हते का ? चूक झाली असे वाटत असेल तर संबंधित भूसंपादन अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार द्या, पोच घेऊन ठेवा आणि पाठ पुरावा करा.
सर आम्हाला संयुक्त मोजणी नोटीस आलं नाही सर आंमी एका गटामध्ये तीन खातेदार आहेत आमचा गट नंबर 174 आहे आम्हाला प्रांताकडुण एक नोटीस आली आहे त्या नोटीसमध्ये तुमच्या गट नंबर 174 गटामध्ये 49.38 गुंठे रोड साठी भूसंपादीत होते आहे आम्ही तिघे जण प्रांत ऑफिसला गेलो होतो प्रांत साहेब मणाले तुम्हीत तिघे जण भुमिअभिलेख मध्ये जाऊन तुमच्या तिघांची जमीन 49.38.गुंठामधुण प्रत्येकाची किती संपादित होत आहे तर आम्ही भुमिअभिलेख मध्ये गेलो त्यांनी आम्हाला भूसंपादन झालेला नकाशा दिला आणि मणाले तुमचे वहिवाटी नुसार स्केली नकाशा मोजुन सांगितले तुमचा गट नंबर 174 मधे 1 हेक्टर 54 आर क्षेत्र आहे त्यापैकी रोडच्या पूर्वी बाजूला 24 गुंठे क्षेत्र आहे आणि बाकीच क्षेत्र ही पश्चिम बाजूला आहे आणि 49.38 नॅशनल रोड साठी भूसंपादन झाला आहे त्यापैकी एक जनाचे रोडच्या पूर्वा बाजूला 24 गुंठा मधुन 12.5 गुंठे क्षेत्र संपादित होत आहे आणि बाकी क्षेत्र पश्चिम बाजूला संपादित होत आहे 13 गुंठे आणि 23.88 गुंठे असे दोघांचेही क्षेत्र संपादित झाले याप्रमाणे आम्ही प्रांता कडुन पैसे वर्ग करून घेतले पन काही दिवसांनी रोडचे काम चालू झाले आणि माझ्या लक्षात आल कि माझ क्षेत्र कमी भरत आहे मी भुमिअभिलेख मध्ये जाऊन जुना सर्वे नंबर चा नकाशा आणि टिपन असे सर्व कागदपत्र काढले आणि मोजणी केली मोजणी मध्ये असं सांगितलं भूसंपादन मोजणी चुकीची झाली आहे रोडच्या पूर्वी बाजूला 24 गुंठे क्षेत्र भूसंपादन मोजणी मध्ये दाखवलं आहे ती चुकीच आहे काकी दुसऱ्यादा भूमीअभिलेखचे मोजणी केल्यानंतर स्पष्टपणे सांगण्यात आले की जुन्या सर्वे नंबर नुसार 83=84=आणि 88 मिळुन 174 एक गट नंबर झाला आहे त्या नुसार 88 सर्व नंबर रोडच्या पूर्वी बाजूला आहे पन 88 सर्वे नंबरला 19 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यापैकी 15 गुंठे क्षेत्र भूसंपादन होते आहे आणि 4 गुंठे क्षेत्र शिल्लक राहत आहे परंतु भूसंपादन मोजणी मंधे 88 सर्वे नंबर नुसार 24 गुंठे क्षेत्र चुकीच झाल्यामुळे माझा 3.5 गुंठ्याचा मोबदला गटातील दुसऱ्या कडे गेला आहे मी प्रांताकडे जाऊन सर्व कागदपत्र सादर केले पण प्रांत मनाले आव्हाड माझाकुन चुकला आहे माजी जुक मला दुरुस्ती करता येत नाही तुम्हाला हाय कोर्टातून आदेश आनावा लागेल===पण साहेब या सर्व चुका प्रांत आणि भूमी अभिलेख च्या आहे यात शेतकऱ्याची काय चुक आहे तरीही शेतकऱ्यांना कोर्टात जावे लागले ? सर योग्य संल्ला द्या
@@pralhadkachare-legalliteracyसर आम्हाला माहिती देय्य
Sir consolidation scheme madhe eksali sheti jamin geli aahe, parat milel ka?
एकत्रीकरण होऊन खूप वर्षे लोटली आहेत, तुम्ही इतके दिवस याचा पाठपुरावा का केला नाही .. आता खूप विलंब झाला असे वाटते
@@pralhadkachare-legalliteracy sir 1st aapla abhari aahe reply dilya baddal..
Aamhala aata 3-4 years purvi mahiti jhali aahe, yamadhun kasa marg Nigel yavishyi savistar mahiti sangavi sir..
Pls
सर.. आमची जमीन एस. इ .झेड मध्ये गेली आहे. पण त्या जमिनीचा वापर नाही झाला. तर आम्ही ती परत आमच्या नावावर करू शकतो का? प्लिज सांगा. 🙏
एस इ झेड रद्द झाले आहे.
सर पाटबंधारे विभागाचे बुलडाणा जिल्ह्यातील पडीक जमीन FPO projectसाठी लिजवर मिळेल काय
जलसंपदा विभागाकडे चौकशी करा, कदाचित देऊ शकतील ते.
सर आमची जमीन आमचे आजोबा यांच्या नावि आहे आजोबा नाही वडील पण नाही तर ती जमीन माझ्या नावाने कशी करावी लागेल
आजोबा आणि वडिलांचे मृत्यू दाखले जोडून अर्ज करा तलाठी यांचेकडे, सोबत कोण कोण कायदेशीर वारस आहेत त्यांची यादी आणि प्रतिज्ञापत्र जोडा आणि त्यांना वारस नोंद करण्याची विणणती करा.
सर आमची काही जमीन सिलींग कायदा अन्वये संपादन केली ज्यांना कसन्यासाठी दीली त्यांनी अद्याप जमीन कसली नाही आणि काहींनी नाकारले होते तरीही सातबारावर त्यांचे नाव आहे ही जमीन परत आम्हाला मिळेल का
नाही मिळू शकणार टी तुम्हाला परत, कायद्यप्रमाणे अतिरिक्त झाली म्हणून सरकारने तुमच्याकडून काढून घेऊन भूमिहीन व्यक्तीला दिली, त्याने नाही केली तर दुसऱ्या भूमिहीन ला देता येते, पण कायद्यात तुम्हाला देण्याचे तरतूद नाही. उगीच त्यासाठी धावपळ करण्यात फार काही उपयोग होणार नाही
सर आमच्या काही जमीनी 1955 साली भूसंपादन केल्या त्यानंतर धरणाचे काम 1965 साली पुर्ण झाले , 1955 साली आम्हाला थोडा फार मोहबद्दला मिळाला होता,त्यानंतर 1982 साली आमच्या परत आमच्या जमीनीचे भूसंपादन केले परंतु त्या जमीनीचे एकही रूपया भेटला नाही असे पाटबंधारे विभागाचे पत्र आहे आमच्या कडे, ती जमीन आतापर्यंत आम्ही वापरत होतो, परंतु आता या जमीनीची पाटबंधारे विभाग मोजणी करत आहे ,आता आम्हाला काय करावे लागेल.
भूसंपादन झाले का नक्की २९८२ मध्ये, मग ताबा का नाही घेतला १९८२ मध्ये, ७/१२ वर त्यांचे नाव लागले का ? जरा सर्व कागदपत्र तपासा, भूसंपादन खरेच झाले असेल तर मोबदला का नाही मिळाला ते शोधता येईल. आता मोजणी कशाची करता हे विचारा ना ?
त्यांचं म्हणणं आहे की अतिक्रमण केले आहे
@@pralhadkachare-legalliteracy नाही सर त्यांनी लिहून दिले आम्हाला गरज नाही
@@pralhadkachare-legalliteracy सर सातबारावर नाव येत नाही आमचं
सातबारावर नाव येत नाही आमचं आणि त्यांना गरज नाहीये असं त्यांनी लिहून दिले आम्हाला
सर आमची जमीन 1996ला सरकारने संपादन केली आणि त्यावेळेस मोबदला दिला पण आजपर्यंत जमीन कोणत्याही वापरासाठी घेतलेली ती जमीन पडून आहे ती जमीन मला परत मिळेल का
जमिनीचा कागदोपत्री ताबा झाला असेल. ७/१२ ,वर नाव पण लागले असेल शासनाचे तर नाही मिळणार परत. सद्या वापरात नसेल पण शासन कधीही वापर सुरू करू शकते.
सर माझ्या वडिलांची जमीन 15 एकरच्यावरी आहे इसवी सन 1998 मध्ये कृष्णा खोरे तलावासाठी भूसंपादन केलेली आहे व 2008 मध्ये तीन लाख रुपये दिलेले आहेत त्यानंतर काहीही नाही परंतु अद्यापही तलाव झालेला नाही तरी ती जमीन परत मिळू शकेल का आणि त्यासाठी काय करावे लागेल
आपण तो भूसंपादन निवाडा प्रत घेऊन वाचा त्यामध्ये भूसंपादन मूल्यांकन किती केले ते पहा, किंवा निवाडा प्रत घेऊन pdf मला मेल करा, वाचल्याशिवाय काही कळणार नाही.
OK sir
तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई खर्च दावा दाखल केल्यानंतर मिळू शकतो का
सर आमची जमीन धरणात गेलेली आहे आणि त्याची पैसे पण भेटले 2001 मध्ये जमीन केलेली आहे तर आम्हाला एक वेळेस 66 हजार, दुसऱ्या वेळेस 1 लाख 60 हजार, तिसऱ्या वेळेस 4 लाख भेटले होते तर आमच्या जमिनीची किंमत एवढीच आहे का त्यावर मी प्रकल्प सुद्धा काढलेला आहे मला रिप्लाय हवाय सर पुढची प्रोसेस काय आहे आमच्या जमिनी आम्हाला भेटेल का आमच्या जमिनीची किंमत फक्त एवढीच आहे का हा प्रश्न शासनास आहे माझा सर मला तुमची मदत हवी मला रिप्लाय जरूर द्या प्रकल्पग्रस्त दाखला असून सुद्धा नोकरी नाही.
प्रथम तुम्ही भूसंपादन अधिकारी म्हणजे जिथे तुम्हाला पेमेंट मिळाले त्या ऑफिसला जाऊन भूसंपादन अवॉर्ड ची प्रत, अथवा संपूर्ण फाईल ची प्रमाणित प्रत मिळावा ती वाचा म्हणजे जमिनीच्या किमती विषयी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. खरेतर तुम्हाला किंमत मान्य नव्हती तर हरकत ठेऊन पेमेंट घ्यायला हवे होते. तुमचे सर्व कागदपत्र पाहूनच पुढे काही करता येईल की नाही ते ठरविता येईल. सर्व कागदपत्र मिळवा व भूसंपादनाचे काम पाहणारे जवळचे चांगले वकिलांना दाखवउन चर्चा करा.
नगरपालिका बगीचा साठी प्लॅन मध्ये आरक्षित केलेली जमीन जर भूसंपादन पण झाले नसेल आणि मोबदला पण मिळाला नसेल तर 5 वर्ष नंतर परत मिळेल काय? त्यासाठी काय करावे लागेल?
हा व्हिडिओ पाहा ruclips.net/video/xHE6HOyKayk/видео.html
सर सा बा वि जालना यांनी दान पत्र नदेता मावेजा नघेता वआवाडन होता प्रयोजना वितीरीक्त जमीन परत मिळुन शकते का वआवाडनसताना
लेखी संमती दिली होती का पहा, प्रकल्प झाला असेल तर परत मिळणे अवघड आहे,
1925 साली इंडियन रेडीयो टेलीग्राफ साठी जमिनीचे संपादन झाले होते आता मुळ प्रयोजनात बदल झाला आहे तर कलम 99 नुसार मागणी करता येईल का? आतापर्यंत चारवेळा हस्तांतर झाले आहे, एक रुपया देखील मोबदला मिळाला नाही.
Very nice sir dhanywad
सर आमची जमीन चास कमंन धारण ग्रहस्त राखीव असा शेरा आहे. आम्हाला शासनच कसलाही मो बदला मिळाला नाही.ताबा वहिवाट आमची आहे.तर हा शेरा निघेल का. याचे साठी काय करावे लागेल.pls
हा व्हिडिओ पाहा ruclips.net/video/kPLNvqZlYkI/видео.html
Sir mazi aaichy nave ६ ekar damsathi bhusanpadit keli aai mayat zali ७/१२aaicya navakhali waras ahet ३ parantu bhusanpadan adhikari yance manane ase aahe ७/१२ var warasache nav nasun aaiche nav lagate tyashivay bhusanpadan honar nahi talathi manane aahe ki durusti honar nahi maargdarshan karave sir
आई मयत झाली तर मृत्यूचा दाखला जोडून वारस नोंद करावी असा लेखी अर्ज द्या, पाहिजे तर किती वारस आहेत त्यांची नावे लिहून प्रतिज्ञापत्र द्या. वारस नोंद करावीच लागेल, भूसंपादनाच्या पुढील कारवाई मध्ये आईचे नाव कमी करून तेथे वारसांची नावे येतील.हल्ली वरासाचा अर्ज ऑनलाईन पण करता येतो त्यावर एक व्हिडिओ केलेला आहे . पाहून घ्या.
Jamin sampadit zali pan 7/12 varun kami zalele nahi sampadan 1970 la zale ahe atta 4 Bhau vatni VA hddi Sathi vad Suru ahe Kay Karve ? Krupaya salla day
भूसंपादन झालेले क्षेत्र वजा करून राहिलेले क्षेत्राचे वाटप करा आणि त्याच्या हद्दी ठरवून घ्या. यापूर्वी एक कमी जास्ती पत्रकाचा व्हिडिओ केलेला आहे तो पहा. कमी जास्त पत्रक व्ह्यायचे राहिले असणार आहे त्यामुळे भूसंपादन झालेले क्षेत्र कमी झाले नाही. ते शासन केव्हाही कमी करेल त्यामुळे ते क्षेत्र वगळून वाटप करावे हे चांगले.
सर, आमच्या आजोबांची जमीन संपादित केली आहे आणी आता ते तिचा उपयोग करत नाही सर गायरायन तयार झाले आहे, आम्ही ति परत कशी मिळवता येईल सर
धन्यवाद सर
सर खुप छान महीती तुम्ही सांगितली
जर 1970 साली MIDC साठी जमीन भुसंपादीत झाली जमिनीचा award होऊन ताबा घेतला नसेल ताबे पावती नसेल तर काय करु शकतो
परत जमीन आम्ही मागू शकतो का ?
हो अजुन तुमच्याच ताब्यात असेल तर विभागीय आयुक्त यांचेकडे व्हिडिओत सांगितल्यानुसार अर्ज करू शकता
सर खुप आभारी आहे तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन बद्दल
सर आमच्या अजोबची जमीन ही midc णे धारणा साठी 1970 साली भुसंपादित केली प्रांता कडे award देखील झाले त्या वेळी 50-60% payment सुध्दा झाले बाकी payment अजुन बाकी आहे
आमचे 7/12 वर एकुण शेत्र 4 एकर 15 गूँथे आहे त्यातील 3 एकर शेत्र भुसंपादन साठी नोटीस आली होती परंतु midc ने पुर्ण 7/12 वर शिक्का मारला आहे
तर राहिलेले जागेचा 7/12 हा आमच्या नावे व्हायला पाहिजे होता तेसे अजुन झाले नाही
तसेच त्यात ताबे पावती दिसुंन येत नाही
तरी balance payment साठी additional claim करु शकतो का
किंवा पूर्ण जागा परत मिळू शकते का
कृपया आपले योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती......
प्रश्न क्र..2
2016 एका शेतकर्याने त्याची शेतजमीन
वीकली..त्याचा फेर मंजूर होऊन विकत घेणारयाच्या नावावर 7/12 जाला.
शेत जमीन विकण्या अगोदर NHI ने त्यावर सर्व केलेला होता..
फेर मंजुर जाल्यावर काही मंथ नंतर ती जमीन NHI ने संपादित केलि..
पन nhi ने सर्व मोबदल्याचे पत्र 2016 मधे असलेल्या शेतकर्याच्या नावाने पाठविले..आणि जुन्या आनि नवीन शेतकर्या मढ़े वाद निर्मान जाला आहे...
यात मार्ग कसा...?
तुम्ही तक्रार अर्ज देऊन पेमेंट थांबवायला पाहिजे होते. आता कोर्टात दावा दाखल करा वसुली साठी.
Sir आम्हाला शासनच कसलाही मो बदला मिळाला नाही तर जामीन आम्हाला परत मिळेल का
जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन झाले असेल तर मुश्कील आहे.
सर आमची जमीन प्रोव्हेट कंपनी ने भुसापादन केली आहे. आणि ती पडीत आहे चालीस वर्ष झाली
कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही.
सिलिंग विषयावर व्हीडिओ बनवा आमची भुमीहीनांना वाटप केलेली जमीन आजही पडीक आहे ज्या कारणासाठी जमीन दिली ते आजपर्यंत लागवडीसाठी जमीन वापर केला नाही ही जमीन आम्हाला परत मिळविण्यासाठी मार्ग दर्शन करा
हो करू स्वतंत्र व्हिडिओ यावर दे
@@pralhadkachare-legalliteracy sir khrach video banva
मलामोबदला?सर?कमीभेटलातरशेतिनावावरूनकमीकेलिकूपाकरूनकाय?करावेतेसागा
सर धरणासाठी अँक्वायर केलेल क्षेत्र परत मिळविण्यासाठी काय करावे धरणाचे पाणी त्या क्षेत्रात येत नाही
एकदा ताबा घेतला गेला की परत मिळणे अवघड आहे , हव तर अशक्य म्हना ......
एका शेतकऱ्याने दुसऱ्या माणसाला औद्योगिक कारणासाठी जमीन विकली 10 गुंठे आणि त्या माणसाने औद्योगीकरण सुरू केले नाही त्या जमिनीला 14 वर्ष 10 महिने झाले तर ती जमीन तिसऱ्या माणसाला विकू शकतो का
हे कागदपत्र पाहिल्याशिवाय सांगणे जरा कठीण आहे. तुम्ही नजिकचे तलाठी, तहसील ऑफिसच्या अधिकारी किंवा वकिलांना विचारून पहा.
सर 1978 साली धरणग्रस्त साठी जमीनवर शेरा टाकले पण जमीन संपादन केले नाही धरणग्रस्तचे पुनर्वसन झाले आहे तरी 2013 कायद्यानं शेरा कमी करता येईल का
हो शेरे कमी होऊ शकतील. तुमचे जिल्ह्याचे पुनर्वसन विभागात जाऊन चौकशी करावी अर्ज देऊन पोच घ्या
आजोबांनी जमीन पाझर तलावासाठी विकली कींवा दिली पण आम्ही ती जमीन आजपर्यंत आम्ही करत आहे. आणि त्या जमीनीचा ७/१२ हा पाझर तलाव म्हणून भेटतो. तर ती जमीन माझ्या नावावळ होईल का..
हे नियम इनाम वर्ग 6 ब च्या बाबतीत लागू होतात का?
खूप कोममेंट्स च्या मध्ये तुमची ही query दिसतेय, वरती काही संदर्भ दिसत नाही , त्यामुळे हे नियम म्हणजे नेमके कोणते नियम याचा बोध होत नाही
सर नमस्कार
2 विषया मधे आपले मार्गदर्शन पाहिजे..
1..एक शेजमीन 1974 मधे एका सिंचन प्रकल्पा करिता संपादित करण्यात येत आहे असे पत्र आले... पन प्रकल्प पूर्ण जाला तेवा ती जमीन संपादित ज़ालिच नाही...तिचा मोबदला पन मिळाला नाही..
त्या नंतर 2011 साली शेतकरी ने ती जमीन वीकली
2016 ला त्या जामिनीतिल काही भागा मधून महामार्ग गेला..
त्यानी अगोदर अवार्ड नोटिस वगेरे सर्व पेपर ,मंजूर जालेल्या रकमचे पत्र पन दिले..
पन मंजूर रक्कम घेण्यासाठी गेले असता त्यानी रक्कम न देता आपली जमीन 1974 ला संपादित जाली आहे
तर हा मोबदला आता देता येणार नाही असे उत्तर देण्यात आले...Nhi कडून
तर मोबदला मिळणार की नाही सर...?
ते भूसंपादन अवॉर्ड, दिलेल्या नोटिसा इत्यादि संपूर्ण फाईल मिळवा, कागदपत्र वाचल्यावर कळेल व अंदाज येईल काय करता येईल याचा.
याचा अर्थ खूप पूर्वी भूसंपादन झाले असावे, रस्ता पण वापरत असावा आता फक्त रस्ता रुंदीकरण झाले असे असावे. आजू बाजूच्या शेतकऱ्यांना विचारा त्यांचेंपण असेच झाले का ? त्यांना आता मोबदला मिळाला, ते विचारून खात्री करून घ्या.
जुन्या कायद्याने भूसंपादन झाले असेल अवॉर्ड प्रमाणे मावेजा मिळाला पण १८ खाली रिफ्रंस दाखल केला नाही,पुढे काय करता येईल
Condonation of delay antargat appeal dhakhal karta yete
Reference मुदतीत दाखल करायला हवा होता. दुसऱ्या कोणी केला का ? त्याला वाढ मिळाली का पहा व मिळाली असेल तर तो वाढ तुम्हाला पण मिळावी म्हणून अर्ज करा. आता खूप विलंब झाला असेल तर reference स्वीकारला जाणार नाही.
सर आमच्या वडीलानी जमिन विकत घेतली होती,2,77दोन हेक्टर सत्याहार आर व भु संपादित क्षेत्र 1,68आर आहे,एकून क्षेत्र 7/12वरती 4,45आर आहे परतु 1,68आर क्षेत्र पैकी दोन ऐकर क्षेत्र हे पाण्याखाली जात नाही उजणी धरणाकडे ते क्षेत्र आम्ही 45वर्ष झाले ते दोन ऐकर क्षेत्र आम्ही पिकवतो पण आता जे मुळ मालकाचे वारस आहेत ते म्हणतात तुम्हाला दिलेले क्षेत्र हे 2,77आर आहे,व जे क्षेत्र पाण्यात जात नाही,ते आम्हाला द्या नाहीतर आम्ही कोर्ट मेटर करु ,
सर आमचे वडील वारले आहेत व आम्हाला ह्यातले काही माहिती नाही तरी आपण माहिती सांगावी हि विनंती,
एकत्र बसून शांत पणे मिटत असेल तर पहा नाही तर करू द्या कोर्ट मॅटर, तुम्ही पान तुमची बाजू कोर्टात सांगा, कायदेशीर बाजू जिंकेल. पहा प्रत्येकाला त्याचे हक्क शाबीत करण्याचा आणि त्याचे रक्षण करण्याचा अधिकार असतो, त्यांना कोण अडवणार
Sir MIDC क्षेत्र सोडविण्याचे शेतकरी हिताचा कायदा आहे का? तर तो काय आहे,please reply
नाही ना एकदा अवॉर्ड होऊन ताबा गेला की जमीन परत मिळवणे शक्य होत नाही. खूप लोकांनी पुष्कळ केसेस केल्या, त्या चालल्या, अगदी हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊन ह फार काही हाती लागले नाही.
@@pralhadkachare-legalliteracyअवार्ड होऊन ताबा गेला उदा?
म्हणजे MIDC साठी भूसंपादन झाले आणि त्यानंतर त्यांनी जमिनीचा ताबा घेतला. एकदा शेतकऱ्याकडून एमआयडीसी अथवा कोणतीही भूसंपादन यंत्रणा असो त्यांनी ताबा घेतला की जमीन परत मिळवणे मुश्कील होते.
❤
नोकर इनाम वर्ग ६ ब ची जमिनीचे १९७० साली सिडकोने भूसंपादन केले आहे. सदर जमीन खालसा झालेली आहे. सातबाऱ्यावर मालक सदरी सरकार नाव दाखल आहे. आणि कबजेदार सदरी माझे अजोबाचे नाव आहे.. सदर जमीन मला regrant करून मिळू शकते का नजराणा भरून
सर कॅनॉल साठी जमीन संपादित केली आहे मात्र सद्यस्थिती कालवा नादुरुस्त असल्यामुळे त्या भागात पाणी पोहोचू शकत नाही. म्हणून मूळ मालक एक तर मला शेती करण्यासाठी पाणी द्या अथवा माझी जमीन परत करा म्हणून सारखा तगादा लावत आहेत. तरी मार्गदर्शन व्हावे. काय करता येऊ शकते.
बरोबर आहे शेतकऱ्यांचे सुद्धा. ही बाब कागदोपत्री वरिष्ठांना कळवून शक्य तेवढ्या लवकर कालव्याला पाणी कसे येईल याचा पाठपुरावा करणे योग्य ठरेल. जमीन मूळ मालकाला देणे तर शक्य नाही.
सर आमची 3 एकर बागायती शेती 2016 मध्ये साठवण तलाव Dist. Amravati तालुका मोर्शी..मध्ये संपादित झाली आहे. परंतु 2016 च्या भावा नुसार आमाला त्याचा मोबदला नाही मिडाला.. उत्तराची अपेक्षा आहे सर...🙏
कोणत्या भावाने मिळाला मग . तुम्हाला मान्य नसेल तर हरकत ठेऊन मोबदला स्वीकारला का ? आता बराच उशीर झालाय, मोंबदला वाढून मिळण्यासाठी तुम्ही त्याचवेळी reference करायला हवा होता, केला असल्यास त्याचा पाठपुरावा करा.
3.5.लाखाच्या भावाने मिडाले होते आणि ते आम्ही स्विकारले होते.. आणि त्या नंतर मोबदला नाही मिडाला म्हणून अर्ज दिला होता आजून पण त्याचा निकाल नाही लागला...??.. उत्तराची अपेक्षा आहे सर.....
एकदा संबंधित भूसंपादन अधिकारी याना भेटून चौकशी करा, आणखी काही मिळणार की नाही.
सर एकाच सर्वे नंबर आणि एकच वावर त्यांना 10 लाख रुपयाचा भाव मिडला...... आमाला नाही
सर नमस्कार, जमीन महसूल विभागाने संपादन करण्यात आली आहे. परंतु सदर ची जमीन धरण बांधण्या साठी काळी माती साठी घेण्यात आली आहे, व आता त्या वर शासनाने काहीही केले नाही. जमीन वर कोणतेही प्रयोजन नाही. तरी सदरील जमीन भाडे कराराने घ्या
घेणेसाठी मार्ग दशन मिळावे.
सर माझ्या शेती मध्ये 25 वर्षे पुर्वी तलाव झालेला आहे परंतु मोबदला काही मिळालेला नाही मार्गदर्शन करा
आता खूप मुश्कील आहे......आजूबाजूचे लोकांना मोबदला मिळाला का पहा, तुमच्या वडील, आजोबा ई. नी संमती दिली होती का ?
कोनालाही मिळाला नाही परंतु कोर्टात निकाल चालू आहे
Thanks
Punarvasan cha shikka kadaychi kay process ahe sir
त्यावर व्हिडिओ आहे या चॅनेल वर पाहून घ्या
भुसंपादित जमीन ची पैसे भेटलेली पावती हरवली आहे ती कशी मिळवायची
भूसंपादन अधिकारी यांचेकडे जाऊन ड्यूप्लिकेट पावती किंवा त्यांचेकडे जी स्थळप्रत असेल त्याची कॉपी मागा
भुसंपादन जमीन झालेली जमीन ७/१२वर संपादीत केली म्हणून येत आहे पण जमीन च् कोणत्याही कार्यालय रेकॉर्ड मिळात नाही,, तर जमीन परत मिळाले का
७/१२ वरील ज्या फेरफारने भूसंपादन नोंद झाली तो फेरफार कडून वाचा त्यामध्ये काही संदर्भ नक्की मिळेल , त्यानुसार जिल्हाधिकारीकार्यालयात कोणते भूसंपादन अधिकारी यांचेकडे रेकॉर्ड आहे ते शोधत येईल.
इनाम वर्ग 6ब ची जमीन 98 वर्षापूर्वी इंडियन रेडिओ टेलीग्राफ साठी संपादित केली होती व ती पडीक आहे ती जमीन परत मिळू शकेल का?
त्यांनी ताबा घेतला असेल ७/१२ वर त्यांचे नाव असेल तर नाही मिळणार परत.
@@pralhadkachare-legalliteracy त्या जमिनीचा award झाले नाही व आता ती जमीन tata communication center कडे दिली आहे
सर 1995 मध्ये तलावासाठी जमिनीचे भूसंपादन केले होते त्यात 3 ऐकर जमीन गेली आहे परंतु तळ्याचा साडवा शेजारील शेतातून गेला आहे तर या जमिनीचा तलावासाठी वापर होत नाही तर ही जमीन 2013 च्या कायद्याने (घेतलेली रक्कम +व्याज भरून)परत मिळेल का
बरोबर आहे जमिनीचा वापर होत नाही, पण जुन्या कायद्यान्वये संपादित केलेली जमीन परत करण्याची तरतूद या २०१३ च्या कायद्यात नाही.
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
सर आमची जमिन संपादित केली पण त्या जमिनीचा मोबदला मिलाला नाही
भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज द्या आणि मोबदला वितरण करण्याची विनंती करा.
भू सपादन नकाशा नुसार कब्जापट्टी नाही कबजपत्ती नुसार नकाशा पाहिजे काय करावे लागेल sir
ते सर्व कागदपत्र किंवा अशा भूसंपादनाची पुर्ण फाईल कागद पत्र मिळवावेत, संयुक्त मोजणी नकाशा, प्रत्यक्ष ताबा पावती व केले के जी पी यात जिथे चूक असेल ती दुरुस्त करण्यासाठी भूसंपादन अधिकारी यांना लिहून त्यांचेमार्फत मोजणी विभागासाठी पत्र घ्यावे.
कब्जापट्टी नुसार त्यावर दस्त झाला आहे दुरुस्ती करून मिळेल का
क ज प झालेलं नाही @@pralhadkachare-legalliteracy
सर माझी जमीन २००७साली धरणात गेली त्या नंतर जमीन संपादीत झालेली असुनसुद्धा मला त्या उर्वरित जमीनीसाठी लिपद्वारे पाणी मीळाले व त्यावेळी समितीच्या वतीने पाइपलाइन करून घेतली व पाणी शेतात आले व गाळपेरा पाणीपट्टी आम्ही त्यांच्या मनन्यानुसार भरली व जमीन सांडव्याच्या काठावर टेकडी वर असल्यामुळे आम्ही २००१०साली त्या क्षेत्रात समिती वाल्यांना वीचारुन लींबुनीच्या झाडांची लागवड केली आता समीती बरखास्त झाली गावातील एका माणसाने आमच्या सोबत शुल्लक कारणावरून आमच्या सोबत वाद केला व नंतर त्याने जलसंधारण उपविभागाकडे कंप्लेंट केली व आम्हाला नोटीस पाठवली की तुम्ही अवैध रीत्या झाडांची लागवड केली व तुम्ही हे अतीक्रमण लवकरच हाटवा आता आम्ही काय करायचं ते सांगा सर प्लीज ही विनंती समजा आम्ही खूप अडचणीत आहो सर व त्या जमीनीचा मोबदला पण मीळाला नाही
कायदेशीर उत्तर असे आहे की भूसंपादन झाल्यावर टी जमीन सरकारची होते , तिचा वापर म्हणजे अतिक्रमण तहरते, पान तुम्ही जर जारसंपदा विभागाची परवानगी घेऊन गाळपर भाडेपटा लीज केला असेल तर ते ठीक आहे , पण तुम्ही कुठल्यातरी समिति चा उल्लेख केला आहे ते किती कायदेशीर आहे हे नाही संगत येणार कारण त्याची तपशीलवार माहिती नाही .. आता जर जलसंपदा अधिकारी ही गाळपेर जमीन लीज वर द्यायला तयार असतील तर तास अर्ज देऊन प्रयत्न करावेत, ते तरकार करणारे जे असतील त्यांचेशी चर्चा करून त्यांना तरकार मागे घेण्यास त्यांचे मन वळवत आले तर पहावे......
सर खुप छान माहिती देत.असता आपण. धन्यवाद.माझी जमीन २०१३ मध्ये तापी पाटबंधारे विभाग ने एका धरणाच्या मातीसाठी सरळ खरेदीचे ने अधिग्रहित केली पण त्यामधील माती नेली नाही.अजूनपर्यंत मी ती जमीन पेरत आहे व माझ्याच ताब्यात आहे.२०१६ मध्ये जिगाव प्रकल्पासाठी कलम ११ नुसार संपादनाची प्रक्रिया सुरू झाली त्या शिवारातील जमीन जिगावं प्रकल्प बुडीत क्षेत्रात येते. व माझी सरळ खरेदी केलेली जमीन वगळून इतर जमीन चे प्रक्रिया सुरू आहे तर मला वाढीव मोबदला साठी काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती please.
आपण थेट खरेदी दिलेली असल्याने आता काही करता येणार नाही. खरेदी व्यवहार पूर्ण झाला की बाकी सर्व हक्क संपुष्टात येतात.
@@pralhadkachare-legalliteracy ok thanks sir
Sir khup chan mahiti but 1894 chya kaydya pramane bhusampadan kel pan mobadla ghetla nahi tr ani 7/12 punvarsan khtyawar varg jhala.. Mobadla nko jamin pahije tr karan sheti yogya jamin hoti ani vatni houn kami jamin shillak rahte... Case ladu shakto.. Ami shetkari ahot ajun ami mobadla ghetla nahi.
Jamin 1994 made ghetli but jamin ajun ami vaprto 7/12 punvarsan khtyawar ahe... Hi jamin shillak rahili as collectors ne ghoshit kel ahe notifications kadun
कायदेशीर ताबा शासनाचा आहे असे तुमच्या मेसेज वरून दिसते कारण ७/१२ वर पुनर्वसन असे नाव दिसते. प्रत्यक्ष ताबा तुमचा असू शकतो. मात्र एकदा ताबा घेतलेली जमीन शक्यतो परत दिली जात नाही. त्यावरील स्वतंत्र व्हिडिओ आहे तो पहा. मोबदला तुम्ही घेतला नाही , तो तुम्हाला केव्हाही घेता येऊ शकतो. तुम्हाला मोबदला कमी वाटला तर तो वाढून मिळण्यासाठी कोर्ट प्रक्रिया आहेच. शासनाने मोबदला दिला नाही व ताबा घेतला नाही अशी केस दिसत नाही. ही जमीन पुनर्वसन साठी नको असेल व ती शिल्लक असेल तर शासन ती इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरू शकते. नोटिफिकेशन काढून शासनाने काय केले ते कळले नाही. आपण हवे तर सर्व कागदपत्र घेऊन एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन व भूसंपादन विभगात अधिकारी लोकांशी चर्चा करा व काही करता येईल ते विचारून घ्या.
सर सरकारने जमीन फसवून घेतली असेल अणि त्यावर प्रकल्प चालू असेल आणि वारसांना आता माहीत पडलं तर जमीन किंवा तिची किंमत मिळू शकते काय. उत्तराची अपेक्षा आहे सर.
सरकार फक्त कायदेशीर मार्गानेच खाजगी जमीन घेऊ शकते. तशी घेतलीं नसेल व प्रकल्प चालू असेल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडू शकता.
सर आमच्या एक एकर जमिनीचे अधिग्रहण महाराष्ट्र शासनाने इसवीसन 99 2000 दरम्यान झाल आम्हाला मोबदला मिळालेला आहे ताबा शासनाने अजून घेतलेला नाही स्टॉप अँड कॉटर्स साठी आणि सर त्यावेळेस हा सर्व व्यवहार आमच्या वडिलांच्या हाताने झालेला आहे आता मी सध्या भूमिहीन आहे त्यामुळे ही जमीन मिळणे खूप आवश्यक आहे मिळालेला मोबदला आम्हाला खूप कमी वाटतोय आजच्या बाजारभावाने तरी सर आपला सल्ला हा खूप मोलाचा राहील
खात्री करा शासनाने ताबा घेतला की नाही ते, 7/12 वर कुणाचे नाव आहे. आजचा 7/12 काढून पहा . बरेचदा हे लोक कागदोपत्री ताबा घेऊन 7/12 वर त्यांचे नाव लाऊन घेतात, जमीन शेतकार्यकडे राहते पण कायदेशीररीत्या ती शासनाची असते. जर 7/12 वर अजून तुमचे नाव असेल तर मग ताबा घेतला नाही असे समजून मग हे भूसंपडण रद्द करून जमीन परत मिळावी म्हणून विभागीय आयुक्त यांचेकडे अर्ज करा.
सर सातबारावर महाराष्ट्र शासन नाव येते
सर आम्ही महाराष्ट्र शासन कुळवहिवाट सन 1948 चा अधिनियम क्रमांक 67 याच्या कलम 63 सुधारणा कलमानुसार आम्ही जमीन परत मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे पुढे काय करावे अजून याबद्दल माहिती द्यावी अथवा अजून कोणता नवीन कायदा असेल याची माहिती द्यावी एक व्हिडिओ बनवावा या विषयावर न वापरलेले जमीन कशी परत मिळेल आणि खुप खुप धन्यवाद सर तुम्ही हे प्रश्नाचे उत्तर देऊन आम्हाला खूप समाधानी करतात
सर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र लिहून दिलेलं आहे की आम्हाला जमीन नको आहे
सर माझा विषय असा आहे कि माझी जमिन प्रकल्पा मध्ये गेली त्याचा award झाला आहे पण त्याचा मावेजा 12 वर्ष झाल मिळाला नाही त्यात विषय असा झाला आहे काही लोकांनि प्रकल्प ग्रस्तच प्रमाण मिळण्या साठी फसवणूक करून जमिन घेतली आता सात बारा वर त्याचे नाव आले आहे आप ल्यालाला ती रेजिस्ट्री cancel करुन शासनाला देय ची आहे यावर थोड मार्गदरशन करावे
आपण हे सर्व कागदपत्र घेऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कार्यालयात भेट देऊन चर्चा करा, शेवटी जी काही कारवाई करायचे ते त्या कार्यालयामार्फतच करावे लागेल.
Sir no acces
Access maga , mail आली की मी approve karen
@@pralhadkachare-legalliteracy sir mazi jamin 2000 madi kalm 4(1) madi police station sathi geli poilce tya yeli force Fully ghytle mobdla pn khup kami dila sir market cha 15 % 😣
Atta mi 26 yrs cha ahy mi job sathi arj kela asta tyani mala graduation ani type Certificates ani Project affected certificate magitle nantr mi arj kela tr tyani collector office la bhytnya sathi sangitle tithe gelo tr ty project certificate tayar karaw lagl manle ani exam dyawi lagl ash manle , tr form vr tahsil office la gelo tr ty tumchi jamin office la geli ahy water project la nahi manun tumala kahich fyda honar nahi as mant sign nahi dili 😣😣 ani ghri jaun abyas kara as manle
म्हाडा करता ने सन २०१४ मध्ये संमतीने संपादन केले आहे. जिल्हा विकारी यांनी केले आहे. तसेच प्रतिक्रिया २००२ पासून सुरू होते. परंतु आज पर्यंत जागेचा वापर झालेला नाही तर जमीन परत मागता येईल का? मागणी करावयाची असेल तर कशी करावी. या बाबत माहिती मिळावी हि विनंती.
ताबा दिला का ? ताबा दिला गेला असेल, ७/१२ वर म्हाडाचे नाव लागले असेल तर मुश्किल आहे. कायदेशीरपणे ताबा दिलेला नसेल तर तुम्ही ज्या भूसंपादन अधिकारी यांनी भूसंपादन केले असेल त्यांचे मार्फत अथवा विभागीय आयुक्त यांचेकडे सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून अर्ज करा.
Thank you Sirji.
माझी जमीन रस्ता साठी भूसंपादन केले आहे परंतु रस्त्यावर सरशक भिंती नाही त्या मुळे शेती चे नुकसान होत आहे काय करावे लागते
प्रत्येक रस्त्याला कोठे संरक्षक भिंत असते ? तुमच्या जमिनीची काही विशिष्ट परिस्थिती आहे का ? ज्यामुळे संरक्षक भिंत बांधणे समर्थनीय ठरेल ? हे तुम्हाला रस्ता बांधणाऱ्या विभागाला पटवून द्यावे लागेल. त्यांचे क्षेत्रीय व वरिष्ठ अधिाऱ्यांना अर्ज देऊन व शक्य असल्यास भेटून विनंती करून पहा.
Sir amchi jamin jayakwadi sampadit ahe pan ti amchya kade ahe tar ti navavar hoil ka
नावावर होणे मुश्कील आहे, जेव्हा पाणी नसते तेव्हा वापर करा
सर आपल्याला जमिनी चे शासकीय भाव पाहता येते का आणि कोट.पाहता येते
या वेबसाईटवर पहा www.igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx
सर जमीन खाजगी मालकीची होती मग प्रमाणभूत क्षेत्र का करण्यात आले अणि प्रमाणभूत करून जागा विद्यापीठाला देता येते काय. मालकाला न सांगता त्याचा राहत्या जागेवर बोजा टाकला. अणि जागा विद्यापीठाला दिली असेल तर काय करावे. सर आम्हाला गरज आहे सध्या जागा २.५ गुंठे आहे अणि विद्यापीठ जागा हेक्टर मध्ये वापरत आहे.
किमान किती क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रा पेक्षा कमी जमिनीच्या तुकडा पडू नये हे ठरविण्यासाठी कायद्याने प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले. विद्यापीठा शी तुमचा काय वाद आहे त्यासाठी सर्व फेरफार काढून वाचा, त्याशिवाय काही कळणार नाही.
@@pralhadkachare-legalliteracy सर ७/१२ मध्ये ४०००/- चा तगाई कर्ज बोजा टाकला आहे अणि त्याला फेरफार नंबर १२३० दिला आहे. १२३० नंबर फेरफार चे वाचन वाचले असता प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले अस आहे. म्हणजे कर्ज नेमके घेतले कोणी याच नाव यायला पाहिजे ना. पण १२३० ही नोंद अशी दर्शवते की प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले. सर आता तरी सांगा नेमके काय झालं आहे. मी सध्या राहत असलेला सर्वे नंबर १५८/११ २.५ गुंठे पण सब रजिस्टर ला पाहिले असता १५८ प्रकल्पग्रस्त दिसत आहे .
सर आमची जमीन दानवसाहतीससाठी संपादित केली त्यावेळीचे बाजार मूल्य कमी मंजुर केल्यामुळे पैसे स्विकारले नाही अत्ता जमीन खाली झालेली आहे आम्हाला परत मिळणार का
ताबा घेतला गेला असेल तर जमीन परत मिळणे मुश्किल आहे. तुम्हीं हरकत ठेऊन मोबदला स्वीकारून मोबदला वाढीसाठी दिवाणी दावा केला असता तर बरे झाले असते.
सर पांदन सोडून माझा बाजुने रस्ता पडला तर काय करावं लागेल
मोजमाप केले तर असे व्ह्यायला नको. पांदन रस्ता मोजण्याची तरतूद आहे तसा आग्रह धरून पहा.
सर जमीन 2009 मध्ये सेझ साठी संपादित केली 80%परतावा दिलाय आता ती जमीन डोंगराळ आहे अशी नोटीस पाठवून पैसे परत भरायला सांगितलेत परंतू पैसे नाहीत काय करावे मार्गदर्शन करा
जमीन मुळ मालकाला न विकता अन्य ला विकले
भूसंपादन जुन्या कायद्याप्रमाणे झाले की नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे ,?
Please Reply Do Sir ❤️ 👍❤️🙏..
Issue काय आहे ? कशाचे उत्तर हवे आहे.? रोज खूप comments येतात, त्यामुळे sync करणे अवघड आहे.
No. देता ये नसेल तर तुमचा पत्ता पाठवा मला तुमाला भेटायचे आहे प्लीज 🙏
तुम्ही कृपया हा व्हिडिओ पहा. मेंबरशिप घ्या आणि नंतर बोलता येईल फोनवर ruclips.net/video/Arnvvw1tfNg/видео.html
असंख्य लोक असेच फोन नंबर मागतात, प्रत्येकाचीच अडचण आहे, पण manually नाही शक्य इतक्या सर्वांशी बोलणे. म्हणून मेंबरशिप सुरू केली, काही मर्यादित लोकांशी माऱ्यदित वेळ बोलण्याचा प्रयत्न करता येईल
ruclips.net/video/Arnvvw1tfNg/видео.html
Ashya takrari shetkaryachya khup so ashe shetkari khup garib ahet.. Jameen hech tyanch udar nirhawach sadhan.. Sarkarne kahi tri badal karne garjech ahe.. Yecha baddal tumhala Ky vatt tumchya anubhava varun..
मी तुमच्याच मताचा आहे, सेवेत असताना खूप प्रयत्न केले हे बदलावे म्हणून, पण संसदेने केलेल्या कायद्यात इतक्या सहजपणे बदल होत नाहीत.
सर आपला नंबर पाठवा
आपली समस्या लिहून प्रथम मेल वर संपर्क करा.
legalliteracy1@gmail.com
आवश्यक वाटलें तर फोन number share करू
साहेब 50 वर्ष झाले एकत्रीकरण होवून त्याआधी सातबारा आमच्या नावावर होता व तसेच,70 वर्ष वर होवून गेले ताबा आमचा आहे. परंतु एकत्रिकरण झाल्यानंतर सातबारा शेजारच्या नावावर झाला आहे.. गटवारी मध्ये झाले आहे ३ गट आहेत.. 1977 मध्ये गटवारी झाली आहे. काय करावे लागेल?
Sir aap hindi me video bane Taki sara desh aap ko sunsake
धन्यवाद, हां हिदीमे भी बना संकते है, लेकिन बहोत सारे ईसुज महाराष्ट्र स्पेसिफीक होते है. कोशीस रहेगी ......
@@pralhadkachare-legalliteracy Pranab sir
Pranam sir
सर लघु पाटबंधारे तलावामध्ये 1972 साले जमिनी संपादित केली होती परंतु 1978 la फायनल अवॉर्ड झाला त्यामध्ये 3 पूर्ण सर्वे नंबर 21.89 H R संपादित केलेले आहेत परंतु 1991 मध्ये शेतकऱ्यांच्या नावे कमी करण्याचा कमी जास्त आदेश झाला त्यामध्ये तो आदेश सर्वे नंबर न येता गटावर केला त्यामुळे सर्वे नंबर चे गटापैकी काहीच गट संपादित झालेले आहेत असे दाखवले त्या शेतकऱ्यांच्या नावावर नऊ हेक्टर क्षेत्र सातबारा उताऱ्यावर दाखवत आहे आज परंतु पूर्ण सर्वे नंबर संपादित झालेले होते असे कशामुळे झाले असेल
कमी जास्ती पत्रकाची नोंद घेताना,भूसंपदीत केलेल्या कोणत्या सर्व्हे नंबर चे कोणते गट झाले हे पाहताना काहीतरी गल्लत झाली असावी असे वाटते. ते तलाठी मंडळ अधिकारी यांना दाखवून चर्चा करा ते सांगू शकतील असे का झाले ते.