Shivaji Maharaj Statue: देशाचं नौदल पुतळे बांधायच्या कामाला कुणी लावलं?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने नौदलाचे महत्व ओळखले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.
#shivajimaharaj #shivaji #statue #shivajiraje #malvan #navystatue #prashantkadam #prshantkadamchannel
समुद्र आहे तर हवा असणारच, फोटो काढायला पुढे असता, आता नौदलावर टाकून मोकळे होऊ शकत नाही, 1957 साली प्रतापगड वर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही अभेद्य आहे
Te tar samudrasapati pasun kititari unchivar aahe aani tithe hava kiti jorat aste
शिंदे साहेब आपण हवे ला जेल मध्ये टाकू ...😂😂
@@sachinbobade8328GateWay of India jawal pan ek Bronze cha putala aahe
तो नेहरू यांनी उभारला होता
प्रशांत सर ! अत्यंत संवेदनशील विषयावर तितकेच संयमी अभ्यासपूर्ण विवेचन !!
भावनेच्या आहारी न जाता केलेले वैचारिक आवाहन हे मनात ठसविण्यात यशस्वी होत आहे !!
नौदल चा यात तिळमात्र दोष नाही... नौदल हे भारतीय सागरी किनारा व समुद्र ची स्वसंरक्षण करण्यात व्यस्त आसत....आती घाई संकटात जाई या तत्वाने सर्व गोष्टी घडली आहे...
मतांच्या लाचारीसाठी.
छान माहिती आपण नेहमी देता
आपले सारखे लोक आहेत पत्रकार
लोकशाही जिवंत आहे
आपणास सलाम कदमजी
आता खरोखरच यांना खुप शिव्या देण्याची वेळ आली आहे महाराजांचा खुप मोठा अवमान आहे
हे आता असंच चालु राहरणार
माननीय प्रशांत कदम सर आपले अभिनंदन,आपण , कदम दर, निखिल वागळे सर, ऍडव्होकेट सरोदे सर व समाज सेवक विशवंभर चौधरी सर या सारखी लोक या महाराष्ट्रात आहेत,म्हणून जनतेला सत्य कळते नाहीतर हे सरकार सारा महाराष्ट्र गुजरातला विकून खातील , निर्लजपणाचा कळस आहे हे सरकार
Hyach kutryani bangal vr ek shabd bola nahi😂
Hyach kutryani bangal vr ek shabd bola nahi
सर तुम्ही अत्यंत निर्भयतेने विचार मांडतात💐🙏
१९५७साली पंडित जवाहरलाल नेहरुंनी उद्घाटन केलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आजही" सातारा " जिल्ह्यात दिमाखाने ऊभा आहे।धन्य ते कारागिर ।।धन्य ते पंत प्रधान पंडित जवाहरलाल नेहरू।धन्य ते कै यशवंतराव चव्हाण साहेब।।
हीच हवा तुम्हाला पाडणार आहे
😂😂😂😂
🫡🫡
प्रशांत सर खुप छान विश्लेषण आपण केलत त्याबद्दल धन्यवाद महायुतीचे नेते अत्यंत गलिच्छ राजकारण करीत आहेत ह्याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेन घेण गरजेचे आहे आता तरी जागे व्हा मित्रांनो अजुन किती अपमान महाराष्ट्राचा बघणार बघणार
निवडणूका कागदावर घेणे हेच खुप गरजेचे आहे !
जय महाराष्ट्र .
Ballot पेपर बूथ capturing विसरलात वाटतं. पप्पू सारखी डोकी गहाण ठेवली का? Ballot पेपर वर छपाई करण्यात तुमचे बिघाडी वाले तर एक्स्पर्ट आहेत
ह्याची सगळी जबाबदारी उद्घाटन करणारे सगळे लोकं ह्यांची आहे.
जगातल्या सगळ्या शिव्या द्यायची ईच्छा झालीय ह्या सरकारला..😡😡
Dada ..Dyaychya shivya..he tyach laykiche aahet..khup mn santapale aahe..Mazya Maharajancha aavman kela aahe..
झालीयचं इच्छा तर देऊन टाका, जास्त विचार करू नका.... हे त्याच लायकीचे आहेत 😄😄
खेतवाडीचा उ फुटाचा गणपती विसर्जनासाठी नेहताना चौपाटीवर पडला होता
फक्त शीव्यानाही ह्या गद्द्ाराला चपलानी बडवायला पाहीजे असे वाटते .
निलाजऱ्यांना शिव्याही स्तुतीसुमने वाटतात.
सर आपण खूपच योग्य बोललात...सध्याच्या राजकारण्यांनी ED,CBI, न्यायालय आणि लष्कर मग ते आरमार असो,हवाई असो किंवा नौदल असो ह्या सर्वांचे अगदी स्वतः चेच पायपुसणे करून ठेवलेलं आहे..फार दुर्दैव आहे आपल्या लोकशाही देशाचं
या बिनडोक राजकारण्यांपासून महाराष्ट्र वाचवा. प्रशांत जी तुम्ही निर्भय होऊन विचार मांडलेत. तुमचे अभिनंदन
साहेब मी जिल्हा बुऱ्हाणपूर मधेप्रदेश गांव संग्रामपूर चा आहे. 1972 साली श्री शत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापना केला आहे. त्यांचा रंग सुद्धा गेला नाही. जय भवानी जय शिवराय
इंदिरा गांधी होत्या बाबा तेव्हा 🔥🔥
प्रशांत जी निर्भयपणे बातमी दिली त्या बद्दल अभिनंदन 🌹🌹🙏🏻
परशात कदमसर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत ❤ सगळाच भोगल कारभार सुरु आहे. कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ❤
प्रशांत सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विवेचन करता. जे सत्य आहे ते निर्भीडपणे जनते समोर सांगता. हीच खरी पत्रकारिता आहे. ही माहीती TV Channel ( विकाऊ ) वाले कधीच समोर आणणार नाहीत. आपले मनापासून धन्यवाद
महाराष्ट्रातील सर्व पत्रकारिताने हा मुद्दावर सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर आणावी दोशीवर खडक कारवाई ़झालीच पाहिजे.
प्रभू श्री. रामचंद्रांच्या मंदीराला गळती .
नव्या संसद भवनाला गळती .
आणि आता तर छ. शिवाजी महाराज ह्यांचा पुतळ्याचीच अवहेलना झाली . . . .
आणखीन किती वेळा देशवासीयांच्या कर रूपी पैशाचा अपव्यय होणार आहे आणि किती वेळा देशवासीयांच्या भावनांचा खेळ होणार आहे . . . . 🙏
निर्लज्ज आणि चोर आहेत सगळे. हे सत्तेत राहिले तर हेच चालू राहणार.
BJP hatao Desh bachao
आणि सरदारांच्या पुतळ्याची ही परिस्थिती वाईटच आहे
एकदम बरोबर बोललात साहेब
जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय 🚩
पहिला मुख्यमंत्री आणी पंतप्रधान या दोघांना भर चौकात हानला पाहिजे 😢 माझ्या राजा ची एवढी हेळसांड आजपर्यंत कुणी केली नव्हती 😢
टरबूज टोळी ला फोडणार
एकदम बरोबर
सरकारला चपलेने हाणा
काहीच फरक पडत नाही असं वाटते या लोकांना
Right
जगातील अव्वल नाविक दल आणि निसर्गावर खापर फोडून निसटून जाण्यात धन्य होणाऱ्या लोकांना लाख लाख शुभेच्छा
राहुल कुलकर्णी पेक्षा तुमची पत्रकारिता खूप विश्वासार्ह आहे
राहूल कुलकर्णी बिजेपीचा वार्ताहर आहे
अगदीच बरोबर आहे.
अगदी बरोबर
@@sunilchaudhari9939
कुलकर्णी -भाजपाचे,
मग कदम पवार देशमुख घोरपडे पाटील हे राष्ट्रवादीचे का. 😂😂😂😂😂
True@@sunilchaudhari9939
आताच्या काळातील घाणेरड्या राजकारणाचे अतिशय प्रामाणिक विश्लेषण करणारे हुशार,अनुभवी,संयमी पत्रकार ..सलाम तुमच्या निष्पक्ष कार्यास व निर्भिड पत्रकारितेस👌👍
नुसते सिमेंट मध्ये जान आसून चालत नाही ... बांधनाऱ्याच्या रक्तात ईमान आसवे लागते !
Bandhnara eka bapacha pan lagto ..12 bapacha nahi😂
🙏🫡
Ek no.
रायगडावर नवाब ने महाराजांचा अपमान केला तेव्हा तुम्हा सर्वांचं ईमान कुठल्या रक्तात गेलं होतं? तो तर खरा थेट अपमान होता उघड उघड. तेव्हा तुमची तोंड शिवली होती. पुतळा ही दुर्दैवी घटना आहे परंतु ती काही जाणून बुजून केली गेली नव्हती त्यावर कारवाई होईलच व होतच आहे पण प्रत्यक्षात रायगडावरच अपमान केला गेला तेव्हा तुमची नौटंकी कुठे होती?
Right
प्रशांत सर खरोखरच तुम्ही महाराष्ट्र धर्म जागवला सलाम तुम्हाला
"भ्रष्टाचार करणारा मंत्री kiti सरकार ला लुटले. मंत्र्याचे कुटुंब करोडपती पण सरकार कर्ज बाजारी देव कधी क्षमा करणार नाहीं"
देव यांना मित्रा लुळू पांगळे होणार त्यांचे खां नदान १०० टक्के हा जनते चा श्राप आहे आयुष्य भर. जय शिवराय जय भवानी🚩🚩🚩
प्रशांत साहेब,अतिशय मार्मिक व नेटकं विश्लेषण.अतिशय दीनवाणं व बेर्मुवतखोर समर्थन
Prashant Kadam sir आपण अतिशय चांगल्या प्रकारे पत्रकारिता करीत आहोत
काझीरंगामधे सध्या राजकारणी असा उल्लेख रागाने वापरला जातो म्हणतात..
पुतळे उभारून लोकांची दिशाभूल करण्याऐवजी लोकोपयोगी विधायक कामे करावीत. ही नम्र विनंती. धन्यवाद.
शांत आणि अभ्यासपूर्ण निवेदन!
प्रशांतजी आपले विश्लेषण फारच छान आणि विचार करायला लावणारं आहे.
अति घाई संकटात नेते
भारताचे नाैदल १ नंबर आहे
तिन्हि दल विशाल आह निर्लजम सदा सुखी
राजनाथ सिंह ह्यांच्याकडून ही स्पष्टीकरण घ्या कि हे असले पुतळे बनवायचे धंदे नौदलाने कधीपासून सुरु केले ?
.. अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील सत्तांध मिंधे सरकार!
एकदम बरोबर घाई करणारे सर्व जबाबदार आहेत कारवाई झालीच पाहिजे
प्रशांतजी नमस्कार आपण ही महत्त्वपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहचवलीत.
या सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चूकीचे आहे. फक्त आणि फक्त स्वतः कडून चूका झाल्या की दमदाटी करून दुसर्याचे अंगावर टाकायचे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या बाबतीत हे संवेदनशील नाहीत.
मग इतरांचे बाबतीत काय......
निर्लज्ज अक्षरशः निर्लज्ज लोक
प्रशान्त साहेब तुमच्या बोलण्यात अगदी सत्य परिस्तिथी ची मांडणी आहेछत्रपती शिवाजी महाराजकी जय जय महाराष्ट्र 🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
मी स्ट्रक्चरल डिज़ाइन इंजीनियर आहें. 45 km/hr हवा ही काही जास्त नाही. या पुतळ्याला स्ट्रक्चर समजायला हवे होते आणि तसे डिज़ाइन हवे होते. पुतळ्याचे पाय बारीक़ असल्यामुळे तेथे नाजुक होतो. काहीतरी शेला/भाला अजुन आधारसाठी हवा होता. किंवा पुर्ण पाय लोखंडाचे/धातुचे हवे होते. किंवा असा नाजुक आराखड़ा उघड्यावर च्या पुतळ्यासाठी नको. कलाकाराला तितकी जाणीव नसावी. आरसीसी चे पुरेसे लोखंड तेथे नसावे.
Agree with you sir. I am also a structural consultant. Same thing I have noted. C. M. in his statement saying that wind speed was high and it was 45 kmph. Some one has quoted him 45 m / sec.
But he is saying it in kmph. Actualy design wind speed for konkan region is 44 m/s means
158.4 kmph. Improper structural design and less experience has resulted in to failure.
लोकांना वेड्यात काढतात ही राजकारणी लोक
इथल्या वातावरणात वर्ष भर षार
वूड त असतात त्यामुळे स्टीलचे नवबौल्ट टिकत नाहीत त्याचा विचार केला नाही
%@@shamraoraut9893
naral. nahi padale zadavarun pan putala padala😢
सध्याच्या सरकारमधील सगळे आमदार यांचे डिपॉझिट जप्त करा हीच यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिक्षा केल्यासारखं होईल
निंदनीय !! देशाला लागलेली सर्वच बाबतीत " पनौती " आहे .
रोखठोक व निर्भिड व तंतोतंत वास्तव व शिस्त बध्द वार्ताहर व प्रसारण धन्यवाद
खूप हवा होती... बहुतेक आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा च ४५ इतक्या भयाण वेगाने चक्री वादळ आल.
हो का रे अंधभक्ता????? लाज वाटली का तुला?
हो भाऊ..हे साले पागल लोक आहे.. निसार्गा समोर मोठया मोठ्या गोष्टी पडतात..पुतळा काय चीज आहे??
😂😂
😂😂
😁😁😁
ज्याने उद्घाटन केले तोच दोषी होय,त्याला सजा मतदानाच्या माध्यमातून उत्तर देणं गरजेचे झाले आहे
हा पुतळा बांधण्यासाठी ज्यांनी घाई केली त्या सर्व निर्लज्जावर कारवाई करण्यात यावी
शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्र आणि देशाचे आराध्य दैवत आहेत फक्त मराठी समाजाचे नाही तर महाराष्ट्रात अठरापगड जातीचे लोक आहेत.. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एका ही आमदार, खासदार, मोदी शहा फडणवीस शिंदे यांनी घेऊनये.गोरगरीब जनतेच्या रयतेचा राजा छत्रपती 🎉🎉
1 no post
ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे,सध्या उद्घाटनाची प्रचंड घाई, कार्यक्रमाचा *इव्हेंट* हे निवडणूकीपूर्वी फक्त मतदानाकरिता केले जात आहे, या प्रकरणात जबाबदारी झटकण्यात येत आहे, श्रीराम मंदिर बांधकामात अशीच प्रचंड घाई झाली आणि पहिल्या पावसाळ्यात गळती सुरु झाली ,
अत्यंत चांगले विश्लेषण साहेब कदम साहेब
मुख्यमंत्री तर आता परत २ महिन्याचे आत पुतळा उभारु म्हणतात म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या.कंत्राटदाराकडून खर्च वसूल केला पाहिजे.
म्हणजे सरकार जाईल आनी नवीन सरकार येईल .. कमिशन खाऊन ख्य दोन महिन्यात
Parat paise khanyacha chance aahe Dadhiwalyala.
अगोदर हा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथा घालायला हव्यात
मूर्खपणा
मुख्य मंत्री तर मुरखांचा सरदार निघाला.
खूप छान विवेचन प्रशांत कदम सर खुप खुप धन्यवाद 🎉🎉
तुम्ही सर्व मुद्दे निर्भीड पणे मांडत आहेत...खूप खूप अभिनंदन....👌👌👌
खर तर वारे पंचेचाळीस काय पन्नास वेगाने वाहिले तरि पुतळ्याला काहीही होणार नाही पण राजकारणी काही थातुर मातुर उत्तर देत आहेत महाराष्ट्रातील सर्वात बेकार गोष्ट ही की आपण मुख्यमंत्री त्याचे सहकारी हे असे उत्तर देणारच आहेत
सगळी चूक निसर्गाची आणि विरोधकांची असते😂😂 जबाबदारी झटकणे नंबर वन आहेत
😂
प्रशांत कदम सर आवडल आपल्याला. ❤
लाजा वाटायला पाहिजे ह्या राजकरण्याना..
या राजकीय लोकांच्या डोक्यात खारि हवा गेली आहे.आणि त्यांचा मेंदूचा भूसा झाला आहे काय करणार🙏🙏
न भिणारा पत्रकार. कदम आभिमान आहे आपला
दिघेनचे शिष्योत्तम या गोष्टीचे समर्थन करतात दुर्दैव राज्याचे।
जे लोक दोषी आहेत त्यांना शिवाजी महाराज कधीही माफ करणार नाहीत,शिवाजी महाराजांच्या अपमान कुणीही सहन करणार नाही.
या सर्व निर्लज्ज राजकारण्यांच्या बुडाखालची हवा महाराष्ट्रातील जनता नक्कीच काढणार.....
धन्यवाद प्रशांत सर सविस्तर विश्लेषण करून सांगितल्या बद्दल.
खूप छान शब्दात राजकीय नेत्यांचे कान टोचले, मार्मिक विश्लेषण
आता कारणे सांगणाऱ्याना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोबेल पारितोषिक देण्याची गरज आहे आपण खरंच विश्व गुरू झालोत 😂🎉😢
गुजरात सरदार वल्लभभाई पटेल टेयाचूव का पडत नाही छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही मुख्यमंत्री व पंतप्रधान सुरत लुटली म्हणून आता महाराष्ट्र राज्य लुटू लागले. जर किसान
यांच्या कार्यकाळातील अनेक बांकाम अशीच कोसळत आहेत.देशाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
मोदी न स्कॅम केलाय. गुजातमधील पुतळे कसे काय अजून चांगले आहेत. आणि आमच्या देवाचा पडतोय म्हणजे काय😡😡😡😡
उत्तम माहिती दिलीत
*पुतळा बनवणारा आपटे*
*आणि*
*बदलापूर च्या शाळेचा संस्थापक पण आपटे च*
निर्लज्ज मुख्यमंत्री पण शिंदे आणि बदलापूर येथील बलात्कारी पण शिंदे
या aptyanna चांगलच aptale पाहिजे आता... आनि सरकारला पण विधानसभेत...
Ajubajuchi zade ghare padli nahit vadlane.. nemka putlach kasa padla?
शिंदे भोगून गेला. आपटे अडकला. भोगून गेलेला मावळा झाला. आपटे अनाजीपंत झाला.
😂😂😂😂😂
सर, आपली पत्रकारीता तटस्थ आणी निर्भिड प्रकारे करून तुमचे काम योग्य प्रकारे करीत आहेत
तुम्ही खमक्या पत्रकार आहात🎉🎉🎉🎉🎉salut u🎉🎉🎉
साहेब आपली पत्रकारिता विश्लेषण खुप मार्मिक आस्ते मि नेहमि आपल्या वीडियो ची वाट बघात अस्तो thank you ❤❤❤
आता राजे आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. कारण आम्ही मतदारच चुकलो ..अश्या नेत्यांना निवडून दिलं .
वाईट या गोष्टी चे आहे जगभरात काय संदेश गेला असेल . अत्यंत क्लेशदायक मन सुन्न करणारी घटना आहे.
धन्यवाद कदम साहेब अति प्रखर विषय मांडतात त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिली आहे, वस्तू स्थिती मांडली. सर्वच राजकारण्यांनी राजकीय फायदा घेणे या प्रकरणी योग्य नाही
प्रशांत सर तुम्हाला धन्यवाद!! तुमच्या पत्रकारिते मुळे आज आम्हाला खरी आणि विश्वासू माहिती मिळते...
मुख्यमंत्री साहेबांना विचारा एकदा की याच्या आधी 45 कि. मी तासी वारा कधी आला नाही का???
आपटे आपटणारच. निंदनीय.
पंतप्रधान मोदींना लोकसभेच्या निवडणुका पूर्वीच उद्घाटन करून महाराष्ट्रात मते मिळविण्याची घाई होती.
आंबेवाले मनोहर भिडे मास्तरांची अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाही.
@atharvajoshi99अरे येडझव्या, तू कशामुळं हिन्दू म्हणून मिरवतोस याच तरी भान ठेव,
तो पिऊन झोपला असेल
टरबूज ने सांगितल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नाही मनोहर पंत कुलकर्णी!
Physics gold medalist आहेत म्हणे😂
@@ravindrachavan2633अरे मुर्खा जरांगेचा यात कुठं संबंध येतो का त्यांनी सिंहासन बनवायला पैसे गोळा केलेत हाच मनुवादी किडा छत्रपती च्या नावानं आमच्या मराठी मुलांची माथी भडकवत असतो त्यावर या किड्याला प्रश्न विचारला का कधी
जिथे जिथे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, जाहिरातीसाठी जातात तिथे तिथे काहीतरी अपघात घडतो किंवा अपसकुन घडून हिंदुस्थानचं नाक कापलं जाते
🇮🇳वर्ल्डकप 2024 भारत पराभूत
🇮🇳नवीन संसदभवन ईमारत एका वर्षात गळती
🇮🇳अयोध्या राममंदिर गळती
🇮🇳छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसला
😩 पीएम म्हणजे पनवती 😪
दोंन महिण्यानतर अशीच हवा येणार आहे
खुप वास्तव सुंदर विवेचन.
कठीण आहे महाराष्ट्राचं असे एक एक नमुने भरले आहेत .... थोडी पण लाज नाही यांना
मुर्खांना लाज असते का हो?
जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते अत्यंत किळसवाणे आहे.. खरंच लाज वाटतेय....
सर तूम्ही खूप छान विश्लेषण करतात
खरोखर आपल्या महाराजांच्या बद्दल सर्वाना अभिमान आहे मग एक दिवस महाराष्ट्र बंद करुया मग कोणता वकील बेकायदेशीर बोलतो बघु या 🚩🚩🚩🚩
अरे केसरकर बोलताना जरा विचार कर.... पंतप्रधान येणार म्हणून घाईघाईत पुतळ्याचे काम केलं म्हणजे पंतप्रधान पेक्षा छत्रपती कमी महत्त्वाचे वाटतात का?
सब घोडे बारा टक्के
Ho , शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच वाटतेय कारण शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोदींनी लायकी पेक्षा खूप काही दिलंय
पंतप्रधानासाठी गध्दारांनी महाराजांचा अपमान केला हे सिध्द झाले. तरी महाराष्ट्रातील जनतेने याचा विचार करुन योग्य धडा युतीसरकारला शिकवावा.धन्यवाद
धन्यवाद प्रशातजी,शिंदे म्हणाला दोन माहिन्यात पुतळा उभा करतो.पहिल्या कमकुवत पुतळ्याची%वारी मुलाची व दुसऱ्या पुतळ्याची %वारी शिंदेभाजप सरकारची समजावी काय?
एकदम छान विश्लेषण.
🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩
45 च्या स्पीडने नारळ सुद्धा पडत नाही फक्त मातापुरते शिवाजी महाराज लागतात यांना
प्रशांत कदम साहेब अप्रतिम लेख Lovely
राज्यात आणि केंद्रात इतकी निकम्मी चार आण्याची लोकं कधी नव्हती
आता भयाण वादळ निर्माण झालं आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तेव्हा सावधान पाला पाचोळा सारखे तुम्हीही उडणार आहार समुद्रात
पुतळा आमच्या कर्माने पडला, आम्ही तुम्हाला निवडून दिलं
तुम्ही इतके बेअक्कल निघतील त्याची आम्हाला कल्पना आली नाही,
आम्हाला आता आ मची आज लाज वाटते,
जय शिवराय.
सटीक आणि अचूक पत्रकारिता दादा🙏🙏🫡🫡👌👌👌👌
Thankyou Prashant for the New
Modi Ghagao Desh Bachao
ह्यांची शैक्षणिक पात्रता काय आणि टेक्निकल कारणं देऊन सारवासारव करतात आहेत एका तज्ज्ञाप्रमाणे.