जुना रायगड ⛳🇮🇳आम्हाला पहायला मिळाला नाही दुख्ख नाही पण पुढची पिढी देखिल हाच विचार करणारच जुन्या शिवकार्य किर्दीतील ते दृश्य पाहायला मिळावं हिच अपेक्षा ,हिरोजी हिंदुलकर यांनी बांधलेला गड राजे व पुरातत्व खात्या कडून 👀जय महाराष्ट्र जय शिवराय 🧡⛳🇮🇳✌
जय शिवाजी सचमुच जल्दबाजी ना करते हुए शिवाजी कालीन जैसा बांधकाम था ठीक उसी तरह ही बांधकाम होना चाहिए और वहां पर अतिक्रमण बिल्कुल नहीं होना चाहिए और सीसीटीवी कैमरे से निगरानी होनी चाहिए
बाजारपेठ असा उच्चार असलेल्या वास्तु ची वास्तविक रचना बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचे कारभार केंद्र आणि शिव प्रशासन ची इमारत असावी. जय शिवराय 🚩
अतिशय सुंदर उपक्रम. आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरातत्व खात्याचे नियम व स्थापना हे इंग्रजांचे आहे. इंग्रजांना भिती होती की लोक या किल्ल्यावर लोक जातील व ते इथुन प्रेरणा घेऊन बंड करतील म्हणून त्यांनी आमचे किल्ले व प्रेरणा स्थाने पाडले. श्रीमान संभाजी महाराज यांनी संवर्धन कार्य पुर्ण करावे व नेतृत्व करावे. आपले हे कार्य तडीस न्यावे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे. जय जगदंब
माझ्या प्रिय तमाम महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती की आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सगळे गड - किल्लेंचा पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्यासाठी काही तरी आपण महाराजांचे मावळे म्हणुन जबादारी घेतली पाहिजे... मुख्य म्हणजे सगळे गड किल्ले स्वच्छ ठेवून व काही ही आपले नाव वागिरे कोणत्याही भिंतीवर लिहू नये.. आपल्या छत्रपति महाराजांचा इतिहास राखायला पाहिजे तरी आपण ही जबाबदारी घेऊन कामाला लागू !!! धनयवाद 🙏🙏🙏🚩 जय शिवराय
खूपच छान योजना आहे ,,,,खूपच छान बोलत आहेत युवराज छत्रपती संभाजी राजे ,,,,आपले गड असे आहेत की एकदा तिथे गेले की परत परत जायची ओढ लागते आणि असं जर चांगलं संवर्धन झालं तर मग काय बहार येईल,,,, राजे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
महाराज साहेब नमस्कार 🙏!!! आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे भारतात असलेले सर्व गडकिल्ले संवर्धन व पुनर्वसन करा आणि त्याचा साठी लागणारी जे काही रक्कम मी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून प्रत्येक महिना २०००(दोन हजार) रुपये माझ्या बचत खात्यातून देणया साठी तयार आहे आणि काही रक्कम आपले शिव प्रेमी व महाराष्ट्र चे जनता पण मदत करतील आणि आपण पण जरा ह्या विषयावर विशेष लक्ष द्यावे आणि सरकार ला पण सुचवावे ही विनंती आणि आपण सर्व जण मिळून एकादा सरकार मान्य असलेले App काडु जेणेकरून आपले सर्व बांधव एकदम सोप्या पद्धतीने online transfer द्वारे मदत करू शकतील...एवढं एकच मागणी आहे आपल्याकडून 🙏🙏 जय शिवराय 🚩🙏
संभाजी राजे साहेब, तुम्ही खुप छान समजावुन सांगितले आहे. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. अगदी अशाच मार्गाने पुढे जाऊ या. आमचा विश्वास आहे तुम्हीच हे कार्य पुर्ण करू शकाल. जय भवानी जय शिवाजी..
संभाजी महाराज मुजरा तुम्हास पण आम्हास हे काही पटलेले नाही तुम्ही म्हणता की आम्ही स्टेट ऑफ दि आर्ट लायटिंग करू पण किल्ला पुनर्बांधणी करणे अवघड आहे अहो राजे हा आपल्या हिंदुस्थानाचा जाज्वल्य इतिहास आहे तुम्ही म्हणता की पुराव्या शिवाय रायगड पुनर्बांधणी करणे अवघड आहे पुरावे नाहीत कस काय ओ राजे तुमच्या जवळ तर पुरावे असणे अपेक्षित आहेत तुम्ही तर छत्रपतींचे वंशज आहात तुम्ही म्हणता की पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही पण राज मग राजस्थान मधले किल्ले कसे संवर्धित आहेत कारण त्यांचा मनात उर्मी आहे काहीतरी करण्याचे ध्येय आहे आपला इतिहास जिवंत ठेवायची ईछाशक्ती आहे नुसतं लायटिंग करून काय फायदा राज आपल्या थोरल्या महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे आपल्या श्रींमत छत्रपती महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे शिवाजी महाराजांच्या वेळेचा रायगड जसा होता तसाच पुन्हा जिवंत झालाच पाहिजे......झालाच पाहिजे काहीतरी करा राज काहीतरी कराच...…
samrat deshmukh राजस्थान मधील किल्ले अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत कारण आपण मराठ्यांनी मोघलांना विरोध केला होता.. राजस्थानात मोघलांविरुद्ध जास्ती कोणी उभे ठाकले नव्हते उलट मोघलांची चाकरी स्वीकारलेली होती.. ह्या उलट मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले होते.. त्यात 1818 साली इंग्रजांनी आपले सर्व किल्ले तसेच त्यावर जाणाऱ्या वाटा फोडल्या होत्या जेणेकरून मराठे परत कधीच उभे राहिले नाही पाहिजेत. थोडक्यात सांगायचे तर राजस्थान सरकार ने जास्ती काहीही केले नाहीये करण त्यांच्या किल्ल्यांची तेवढी दुरावस्था झालीच नव्हती. माझे काही चुकले असल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
Rohan Barbade बरोबर आहे भाऊ महाराष्ट्रातील गडांवर हल्ले झाले असता मराठयांनी त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले तसे राजस्थानातील हिंदूंनी दिले नाही ते लगेच शरण गेले त्यामुळे तेथील गड शाबूत आहेत। व आपले नाहीत
छत्रपती भोसले साहेब आपणास नम्र विनंती की आपण आता नवीन गड बाधू शकत नाही पण राजाच्या दरबार कसा असेल याचे एक काल्पनिक मॉडेल आपण तयार करून आपल्या जनतेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे दर्शन होतील जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
Raje .....mast khup chan vatl जेव्हा जेव्हा रायगड ला भेट देतो अस वाटेते हा रायगड कसा आपल्या पुढचा पिढीला कसा राहील आपण जपणूक करू शकू का। खूप छान काम करतय
पुनर्बाधणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम बनवुन घेतला पाहिजे आणि शिवसाम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली पाहिजे. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
राजे खरंच हि जगातील अदभुत वास्तू झाली पाहिजे खरंच मी देव पहिला नाही पण अनेक परकीय राक्षसाचा वध करणारा धर्म व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा राजा बघीतला शिव चरित्र च्या माध्यमातून
या वास्तूची स्वच्छता राखण्यासाठी गडावर किंवा पायध्या पासून किमान दोन किलो मिटर पर्यंत कोणतेही हाॅटेल ,स्टाॅल ठेवू नका.एका ठराविक सीमेनंतर गडावर कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ घेऊन जाता येणार नाही असा नियम करा जो सर्वाना बंधनकारक असेल.अन्यथा काना कोपऱ्यात कच-याचे ढिगारे तयार होतील ज्या मुळे येणाऱ्या शिव भक्तांची मने दुखावली जातील.
पुरावे शोधत बसले तर आहे ते पण ढासलून जाईल,पु एक कमिटी नेमून पुन्हा एकदा नव्याने किल्ले संवर्धन झालेच पाहिजे.❤️ ll जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र ll एक शिवप्रेमी................
रायगडावरील प्रस्तावित ३५० स्ट्रक्चर्सच उत्खनन लवकर व्हायला हवे .इतिहासावर कदाचित त्यातुन मोठा प्रकाश पडू शकेल .उत्खननानंतर रायगडचे संवर्धन व्हायला हवे .छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवरही नवा प्रकाश पडेल .
युवराज तुम्ही संगता ते सर्व योग्य आहे परंतु महाराजांच्या काळात असलेला रायगड आज आपल्या करता आले तर उत्तम आहे आणि या पृथ्वी वरील स्वर्ग बघायला भेटल राजेंच्या काळात तर स्वर्गाला ही लाजवेल असा आपल्या राज्यांच्या रायगड हिरोजि इंदुलकरानी बंधलेला
अरबी समुद्रात स्मारक उभारण्यापेक्षा रायगडालाच छान बनवा.तिथे महाराज जास्त काळ राहीलेत.
Sadhana Mohod सगळ्यात जास्त महाराज राजगड वर राहीलेत २७ वर्षे
सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज च स्मारक
जंजिरा किल्ला छत्रपती संभाजी महाराज च स्मारक उभे करावे
खरय कील्ले महाराजांची जिवंत आठवण आहे पुर्ण खर्च कील्ल्यावरच करावा .
जगात एकचं असे राजे ज्यांच्यासाठी आज 300 वर्षांनंतरही कोणीही मावळा जीवाचं रान करायला तयार आहे । राजे पुन्हा जन्माला या । जय शिवराय
Tyasathi adhi jijau masaheb banvayla lagtil ajkla bahhun vatat ka ki yatli 1 tari mulgi masahebansakhe sanskar Karel?
Mast bolis tu
100% khar boltay
खुप छान मित्रा
रायगड होता तसा पुर्ण झालाना की मला जिवंतपणे स्वर्ग बघायला मिळेल...
Mg aapanch tyar vych n
@@im-tejashri001 ?
@@mahendrshende9100 ??
@@im-tejashri001 आपल्याला काय म्हणायचंय हे मी समजू शकलो नाही
@@mahendrshende9100 ml इतकाच म्हणायचं आहे की किल्ले परत भानले पहिजे.... And त्या सती सगळ्यांनी ऐक जुतीने उभा राव
|| ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या तीर्थ माझे"रायगड"आणि देव शिवराय ||
🚩🔥
🙏राजे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की रायगड पहिला जसा होता तसा उभा करा..तस झाल तर या महाराष्ट्रात एक नविन स्वर्ग दिसेल ..
जय शिवराय🚩
जगात एकच राजा माझा. छत्रपती शिवाजी राजे जो आज पण 300 वर्षा नंतर ही प्रत्येक भारतीय जनतेच्या मनात राज करीत आहे
सर्व किल्ले सुंदर होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना व राजे तुमच्या हातुन हे घडावे ही विनंती
राजे तुम्ही खरच शिवरायांच्या रक्ता पेक्षा विचाराचे वारसदार म्हणून शोभतात
जय जिजाऊ जय शिवराय जय गडकोट
👌👌
एकदम बरोबर
जुना रायगड ⛳🇮🇳आम्हाला पहायला मिळाला नाही दुख्ख नाही
पण पुढची पिढी देखिल हाच विचार करणारच
जुन्या शिवकार्य किर्दीतील ते दृश्य पाहायला मिळावं हिच अपेक्षा ,हिरोजी हिंदुलकर यांनी बांधलेला गड राजे व
पुरातत्व खात्या कडून 👀जय महाराष्ट्र जय शिवराय 🧡⛳🇮🇳✌
आम्ही शिवभक्त तयार आहेत महाराज फक्त तुम्ही सांगा काय मदत हवी आहे शिवछत्रपती साठी आम्ही आमचे प्राण सुद्धा गमावू जय शिवराय
तरुणांना एक विनंती आहे
व्यासन करु नका, 🙏
हर हर महादेव 🙏
जय शिवाजी सचमुच जल्दबाजी ना करते हुए शिवाजी कालीन जैसा बांधकाम था ठीक उसी तरह ही बांधकाम होना चाहिए और वहां पर अतिक्रमण बिल्कुल नहीं होना चाहिए और सीसीटीवी कैमरे से निगरानी होनी चाहिए
वाह वाह मनाचा मुजरा राजे।। जसे शिवाजी महाराज रयतेचा विचार करायचे।। तसाच विचार तुम्ही आजूबाजूच्या 21 खेड्याचा करताय।। खूप छान प्लॅन आहे
बाजारपेठ असा उच्चार असलेल्या वास्तु ची वास्तविक रचना बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचे कारभार केंद्र आणि शिव प्रशासन ची इमारत असावी.
जय शिवराय 🚩
खरच महाराज शोभत आहात तुम्ही छत्रपती
रायगडाला खरच पुन्हा जाग आलीच पाहिजे
जय शिवराय.
अतिशय सुंदर उपक्रम.
आमच्या हार्दिक शुभेच्छा.
पुरातत्व खात्याचे नियम व स्थापना हे इंग्रजांचे आहे.
इंग्रजांना भिती होती की लोक या किल्ल्यावर लोक जातील व ते इथुन प्रेरणा घेऊन बंड करतील म्हणून त्यांनी आमचे किल्ले व प्रेरणा स्थाने पाडले.
श्रीमान संभाजी महाराज यांनी संवर्धन कार्य पुर्ण करावे व नेतृत्व करावे.
आपले हे कार्य तडीस न्यावे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे.
जय जगदंब
आदर्श राजा खाली बसून सांगितलं सगळं, साधी राहणी
माझ्या प्रिय तमाम महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती की आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सगळे गड - किल्लेंचा पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्यासाठी काही तरी आपण महाराजांचे मावळे म्हणुन जबादारी घेतली पाहिजे... मुख्य म्हणजे सगळे गड किल्ले स्वच्छ ठेवून व काही ही आपले नाव वागिरे कोणत्याही भिंतीवर लिहू नये.. आपल्या छत्रपति महाराजांचा इतिहास राखायला पाहिजे तरी आपण ही जबाबदारी घेऊन कामाला लागू !!!
धनयवाद 🙏🙏🙏🚩 जय शिवराय
खुप छान राजे तुम्ही काऱ्यरत रहा आमचा खारेचा वाटा तुमच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करू
खूपच छान योजना आहे ,,,,खूपच छान बोलत आहेत युवराज छत्रपती संभाजी राजे ,,,,आपले गड असे आहेत की एकदा तिथे गेले की परत परत जायची ओढ लागते आणि असं जर चांगलं संवर्धन झालं तर मग काय बहार येईल,,,, राजे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
महाराज साहेब नमस्कार 🙏!!!
आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे भारतात असलेले सर्व गडकिल्ले संवर्धन व पुनर्वसन करा आणि त्याचा साठी लागणारी जे काही रक्कम मी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून प्रत्येक महिना २०००(दोन हजार) रुपये माझ्या बचत खात्यातून देणया साठी तयार आहे आणि काही रक्कम आपले शिव प्रेमी व महाराष्ट्र चे जनता पण मदत करतील आणि आपण पण जरा ह्या विषयावर विशेष लक्ष द्यावे आणि सरकार ला पण सुचवावे ही विनंती आणि आपण सर्व जण मिळून एकादा सरकार मान्य असलेले App काडु जेणेकरून आपले सर्व बांधव एकदम सोप्या पद्धतीने online transfer द्वारे मदत करू शकतील...एवढं एकच मागणी आहे आपल्याकडून 🙏🙏
जय शिवराय 🚩🙏
Kdk
माझ्यासारखे लोक जे महीना 2000 दोनहजार देवु शकत नाहीत त्यांनी वार्षिक किमान दहा हजार द्यायला तयार आहे नक्की विचार करा.
जय शिवराय
King Shivaji - the spiritual quest ! ... जय जिजाऊ ! जय शिवराय !
Hiroji indalkar wanshaj shodle pahijet.raigadh bandhkam pramukh yanchya wanshajakde jarur mahiti asel shivay utkhanan tar upyogi aajech
Dhanya. Te. Kul. .Dhanya. te. Rajgharane
संभाजी राजे साहेब, तुम्ही खुप छान समजावुन सांगितले आहे. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. अगदी अशाच मार्गाने पुढे जाऊ या. आमचा विश्वास आहे तुम्हीच हे कार्य पुर्ण करू शकाल. जय भवानी जय शिवाजी..
archaeological survey of india he janun bujun ingrajani kelela dilartment aahe Ani tyanchya niymanvr chalaychi Kay garaj aahe
खुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत 🙏
agdi barobar sambhaji raje.........we all suppoert you.... jai shivray.
रायगड होता तसा पुर्ण झाला की मला जिवंत पणी स्वर्ग पाहायला मिळेल. 🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩
Great Raje ji ,Aapla Aabhiman Aahe ,Khattar garv Aahe
Fakt yek hak Dya tumhi hajaro mavle gheun yeu aamhi mdt krnyasathi
थोड़ा-थोड़ा भी काम होते रहा तो भी करते रहना चाहिए जो ज्यादा गिर रहा है उसे पहले संभालना और दोस्ती करना चाहिए जय शिवाजी
Maharaj bol
खूप छान प्रकारे माहिती दिलीत, रायगड आपला श्वास आहे, रायगड पहिल्यासारखा उभा करू, हीच शिवभक्तांची इच्या
!! जय शिवराय !!
सुविधा चां आभाव आहे , राजे ' रस्ते,व वाहतुकीसाठी बसस्थानक ते रायगड गाडीची आवश्ता आहे.
धन्यवाद महाराज
जय शिवाजी
रायगड जशास तसे उभारा राजे
छञपती शिवाजी महाराज की जय
छञपती संभाजी महाराज की जय
छञपती शाहू महाराज
जय जिजाऊ
जय भवानी
संभाजी महाराज मुजरा तुम्हास पण आम्हास हे काही पटलेले नाही तुम्ही म्हणता की आम्ही स्टेट ऑफ दि आर्ट लायटिंग करू पण किल्ला पुनर्बांधणी करणे अवघड आहे अहो राजे हा आपल्या हिंदुस्थानाचा जाज्वल्य इतिहास आहे
तुम्ही म्हणता की पुराव्या शिवाय रायगड पुनर्बांधणी करणे अवघड आहे पुरावे नाहीत
कस काय ओ राजे
तुमच्या जवळ तर पुरावे असणे अपेक्षित आहेत तुम्ही तर छत्रपतींचे वंशज आहात
तुम्ही म्हणता की पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही पण राज मग राजस्थान मधले किल्ले कसे संवर्धित आहेत कारण त्यांचा मनात उर्मी आहे काहीतरी करण्याचे ध्येय आहे आपला इतिहास जिवंत ठेवायची ईछाशक्ती आहे नुसतं लायटिंग करून काय फायदा राज
आपल्या थोरल्या महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे आपल्या श्रींमत छत्रपती महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे शिवाजी महाराजांच्या वेळेचा रायगड जसा होता तसाच पुन्हा जिवंत झालाच पाहिजे......झालाच पाहिजे
काहीतरी करा राज काहीतरी कराच...…
samrat deshmukh राजस्थान मधील किल्ले अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत कारण आपण मराठ्यांनी मोघलांना विरोध केला होता.. राजस्थानात मोघलांविरुद्ध जास्ती कोणी उभे ठाकले नव्हते उलट मोघलांची चाकरी स्वीकारलेली होती.. ह्या उलट मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले होते.. त्यात 1818 साली इंग्रजांनी आपले सर्व किल्ले तसेच त्यावर जाणाऱ्या वाटा फोडल्या होत्या जेणेकरून मराठे परत कधीच उभे राहिले नाही पाहिजेत.
थोडक्यात सांगायचे तर राजस्थान सरकार ने जास्ती काहीही केले नाहीये करण त्यांच्या किल्ल्यांची तेवढी दुरावस्था झालीच नव्हती.
माझे काही चुकले असल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
Rohan Barbade बरोबर आहे भाऊ
महाराष्ट्रातील गडांवर हल्ले झाले असता मराठयांनी त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले
तसे राजस्थानातील हिंदूंनी दिले नाही
ते लगेच शरण गेले
त्यामुळे तेथील गड शाबूत आहेत।
व आपले नाहीत
छत्रपती शिवाजी राजे एक ऐसे राजा थे
जिनकी जान खुर्सी में नहीं बल्की हींदुस्तान की जनता में थी
barobar ahe bhai
बरोबर आहे तुमचं. आपल्या तीर्थस्थानाची पुनर्बांधणी झालीच पाहिजे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र यायला हवे. सर्वांचा पाठींबा हवा.
जय शिवराय
छत्रपती भोसले साहेब आपणास नम्र विनंती की आपण आता नवीन गड बाधू शकत नाही पण राजाच्या दरबार कसा असेल याचे एक काल्पनिक मॉडेल आपण तयार करून आपल्या जनतेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे दर्शन होतील
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
Aapan deshatale sagle rajvadyanche vanshaj pahile tr aplyala lakshat yeil ki te sarv Masti aslyasarkhe vagtat. PN sambhaji Raje kiti humble and polite ahet. Kharach Sambhaji rajeni Shivaji maharajancha ani shahu maharajancha khara khara vaicharik varasdar aslyache dakhvun dile. Nhitr Rajput kiti majlyasarkhe krtat ani Marathe kiti polite ahet yavarun aapan difference bghu shakto.
स्वच्छ सुंदर रायगड माझा रायगड,,
ही मोहिम चालवायला हवी 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🙇जय भवानी🙇
🙇जय शिवाजी🙇
🙇जय शंभुराजे🙇
monish patil
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha Light of Universe Chaloo Buddha ke aur 🌹 📢🌹🇮🇳
जय शिवराय जबरदस्त
Jay shivray
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏👑🚩🔥💯💪🙏
Raje .....mast khup chan vatl जेव्हा जेव्हा रायगड ला भेट देतो अस वाटेते हा रायगड कसा आपल्या पुढचा पिढीला कसा राहील आपण जपणूक करू शकू का। खूप छान काम करतय
मराठा याचा इतिहास न संपणारा आहे जय शिवराय
पुनर्बाधणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम बनवुन घेतला पाहिजे आणि शिवसाम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली पाहिजे.
लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
मरण यावं तर रायगडावर यावं स्वर्ग तर माहीत नाही पण आमच्या राज्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला रायगड आमचं मंदिर आमचा स्वर्ग च आहे
जसा आहे तसा रायगड बांधा महाराज जय शिवराय जय शंभूराजे
संभाजी राजे तुमच्या कार्याला गति मिळो व शिवराय व मावळ्यांचे आशीर्वाद मिळो.हे उदात्त कार्य लवकर सुरू करावे
रायगड हा स्वर्गच महाराष्ट्रातला.🚩
फक्त राजे तुम्हीच
खुप छान काम करतात राजे तुम्ही
jai shivrai
*Jay SHIVRAY*
तुमी सर्व रयतेला आवाहन करा...👍 छत्रपती शिवाजी महाराज की जय..!💐
आमचे पवित्र स्थान आमचे रायगड जय शिवराय
The great छत्रपती
लई विचार करू नका. तज्ञाचा सल्ला घ्या आणि लागा रायगडच्या पुर्ववत बांधणीला. 👍 बोल बच्चन देऊन काही होत नाही.
जय जिजाऊ. . जय जिजाऊ . . .
Best ever
❤️
Chhatrapati Shivaji Maharaj 🚩 Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩
राजे खरंच हि जगातील अदभुत वास्तू झाली
पाहिजे खरंच मी देव पहिला नाही पण
अनेक परकीय राक्षसाचा वध करणारा
धर्म व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा
राजा बघीतला शिव चरित्र च्या माध्यमातून
जय भवानी ,जय शिवाजी ,जय जिजाऊ ,जय संभाजी .यांना मानाचा मुजरा
Aaj Jo raigad aahe tashich tyachi jasa maharajanchya weli hota tashi choti pratikruti banwawi karan aamha shiv bhaktanna tashich baghnyachi echhya aahe krupaya aapan plywood chi tari pratikruty gadawar banwawi
माझा राजा चा रायगढ़ परत उबरन्या साठी पुराव्या चि गरज का पाहिजे पन मला हेच नाहि कळत😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
पूणरबांधनी का करता येणार नाही राजे आपन पूर्ण शीव भक्तानी मीळूण होता तसा गड ऊभ करू राजे
महाराज तुमचे विचार खुप सुंदर आहेत.
या वास्तूची स्वच्छता राखण्यासाठी गडावर किंवा पायध्या पासून किमान दोन किलो मिटर पर्यंत कोणतेही हाॅटेल ,स्टाॅल ठेवू नका.एका ठराविक सीमेनंतर गडावर कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ घेऊन जाता येणार नाही असा नियम करा जो सर्वाना बंधनकारक असेल.अन्यथा काना कोपऱ्यात कच-याचे ढिगारे तयार होतील ज्या मुळे येणाऱ्या शिव भक्तांची मने दुखावली जातील.
राजधानी पुन्हा तयार झालीच पाहिजेच काहीच अशक्य नाही किल्ले रायगड मराठी माणसाचा स्वाभिमान आहे कितीही खर्च होऊ द्या
शिव छत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा
Sambhaji raje na khub shubhecha project lavkar tayar kara.
पुरावे शोधत बसले तर आहे ते पण ढासलून जाईल,पु एक कमिटी नेमून पुन्हा एकदा नव्याने किल्ले संवर्धन झालेच पाहिजे.❤️
ll जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र ll
एक शिवप्रेमी................
Very good idia!
जय शिवराय राजे
जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान वाटते आहे
रायगडावरील प्रस्तावित ३५० स्ट्रक्चर्सच उत्खनन लवकर व्हायला हवे .इतिहासावर कदाचित त्यातुन मोठा प्रकाश पडू शकेल .उत्खननानंतर रायगडचे संवर्धन व्हायला हवे .छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवरही नवा प्रकाश पडेल .
Jai shivray 💓🚩
युवराज तुम्ही संगता ते सर्व योग्य आहे परंतु महाराजांच्या काळात असलेला रायगड आज आपल्या करता आले तर उत्तम आहे आणि या पृथ्वी वरील स्वर्ग बघायला भेटल राजेंच्या काळात तर स्वर्गाला ही लाजवेल असा आपल्या राज्यांच्या रायगड हिरोजि इंदुलकरानी बंधलेला
Jay Shivrai
जय जय जय जिजाऊ मां साहेब
जय जय जय शिवछत्रपती
जय जय जय छत्रपती शिवशंभो...
जय जय जय स्वराज्य संकल्प.
🙏🙏🙏🚩🚩🚩
Khup chan Raje
जय शिवाजी जय संभाजी
Swargiy..Sundar...
great
राजे आपणास मानाचा मुजरा
खूप खूप शुभेच्छा
Chhatrapati Shivaji Maharaj trikal natmastak.raigadavarun nisargadarshan arthat swargiya Aanand.
Jai Shivray
Jai chatrapati shivaji maharaj ki jay.... Jai chatrapati shambhu maharaj ki jay....
जय शंभुुराजे
Great 🙏🙏
Jay Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏
सुंदर
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡
त्या प्रदेशातून महाराजांचं सिंहासन, म्हणजेच राजांची property पुन्हा आपल्याच महाराष्ट्रात आणा, हिच मागणी
Raje all the best we are all with you