प्राध्यापकांबद्दल अतिशय उचित बोललात. हितसंबंध राखण्यासाठी, स्वतःचे करिअर करण्यासाठी अनेक प्राध्यापक मंडळी सत्य माहीत असून देखील प्रवाहपतीत होतात परंतु हे होत असताना देखील आपण अभ्यासू आहोत, स्वाभिमानी आहोत असा आव आणत असतात.
@@3lokd633 tuxa baap mich ahe khara. karan tujhya aai cha navra palun gela RSS che kaam karayla tevha tujhya aaila mich uchlun aanli an tu paida xala 😂
नमस्कार, हा खरा इतिहास आपल्या पुढच्या नव्हे आत्ताच्याही पिढीसमोर कधी आणि कसा येणार!! इतिहासाची मोडतोड पाहून मन अक्षरशः उद्विग्न होते. आपल्या सारख्या तपस्वी, अभ्यासू अत्यन्त ज्ञानी व्यक्तीला या पुरोगामी (?) महाराष्ट्रात जी अवहेलना, अपमान, त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लाज वाटते! आपण सतत असेच बोलत, लिहित रहा आणि निद्रिस्त समाजाला जागृत करत रहा, आपल्याला विनम्र अभिवादन 🙏
हा काही इतिहासकार नाही. याने काय लिखाण केले आहे. किती peer reviewed journals मध्ये याचे research paper छापून आले. पिवळी पुस्तके लिहून भाषणे देणारा प्रचारक
@@Shrikant_Patilमग तर मेहेंदळे सारख्या लूच्च्या ब्राह्मणाला त्यात publish करून घेणे अतिशय सोपे असायला हवे होते. Biggest hoax Hinduism/Brahminism based on Manusmruti which was publically burnt by Ambedkar.
@@Renaissance861 काय सांगतो , खरं की काय. मग खूपच भयानक आहे हे. तुझा चांगलाच अभ्यास आहे वाटतो गजानन मेहंदळे ह्याचा. मग आता तू लवकर सांग की गजानन मेहंदळे ह्यांनी त्यांच्या पुस्तकात काय खोटे सांगितले आहे ?
म्हणजे लेफ्टीस्टी काँग्रेसी इकोसिस्टीम असंही काम करते तर !! ह्या नतदृष्टांनी तर आपला इतिहास सुद्धा नासवून टाकलाय !! आपल्या सारख्या अभ्यासक स्पष्टवक्त्यांकडूनच इतिहास ऐकायला हवा. तरच खरी माहिती कळेल. ...मनःपूर्वक धन्यवाद सरजी.
असे वक्तव्य करण्यापुर्वी डावी व उजवी विचारसरणी म्हणजे काय हे तुम्ही समजावून घेतले तर जास्त चांगले होईल. आणि मग खोटे बोलण्याची प्रवृत्ती किंवा तशी गरज कुणांस जास्त लागून पडली आहे हे कळेल. सारी तथाकथितपणे धार्मिक म्हणवणारी ल परंपरावादी मंडळी ही उजव्या पद्धतीत मोडतात. व यांनी पृथ्वीच्या किंवा जगाच्या उत्पत्ती पासुन ते माणसाच्या जन्मापर्यंतचे शोध आधीच लावून ठेवलेले आहेत. सारे सारेच यांच्याकडे यांच्या ग्रंथात उपलब्ध आहे.
रामराम असा अभ्यासू वृत्तीने इतिहास सर्वांसमोर मांडला जावा जेणेकरून सर्वांना सत्य समजेल अर्थपूर्ण महत्वपूर्ण ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद.
You may have to approach Sushil Kulkarni/ Anay Joglekar/Bhau Torsekar/Prabhakar Suryawanshi/ kind of individuals to make massive impact instantly accross MAHARASHTRA & FOR PAN INDIA IMPACT ' JAIPUR DIALOGUE ' is perfect platform. PLEASE 🙏🙏🙏 SIR do the needful and oblige good people accross INDIA , do this as a SELFLESS ACT for a greater cause. Thanks a lot, STAY SAFE STAY HEALTHY FOR AS LONG AS POSSIBLE.
Kon Anay Joglekar....BJP RSS chi chamcha giri kartat te ....koni tumhala sangitla ki te intelligent political analyst aahet ....my 🦶...analysis kasla thapadya aahe to manus...dadar madhe rahto... Welingakar madhe MBA karto ani sivsene la shivya deto .....hi asli makada kashi BJP wale entertain kartat Kai mahit....mala vatta ki berojgar asavet ....divas ratra fact video banvun time pass karatt ....ani te kahi israil deshache expert mahit....tyanchya kade kaslihi degree athva gyaan nahi....te kahi exper nahit....berojgaar aslyane ghaar chalvatla te video banvtat
सर तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने इतिहास सांगितला त्या बद्दल तुम्हाला प्रणाम. तसेच भविष्यात सुज्ञ लोक ह्याचा नक्किच विचार करतील. अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर.
I hear about shri.Gajanan sir from AKTK you tube channel... his book on shivaji maharaj and maharashtra history..... online pdf available...searching in Marathi shat shat Naman to person like him who is accepting and showing us The real history of India.. Thank you sir..🙏🙏🙏
हिन्दुनी हे लक्षात घेतले पाहिजे की अफगाणिस्तान ते बंगाल काश्मिर ते कन्याकुमारी अंदमान निकोबार लक्षद्वीप ही हिंदु भूमी आहे हिंदु धर्म, जात यामुळेच आता फक्त भारत देश राहीला आता हिदु राष्ट्र होणे आवश्यक आहेच
To all the fellow brothers and sisters, being woke, liberal, leftist or secular is like a shield for these green banners. Please save yourselves and your loved ones from these disease. This is the only country where Hinduism has it's roots. If we don't stand united for ourselves who else do you think will save us. As a Hindu follow certain things, 1. Go to temples, don't be ashamed of your identity, wear tikka, jenau, read puranas. Know the Dharma. 2. Don't just celebrate a festival, know it's roots and history. 3. Donate the local temples and ask them to teach Dharma on it's gatherings. 4. Be educated whether in local languages or English, and fight with these mindset at every level posible. Chatrapati Shivaji Maharaj has heavily invested the thought of Hindavi Swarajya, it's a boon to our state. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
@@yashodattaaher8976हिंदू मागिल 100-150 वर्षात हरला - इतिहासात नाही... Afg, Pak मध्ये जो take over झाला तो बुद्ध धर्मावर झाला, कारण ते संघर्ष करत नव्हते... 100 वर्षा अगोदर हिंदू सिख तिकडे होते, पण जेव्हा पासून देश बनले, हिंदूवर एकतरफी हल्ले झाले, ज्याचा प्रतिकार हिंदू करू शकला नाही... त्यामुळे कमीत कमी आपल्या पूर्वजांना दोष देन बंद करा🙏
The information given by sir is excellent. Whatever we read always need to verify don't believe on whats app university. However, this is one side of coin. Like muslim we also might have written wrong history against particular cast religion that need to explain. Its very targetted against one religion. It will complete when we say what we have written wrong.
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
आपण सप्रमाण इतिहास मांडून इतिहासाची मोडतोड करून इस्लामी सत्ताधीश उदात्तीकरण हेतुपुरस्सर कसे केले हे दाखवून दिले . आपला अभ्यास नवीन इतिहास कारणांनी अनुसरून लिहिला पाहिजे .
Truth must be told as it is. We should be mature enough not to base today's relationships on old history, but facts must be accepted as facts however inconvenient they may be. Actually it is history of mankind not just a religion.
इस्लाम, त्याची मानवी जीवनाला काहीही महत्व न देण्याची शिकवण, कुराण आणि मोहमद यांची बनवेगिरी,क्रूरता , त्या धर्मातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याया संबंधी त्यांच्यातीलच एक्स मुस्लिमांनी पुराव्या सकट अनेक व्हिडीओज बनवून चांगले काम केले आहे. आशा आहे ह्या राक्षसी पंथाचा येणाऱ्या काळात विनाश आहे.
*सुन्नत :* 'शिवाजीराजे जन्मले नसते तर, सगळ्यांची सुंता झाली असती!' हे हिंदीतील कुणाचे वाक्य आहे ते माहीत नाही, पण ते अलीकडे अनेकांच्या बौध्दिकातून त्वेषाने बाहेर पडताना ऐकलं आहे. मला आमच्या प्रदेशाबद्धल (मराठवाडा) नेहमी प्रश्न पडतो की, महाराजांच्या स्वराज्याचा भाग आम्ही नव्हतो, तरीही आमची सुन्नत/खतना निजामाने का केली नसेल? आम्ही मराठवाड्यातील मराठी भाषक, सर्व वर्ण, जातीचे लोक निझामशाहीत हैदराबाद संस्थानाचा भाग होतो. आमचा आणि मराठा साम्राज्याचा तसा थेट संबंध आला नाही; पण १७१९ पासून ते १९४८ पर्यंत सुमारे २२९ वर्षे आम्ही निझामाच्या थेट अंमलाखाली होतो. एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के प्रजा ही मुस्लिम धर्मीय नव्हती पण या रयतेला दुय्यम स्थान होते हे मान्य केले तरी, हिंदुबहुल प्रजेवर निजाम सुमारे २३० वर्षे राज्य कुणाच्या बळावर, वा पाठिंब्यावर करू शकला असेल? तत्कालीन राजांना सत्ताकारण महत्वाचे होते त्यांना जाती धर्माशी विशेष काही देणे घेणे नव्हते. शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते मग त्यांची सुंता केली का? सुंता हे शल्यकर्म वैज्ञानिक आहे, फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा विधी केला जातो, याचा उल्लेख महान शल्यविषारद शुश्रुताच्या ग्रंथातही आहे, मेडिकल सायन्स मधे याला प्यारा फायमोसिस असेही म्हणतात...... अभ्यास नसलेले अन धर्माच्या नावाखाली भडकवलेले तरुण यांना चिथावण्यासाठी असले वाक्य खास तयार केले जातात...... शब्द प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य यापेक्षा बुद्धी प्रामाण्य कधीही श्रेष्ठ आहे. लोणारच्या झोपलेल्या मारुतीच्या पुजाऱ्यांना निझामाने वतन- वर्षासन सुरू केलं होतं. आणि ते वतनदार चित्पावन कानिटकर होते. लोणारचं मीठ निझाम मागवून घ्यायचा. आणि लोणार सरोवरात दोन हिंदू देवळं आहेत. काही पुरातन अवशेषात्मक मंदिरे आहेत. त्यांचे नैसर्गिक नुकसान झाले आहे. जैन- बौद्ध संघर्षाच्या खुणाही आहेत. खाली कमळजा देवीचं मंदिर आहे, ते काही लोकांचं कुलदैवत आहे. काही मठ, मंदिरांना ५०-५० एकर जमीन दान केल्या आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर साठी दान केलेली हजारो एकर जमीन आहे एकूण आहे सात जिल्ह्यात. प्रविण गेडाम जिल्हाधिकारी यांनी शोधून काढलय. निजामाच्या सैन्यात किती हिंदू सरदार होते? निजामाने हिंदू असलेल्या किती वतनदारांची वतने बरखास्त केली? आणि जर केली नसतील तर का केली नसतील? निजामाच्या काळात गावगाडे का टिकून राहिले? जातीयता का टिकून राहिली? किती हिंदूंनी धर्म रक्षणासाठी हैदराबाद संस्थांनातून मराठेशाहीत स्थलांतर केले? बाहेरील प्रदेशातील किती हिंदू सरदार निजामाच्या सेवेत आले? म्हणावा तसा इस्लामचा प्रसार का झाला नाही? गावातील महसूल कोण वसूल करीत असे?नोंदी कोण ठेवत असे? निजामाच्या प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हिंदू अधिकारी असतील तर ते कुण्या वर्णाचे होते? असेच प्रश्न काही तरुणांनी एका संघाच्या कार्यक्रमात विचारला होता की आपण वैदर्भीय लोक शिवाजी महाराजांच्या राज्यात येत नव्हतो. तेव्हा कोणी समय की सम्यक बनसोड अभाविप चे प्रांत अध्यक्ष होते. त्यांनी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. असेच प्रश्न विचारून त्या 10 जणांनी तो कार्यक्रम उधळून लावला होता. शाहू पाटोळे
एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं। ( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )
कारण क्रमांक १ - निझाम शाही पेशव्यांच्या काळात अस्थित्वात आली आहे, सुंथा चे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच तयार झालेलं तेलंगणा राज्य, एकच भाषा बोलुन काय गरज दोन राज्याची कारण तिथली परिस्थिती बदलण्यात आली. आंध्र तेलुगु व तेलंगाणा तेलुगु भाषेत निर्माण झालेला वाद. वर पेशव्यांची चांगलीच जरब होती निझामाला त्या मुळे मुळचा दिल्लीचा हा निझाम कधी दिल्लीत जाऊ शकला नाही. कारण क्रमांक २ - कुठली इस्लामी सत्ता दख्खनेत येऊन स्वबळावर राज्य व सत्ता स्थापन करू शकली नाही कारण इथल्या भाषा, ओडिया, मराठी, तेलुगु, तामीळ, मलयालम, कन्नड ह्या सर्व भाषा व दख्खनी लोकं ही उत्तरे सारखी नव्हती. ती स्वाभिमानी होती म्हणुन आजही दक्षिणेतील संस्कृती टिकुन आहे कारण इस्लामीकरण करण्यात आलेले अपयश. केरळचे मुस्लिम मल्याळम व इतर सर्व प्रदेशातील त्या प्रांताच्या भाषा शिकलेत कारण तिथे हिंदी ला स्थान निर्माण करता आले नाही. कारण क्रमांक ३,. - दान दिलेली जमीन अरब मधुन आणलेली नव्हती. आणि निझाम चा मुंशी हा एक हिंदु होता. त्या मुळे ती सर्व मंदिरे त्यांने यथाचीत जतन केली. मुर्ख प्रश्न विचार ने बंद करून टाका.
सन 1200 ते 1700 आशा 500 वर्षांचा इतिहास उत्तमप्रकारे सांगितला आपण अभिनंदन मेहेंदळे सर आपले.400 वर्षानंतरही आपण या विषयावर उत्तमप्रकारे पुराव्यानिशी बोलता तसेच फक्त 40 वर्षांपूर्वी पर्यंत सवर्णांनी केलेले आदिवासी,दलित यांच्यावरील अत्याचारावर पण व्याख्यान द्या सर.आजही उत्तरप्रदेश,हरियाणा,गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान,दक्षिण भारतात दलितांना मंदिर प्रवेश नाही लग्नात घोड्यावरून वरात काढता येत नाही. मेल्यावर सवर्णांच्या स्मशानात अंत्यसंस्कार करता येत नाही.या विषयावर आपण व्याख्यान द्याच सर...
हे असे सोयीनुसार इतिहास बदलणे चे मुस्लिम प्रोफेसर सारखे कार्य सध्या इंद्रजित सावंत राष्ट्रवादी पुरस्कृत ब्रिगेड्या मानसिकतेने महाराष्ट्रात करत आहे... काहीही फरक नाही. त्यामुळे नवीन मराठा तरुण नक्कीच इतरांचा द्वेष करेल याची काळजी घेतली जात आहे..
Wonderful presentation of facts. Now bregedi haters have already started barking in comments with same boring subjects like Manuscript etc which shows how much these leftists are rattled 😂
राम गणेश गडकरी हे लेखक असले तरी ते इतिहास संशोधक नाहीत.... त्यांनी जे लिहिले ते चुकिचेच लिहिले,...इतिहासकार गजानन मेहंदळे सर विश्वसनीय पुराव्यानिशी सिध्द करतात...🚩
मी सांगतो आम्ही मराठी आज मुसलमान , आणि भिम आंबेडकर वादी बरोबर एकमताने रहातो , मी तरी रहातोच . पण जात नको , आरक्षण नको , आम्ही फक्त हींदु म्हणजे भारतीय आहोत ह्या भावानेने बघा . तरच देश महान होईल , चुक असेल तर माफ करा .
बरोबर आहे, पण राजकारण करण्यासाठी जातीवादावरच जास्त बोलतात,... सारखे ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलतात, असे बोलल्यामुळे यांना राजकीय फायदा होतो... सर्व समाज हिंदु म्हणून एकत्र होऊच नये यासाठी राजकारणी लोक प्रयत्न करतात
आता तरी सुधारा, त्याच अण्णाजी दत्तोच्या मुलाने संभाजी राज्यांचे प्राण वाचवले होते हा खरा इतिहास आहे. ज्यांना खरा इतिहास माहीत नाही त्यांनी खोटा इतिहास शिकण्यासाठी शरद पवार पुरस्कृत श्रीमंत कोकाटे कडे जावे.
Brutal truth is required in any study and analysis. Gajanan Mehendale propagates that. But i wonder why he stops when it comes to BJP / RSS propagation of fictional history.......
@@nirvanabliss73 ते तुम्हाला कुणाच्या कमेंटमधून कळेल हा भ्रम ठेऊ नका. तुम्ही बरोबर बोलताय पण मेहेंदळे सरांना हा प्रश्न विचारून उत्तर मिळेल. ते उत्तरच खरे. बाकी कुणाचे मत कामाचे नाही
The expectation you Keep from speaker to speak against BJP etc is just whataboutery you are doing. There has been hell lot of media since our independence who was just bashing right wing like BJP, RSS and still those intellectuals are very large in numbers... So if you like anti BJP and anti RSS speech then you should watch the videos of psudo liberals.... Also if possible you can ask them too that why they don't speak what this gentleman is speaking here 🙏🙂👍
@@ihita7979 रामाने नेमके काय चांगले काम केले? सावत्र आईच्या सांगण्यावरून वनवासात गेला. तिथे एकाच्या बहिणीला विद्रूप केले. मग त्या माणसाने रामाची बायको पळवली तर तिची त्याच लोकांच्या मदतीने सुटका केली ज्यांचे माणूस असणे सुद्धा कधी मान्य केले नव्हते. आणि मग तीच सोडवून आणलेली अन् गर्भवती असलेली बायको एका loose talking व्यक्तिच्या बोलण्यावरून जंगलात हाकलुन दिली. काय कामाचा तो राम अन् काय कामाचे ते रामायण. सोड त्याला. आपल्याजवळ साक्षात श्रीमंत योगी प्रभू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खरे शौऱ्याचे प्रतीक अन् धर्मरक्षक. "यदा यदा हि धर्मस्य..." म्हणून मोठ्या बाता मारणारा तुझा कृष्ण बसला गोपिकांसोबत लीला करीत येवढे मुसलमानी आक्रमण झाले तरी. शेवटी खरा अवतार महाराजच. जय शिवराय!🚩
@@panghoda2003 कारण इंग्रज तुझ्या माफीवीर, होमोबाझ सावरकर ची माऊली आहे असे सावरकर ने स्वतः व्हाइसरॉय ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे (your prodigal son😜)
मेहदळे तुम्ही समाजात आता ही माहीती देऊन आग लावत आहात. आता देशात गरज नोकऱ्या महागाईने जनता होर पळत आहे . माझा हा भारत देश कायम सेक्युलारीझम वरच चालणार. कधिही हिदू देश होनार नाही. तुमही कितीही आग लावायचा प्रयत्नं केलात तरीही.
प्राध्यापकांबद्दल अतिशय उचित बोललात. हितसंबंध राखण्यासाठी, स्वतःचे करिअर करण्यासाठी अनेक प्राध्यापक मंडळी सत्य माहीत असून देखील प्रवाहपतीत होतात परंतु हे होत असताना देखील आपण अभ्यासू आहोत, स्वाभिमानी आहोत असा आव आणत असतात.
रामा ने शंबूकाची हत्या का केली?
@@Renaissance861 मूळ रामायणात हा संदर्भ दाखवा आधी? कबीर चक्क असत्य वचन बोलतोय हे पाहून संत कबीराला चक्कर येईल.
@@Renaissance861 tuzya bapane tula paida ka kela?
@@3lokd633 tuxa baap mich ahe khara. karan tujhya aai cha navra palun gela RSS che kaam karayla tevha tujhya aaila mich uchlun aanli an tu paida xala 😂
बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे
नमस्कार, हा खरा इतिहास आपल्या पुढच्या नव्हे आत्ताच्याही पिढीसमोर कधी आणि कसा येणार!! इतिहासाची मोडतोड पाहून मन अक्षरशः उद्विग्न होते. आपल्या सारख्या तपस्वी, अभ्यासू अत्यन्त ज्ञानी व्यक्तीला या पुरोगामी (?) महाराष्ट्रात जी अवहेलना, अपमान, त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लाज वाटते! आपण सतत असेच बोलत, लिहित रहा आणि निद्रिस्त समाजाला जागृत करत रहा, आपल्याला विनम्र अभिवादन 🙏
हा काही इतिहासकार नाही. याने काय लिखाण केले आहे. किती peer reviewed journals मध्ये याचे research paper छापून आले. पिवळी पुस्तके लिहून भाषणे देणारा प्रचारक
@@Renaissance861 तु किती मोठा इतिहास कार आहे
@@ihita7979 तूझ्या पेक्षा निश्चितच मला इतिहास जास्त कळतो. अन् त्या भुरट्या मेहेंदळे पेक्षा सुद्धा
@@Renaissance861 peer reviewed journals are hoax..🤣🤣🤣.. तू माझी खाजव अन मी तुझी खाजवतो...
@@Shrikant_Patilमग तर मेहेंदळे सारख्या लूच्च्या ब्राह्मणाला त्यात publish करून घेणे अतिशय सोपे असायला हवे होते. Biggest hoax Hinduism/Brahminism based on Manusmruti which was publically burnt by Ambedkar.
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण. मेहंदळे सरांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे.
बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे
@@Renaissance861 काय सांगतो , खरं की काय. मग खूपच भयानक आहे हे. तुझा चांगलाच अभ्यास आहे वाटतो गजानन मेहंदळे ह्याचा. मग आता तू लवकर सांग की गजानन मेहंदळे ह्यांनी त्यांच्या पुस्तकात काय खोटे सांगितले आहे ?
म्हणजे लेफ्टीस्टी काँग्रेसी इकोसिस्टीम असंही काम करते तर !!
ह्या नतदृष्टांनी तर आपला इतिहास सुद्धा नासवून टाकलाय !!
आपल्या सारख्या अभ्यासक स्पष्टवक्त्यांकडूनच इतिहास ऐकायला हवा. तरच खरी माहिती कळेल.
...मनःपूर्वक धन्यवाद सरजी.
असे वक्तव्य करण्यापुर्वी डावी व उजवी विचारसरणी म्हणजे काय हे तुम्ही समजावून घेतले तर जास्त चांगले होईल. आणि मग खोटे बोलण्याची प्रवृत्ती किंवा तशी गरज कुणांस जास्त लागून पडली आहे हे कळेल. सारी तथाकथितपणे धार्मिक म्हणवणारी ल परंपरावादी मंडळी ही उजव्या पद्धतीत मोडतात.
व यांनी पृथ्वीच्या किंवा जगाच्या उत्पत्ती पासुन ते माणसाच्या जन्मापर्यंतचे शोध आधीच लावून ठेवलेले आहेत. सारे सारेच यांच्याकडे यांच्या ग्रंथात उपलब्ध आहे.
फोका मारतोय हा बामण
रामराम
असा अभ्यासू वृत्तीने इतिहास सर्वांसमोर मांडला जावा जेणेकरून सर्वांना सत्य समजेल
अर्थपूर्ण महत्वपूर्ण ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद.
मेहेंदळे सरांचं प्रत्येक विधान हे पुराव्यांसह आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता केलेलं आहे म्हणूनच त्यांच्या विधानांमधील सत्यता पटते.
अतीशय मुद्देसूद, आणि कुठेही पातळी न सोडता, इतिहासात घडलेल्या घटनांचं विपरीत वर्णन कसं केलं गेलं आहे हे सांगितलं आहे.
मेहेंदळे सर 🙏. खरा इतिहास सामान्यांसाठी अज्ञातच राहाणार का? कथा , कादंबऱ्या नाटक सिनेमांमधील इतिहास खरा वाटायला लागेल
You may have to approach Sushil Kulkarni/ Anay Joglekar/Bhau Torsekar/Prabhakar Suryawanshi/ kind of individuals to make massive impact instantly accross MAHARASHTRA & FOR PAN INDIA IMPACT ' JAIPUR DIALOGUE ' is perfect platform.
PLEASE 🙏🙏🙏 SIR do the needful and oblige good people accross INDIA , do this as a SELFLESS ACT for a greater cause.
Thanks a lot, STAY SAFE STAY HEALTHY FOR AS LONG AS POSSIBLE.
Kon Anay Joglekar....BJP RSS chi chamcha giri kartat te ....koni tumhala sangitla ki te intelligent political analyst aahet ....my 🦶...analysis kasla thapadya aahe to manus...dadar madhe rahto...
Welingakar madhe MBA karto ani sivsene la shivya deto .....hi asli makada kashi BJP wale entertain kartat Kai mahit....mala vatta ki berojgar asavet ....divas ratra fact video banvun time pass karatt ....ani te kahi israil deshache expert mahit....tyanchya kade kaslihi degree athva gyaan nahi....te kahi exper nahit....berojgaar aslyane ghaar chalvatla te video banvtat
आपण इतिहासात तुन शिकलं पाहिजे अतिउच्च अभ्यास आहे सर
अभ्यासपूर्ण विवेचन. महाराष्ट्राच्या इतिहासाची काय तोडफोड करण्यात आली आहे किंवा कसे याबद्दल आपले विचार ऐकायला आवडेल.
सर तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने इतिहास सांगितला त्या बद्दल तुम्हाला प्रणाम.
तसेच भविष्यात सुज्ञ लोक ह्याचा नक्किच विचार करतील. अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद सर.
खूप चांगली माहिती...मस्त
I hear about shri.Gajanan sir from AKTK you tube channel...
his book on shivaji maharaj and maharashtra history.....
online pdf available...searching in Marathi
shat shat Naman to person like him who is accepting and showing us The real history of India..
Thank you sir..🙏🙏🙏
सुंदर विवेचन सरांचं.
Unbelievable :
विद्वत्ता
व्यासंग व
व्यक्तिनिरपेक्ष इतिहासनिष्ठता
+
संयमी मांडणी
👌👌👌
बाबासाहेबांनी लिहिलेले इतर ग्रंथ, निबंध सुद्धा वाचायचे भटजी बुवा. उदा. Riddles in Hinduism.
Thanks for uploading the video. Had the privilege of listening to this talk by Mehendale Sir LIVE.🙏
रामा ने शंबूकाची हत्या का केली?
@@Renaissance861Shambukachya hatyechi ghatana jya Uttar Ramayana madhe ahe te Valmiki Ramayanacha bhaag nahi.
Tyamule tyachyavarti kiti vishwas thevaycha he tumhich tharva
@@sacchitmhalgi954 रामाने आणि लक्ष्मणाने एका स्त्रीचे नाक चिरून टाकून तिची विटंबना का केली?
उत्कृष्ट संशोधन आणि उत्कृष्ट विवेचन धन्यवाद सर 🙏💐
सर आपणास निरोगी,दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा..!!
Sir Your speech is unbelievable and unprecedented. This is going on in India on the name of secularism.
बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे
हिन्दुनी हे लक्षात घेतले पाहिजे की अफगाणिस्तान ते बंगाल काश्मिर ते कन्याकुमारी अंदमान निकोबार लक्षद्वीप ही हिंदु भूमी आहे हिंदु धर्म, जात यामुळेच आता फक्त भारत देश राहीला आता हिदु राष्ट्र होणे आवश्यक आहेच
To all the fellow brothers and sisters, being woke, liberal, leftist or secular is like a shield for these green banners. Please save yourselves and your loved ones from these disease. This is the only country where Hinduism has it's roots. If we don't stand united for ourselves who else do you think will save us. As a Hindu follow certain things, 1. Go to temples, don't be ashamed of your identity, wear tikka, jenau, read puranas. Know the Dharma. 2. Don't just celebrate a festival, know it's roots and history. 3. Donate the local temples and ask them to teach Dharma on it's gatherings. 4. Be educated whether in local languages or English, and fight with these mindset at every level posible. Chatrapati Shivaji Maharaj has heavily invested the thought of Hindavi Swarajya, it's a boon to our state. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
सर, ग्रेट ईतिहासकारांनी कसे असावे याचा वस्तुनिष्ठ पाठ दीलात.
शेवटच्या स्पष्टीकरणात ढोंगी निर्धमी आणी झापडबंद सर्वधर्मीय धर्मांध दोघांनाही आरसा दाखवला.
Exceptionally precise and real
Nice information sir Jay shivray Jay Jijau Jay Shambhuraje
भारतासारख्या खंडप्राय देशात हिंदू समाज एकजीव का नव्हता आणि इतके परकीय हल्ले होवूनही एकजूट होऊन समाज एकजीव का होऊ शकला नाही.
जातीवाद व विषमता यामुळे,
@@yashodattaaher8976हिंदू मागिल 100-150 वर्षात हरला - इतिहासात नाही... Afg, Pak मध्ये जो take over झाला तो बुद्ध धर्मावर झाला, कारण ते संघर्ष करत नव्हते... 100 वर्षा अगोदर हिंदू सिख तिकडे होते, पण जेव्हा पासून देश बनले, हिंदूवर एकतरफी हल्ले झाले, ज्याचा प्रतिकार हिंदू करू शकला नाही...
त्यामुळे कमीत कमी आपल्या पूर्वजांना दोष देन बंद करा🙏
आदरणीय सरांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...' पुस्तकाची विस्तृत आवृत्ती कधी प्रकाशित होणार आहे?
बनारसीप्रसाद सक्सेना सारखे हिंदू आजही खांग्रेस व इतर कौटुंबिक राजकीय टोळ्याचेमालक व त्यांचे अनुयायी यांच्या रूपाने आजही भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत.
मेहेंदळे जी आपला आम्हाला अभिमान आहे...
Best Study EVER....Thanks for uploading this video
सर तुमचे मराठा पिढी वर खूप खूप उपकार आहेत
Everyone must read Shivaji and his life and times by gajanan bhaskar mehendale sir
Mehandale sir NAMASKAR.
धन्यवाद. जय हिंद 🙏
Khupach Chan mahiti
The information given by sir is excellent. Whatever we read always need to verify don't believe on whats app university.
However, this is one side of coin. Like muslim we also might have written wrong history against particular cast religion that need to explain.
Its very targetted against one religion. It will complete when we say what we have written wrong.
Absolutely true. Even mehendale sir has also done this wrong writing.
ज्ञान यज्ञ 🙏🙏
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
Thanks sir yancha inrmata jasa tasa ha purn samuday aahe
Very nice information and great work
हे सगळे इतिहास कार जवाहरला प्रिय होते.
You are indeed one of the most learned ones.
😂😂😂
@@Renaissance861 fuktya tu bc
@@sunrays22 लुच्चा बामण 😂😂😂
@@Renaissance861सु देत की हो!!! तुम्ही करता असा अभ्यास ? आहे दम!! अभ्यास करून समाजासमोर मांडण्याचा?? Skill म्हणतात त्याला !!
@@sandhyakapadi4112 हा कसला अभ्यास. कोणत्या peer reviewed journal मध्ये याचे research paper प्रकाशित झाले आहेत. साला सतत हिंदू मुस्लिम करत राहतो.
आदरपूर्वक नमन !
We need more videos like this to expose this..!
X muslim चे vedio पाहा हे जे बोलतात ते 💯% खर आहे..
Thank you very much Sir for analysis of the truth in the historical facts.
सुंदर 👌👌👌
खूप छान.
Very informative and useful GREAT HON SIR 💐🙏💐
आपण सप्रमाण इतिहास मांडून इतिहासाची मोडतोड करून इस्लामी सत्ताधीश उदात्तीकरण हेतुपुरस्सर कसे केले हे दाखवून दिले . आपला अभ्यास नवीन इतिहास कारणांनी अनुसरून लिहिला पाहिजे .
Simply great
Very nice.
apratim.apan hyatun apan kaay shiknar he mahatvacha.
आपल्या ऐकिवात असते सगळे. पण संदर्भासाठी अभ्यास लागतो वाचावे लागते, ऐकावे लागते. पुन्हा पुन्हा ऐका. आपल्या विचाराच्या दिशा पक्क्या होतील
आपण कितीही शकायचा प्रयत्न केला तरी पुरोगामी सगळी घाण करणारच..पण फार दिवस चालणार नाही
Jai Sanatan
पुरोगामी हा यापैकी किंवा दूसरा च गट आहे का.
ब्राह्मण अभ्यास काना सम्मान न देने हा त्यांचा दृष्टिकोण अस्तो का.
पुरोगामी म्हणजे सोज्वळ कम्युनिस्ट
१०० % बरोबर आहे.
Truth must be told as it is. We should be mature enough not to base today's relationships on old history, but facts must be accepted as facts however inconvenient they may be. Actually it is history of mankind not just a religion.
बहुजनो को बेवकूफ बनाने के नये नये तरीके इजाद करते है सनातनी मनुवादी. इतिहास मे भी हिंदू मुस्लिम राजनीती करते है ये लूच्चे
इस्लाम, त्याची मानवी जीवनाला काहीही महत्व न देण्याची शिकवण, कुराण आणि मोहमद यांची बनवेगिरी,क्रूरता , त्या धर्मातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याया संबंधी त्यांच्यातीलच एक्स मुस्लिमांनी पुराव्या सकट अनेक व्हिडीओज बनवून चांगले काम केले आहे. आशा आहे ह्या राक्षसी पंथाचा येणाऱ्या काळात विनाश आहे.
Brotherhood of muslim is only for muslim there is no universal brotherhood of muslim for non muslim Dr Babasaheb Ambedkar...
Brilliant 👌👍🙏
राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?
*सुन्नत :*
'शिवाजीराजे जन्मले नसते तर, सगळ्यांची सुंता झाली असती!' हे हिंदीतील कुणाचे वाक्य आहे ते माहीत नाही, पण ते अलीकडे अनेकांच्या बौध्दिकातून त्वेषाने बाहेर पडताना ऐकलं आहे.
मला आमच्या प्रदेशाबद्धल (मराठवाडा) नेहमी प्रश्न पडतो की, महाराजांच्या स्वराज्याचा भाग आम्ही नव्हतो, तरीही आमची सुन्नत/खतना निजामाने का केली नसेल? आम्ही मराठवाड्यातील मराठी भाषक, सर्व वर्ण, जातीचे लोक निझामशाहीत हैदराबाद संस्थानाचा भाग होतो. आमचा आणि मराठा साम्राज्याचा तसा थेट संबंध आला नाही; पण १७१९ पासून ते १९४८ पर्यंत सुमारे २२९ वर्षे आम्ही निझामाच्या थेट अंमलाखाली होतो. एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के प्रजा ही मुस्लिम धर्मीय नव्हती पण या रयतेला दुय्यम स्थान होते हे मान्य केले तरी, हिंदुबहुल प्रजेवर निजाम सुमारे २३० वर्षे राज्य कुणाच्या बळावर, वा पाठिंब्यावर करू शकला असेल?
तत्कालीन राजांना सत्ताकारण महत्वाचे होते त्यांना जाती धर्माशी विशेष काही देणे घेणे नव्हते. शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते मग त्यांची सुंता केली का?
सुंता हे शल्यकर्म वैज्ञानिक आहे, फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा विधी केला जातो, याचा उल्लेख महान शल्यविषारद शुश्रुताच्या ग्रंथातही आहे, मेडिकल सायन्स मधे याला प्यारा फायमोसिस असेही म्हणतात......
अभ्यास नसलेले अन धर्माच्या नावाखाली भडकवलेले तरुण यांना चिथावण्यासाठी असले वाक्य खास तयार केले जातात...... शब्द प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य यापेक्षा बुद्धी प्रामाण्य कधीही श्रेष्ठ आहे.
लोणारच्या झोपलेल्या मारुतीच्या पुजाऱ्यांना निझामाने वतन- वर्षासन सुरू केलं होतं. आणि ते वतनदार चित्पावन कानिटकर होते. लोणारचं मीठ निझाम मागवून घ्यायचा. आणि लोणार सरोवरात दोन हिंदू देवळं आहेत. काही पुरातन अवशेषात्मक मंदिरे आहेत. त्यांचे नैसर्गिक नुकसान झाले आहे. जैन- बौद्ध संघर्षाच्या खुणाही आहेत. खाली कमळजा देवीचं मंदिर आहे, ते काही लोकांचं कुलदैवत आहे. काही मठ, मंदिरांना ५०-५० एकर जमीन दान केल्या आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर साठी दान केलेली हजारो एकर जमीन आहे एकूण आहे सात जिल्ह्यात. प्रविण गेडाम जिल्हाधिकारी यांनी शोधून काढलय.
निजामाच्या सैन्यात किती हिंदू सरदार होते? निजामाने हिंदू असलेल्या किती वतनदारांची वतने बरखास्त केली? आणि जर केली नसतील तर का केली नसतील? निजामाच्या काळात गावगाडे का टिकून राहिले? जातीयता का टिकून राहिली? किती हिंदूंनी धर्म रक्षणासाठी हैदराबाद संस्थांनातून मराठेशाहीत स्थलांतर केले? बाहेरील प्रदेशातील किती हिंदू सरदार निजामाच्या सेवेत आले? म्हणावा तसा इस्लामचा प्रसार का झाला नाही? गावातील महसूल कोण वसूल करीत असे?नोंदी कोण ठेवत असे? निजामाच्या प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हिंदू अधिकारी असतील तर ते कुण्या वर्णाचे होते?
असेच प्रश्न काही तरुणांनी एका संघाच्या कार्यक्रमात विचारला होता की आपण वैदर्भीय लोक शिवाजी महाराजांच्या राज्यात येत नव्हतो. तेव्हा कोणी समय की सम्यक बनसोड अभाविप चे प्रांत अध्यक्ष होते. त्यांनी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. असेच प्रश्न विचारून त्या 10 जणांनी तो कार्यक्रम उधळून लावला होता.
शाहू पाटोळे
अभ्यासपूर्ण लेख
Thanks,Sometimes we have to use our brain to see reality instead of it's fiction or non fiction.
But now who's going to tell these people
एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं।
( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )
Ardhawat Buddhimatta
कारण क्रमांक १ - निझाम शाही पेशव्यांच्या काळात अस्थित्वात आली आहे, सुंथा चे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच तयार झालेलं तेलंगणा राज्य, एकच भाषा बोलुन काय गरज दोन राज्याची कारण तिथली परिस्थिती बदलण्यात आली. आंध्र तेलुगु व तेलंगाणा तेलुगु भाषेत निर्माण झालेला वाद. वर पेशव्यांची चांगलीच जरब होती निझामाला त्या मुळे मुळचा दिल्लीचा हा निझाम कधी दिल्लीत जाऊ शकला नाही. कारण क्रमांक २ - कुठली इस्लामी सत्ता दख्खनेत येऊन स्वबळावर राज्य व सत्ता स्थापन करू शकली नाही कारण इथल्या भाषा, ओडिया, मराठी, तेलुगु, तामीळ, मलयालम, कन्नड ह्या सर्व भाषा व दख्खनी लोकं ही उत्तरे सारखी नव्हती. ती स्वाभिमानी होती म्हणुन आजही दक्षिणेतील संस्कृती टिकुन आहे कारण इस्लामीकरण करण्यात आलेले अपयश. केरळचे मुस्लिम मल्याळम व इतर सर्व प्रदेशातील त्या प्रांताच्या भाषा शिकलेत कारण तिथे हिंदी ला स्थान निर्माण करता आले नाही. कारण क्रमांक ३,. - दान दिलेली जमीन अरब मधुन आणलेली नव्हती. आणि निझाम चा मुंशी हा एक हिंदु होता. त्या मुळे ती सर्व मंदिरे त्यांने यथाचीत जतन केली. मुर्ख प्रश्न विचार ने बंद करून टाका.
*How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not
present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️
Good question
Great 🙏🏻
सन 1200 ते 1700 आशा 500 वर्षांचा इतिहास उत्तमप्रकारे सांगितला आपण अभिनंदन मेहेंदळे सर आपले.400 वर्षानंतरही आपण या विषयावर उत्तमप्रकारे पुराव्यानिशी बोलता तसेच फक्त 40 वर्षांपूर्वी पर्यंत सवर्णांनी केलेले आदिवासी,दलित यांच्यावरील अत्याचारावर पण व्याख्यान द्या सर.आजही उत्तरप्रदेश,हरियाणा,गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान,दक्षिण भारतात दलितांना मंदिर प्रवेश नाही लग्नात घोड्यावरून वरात काढता येत नाही. मेल्यावर सवर्णांच्या स्मशानात अंत्यसंस्कार करता येत नाही.या विषयावर आपण व्याख्यान द्याच सर...
हिंदू म्हणजे नेमके कोण ,हिंदू ह्या शब्दाची व्याखा काय आहे
सिंधू नदीच्या काठावर राहतो तो हिंदू. हिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही.
हिंदू शब्द १३०१ मधे होता?
Etihasatil ashi vistrut mahiti ashya eka jankar pradhyapachya lekhanitun kinva dnyanatun aleli mahiti shaley staravaril abhyaskramat samavisht Karun pudhachya pidhila asa etihas shikavala pahije
Kharya arthane brigedi ithihas karanchya bapache baap
🙏🙏🙏
🙏
हे असे सोयीनुसार इतिहास बदलणे चे मुस्लिम प्रोफेसर सारखे कार्य सध्या इंद्रजित सावंत राष्ट्रवादी पुरस्कृत ब्रिगेड्या मानसिकतेने महाराष्ट्रात करत आहे... काहीही फरक नाही. त्यामुळे नवीन मराठा तरुण नक्कीच इतरांचा द्वेष करेल याची काळजी घेतली जात आहे..
All are truth. But which is helpful to make & set narretive. Rest truth is in his pocket
मूलतः धर्म/संप्रदाय/देश/धार्मिक ग्रंथ या संकल्पनाच मूठभर लोकांनी प्रजेला कह्यात ठेवण्यासाठी निर्माण केल्या आहेत.
ह्याच मूठभर लोकांमुळे काहींची सुंता होता होता राहीली आहे.
सध्या मार्क्स वादी महत्वाची आहे . ह्या काळात .
मुळात प्रश्न निर्माण असा पडतो की इतकी प्राचीन संस्कृती, इतका सक्षम सनातन धर्म, भक्कम समाज व्यवस्था, मग हे परके आपल्या बोकांडी का बसले?
Asprushyatebadal kay ?
सरांचा नंबर आहे का कोणाकडे
हिंदूच मदत करताना दिसतात..बरोबर..पवार. ठाकरे..कुटुंब..या कडे पाहताना..
This is slow poisoning than quick death. Thanks Mr Mehendale for an objective analysis. These are horrible practices a religion preaches.
अण्णाजी पंतांचे भक्त
कांग्रेस काळात ईतिहास अर्धचुकीचा शिकविल्या गेला.
कार्यक्रम कोणता होता?
👍👍👏
भारतातल्या जवळपास सगळ्या प्राॅब्लेमस् च्या मुळाशी भारतातला मनुवाद आहे.
आधी मनुस्मृती वाचा, नंतर मत मांडा
@@sanatantalekar2294hach problem ahe tumchya chuka tumhi lapavta
Wonderful presentation of facts. Now bregedi haters have already started barking in comments with same boring subjects like Manuscript etc which shows how much these leftists are rattled 😂
हा माणूस बायकांच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही.
ही विकृती आहे.बरेच व्हिडिओ ऐकलेत मी यांचे.
हिन्दू मुस्लिम चा एजेण्डा । 😭😭
हिंदू आणि ब्राम्हण यां मधील फरक काय? कारण हल्ली ब्राम्हण स्वतःला इतरांबरोबर स्वतःला हिंदू म्हणून घेऊ का लागला आहे?
Time makes them change there real face
Baba sahebanche ardhe adhure bolne vachu naka ... Sampurna vishleshan zale pahike
व्यक्त्यांचे नाव काय?
Gajanan Bhaskar Mehendale
Ram. Ganesh gadkarini jo sambhaji maharajancha khota itihas sangiltla tyach ky?
राम गणेश गडकरी हे लेखक असले तरी ते इतिहास संशोधक नाहीत.... त्यांनी जे लिहिले ते चुकिचेच लिहिले,...इतिहासकार गजानन मेहंदळे सर विश्वसनीय पुराव्यानिशी सिध्द करतात...🚩
किती लबाड आहात हो... मेहंदळे तुम्ही..
मेंहदळे सरांची, संपूर्ण हयात त्यांची अभ्यास करण्यासाठी गेली ते पुरावे देतात...
ruclips.net/video/ERJe2C3NYrs/видео.html
आपले राष्ट्र 'हिंदुराष्ट्र' आहे हे कोणी संगीतलं रे सोग्या....आंबेडकरांच्या annhilation वाचून दाखव ना, हिम्मत असेल नं
Kiti khotepana aahe ha
Hindu ka hindu ke upar atyachar ka kya,khaskar brahamano ka.....5000 years ka....aaj ,3% brahmano ko bahu jan ki yad aa rahi....majak hai kya?
मी सांगतो आम्ही मराठी आज मुसलमान , आणि भिम आंबेडकर वादी बरोबर एकमताने रहातो , मी तरी रहातोच . पण जात नको , आरक्षण नको , आम्ही फक्त हींदु म्हणजे भारतीय आहोत ह्या भावानेने बघा . तरच देश महान होईल , चुक असेल तर माफ करा .
बरोबर आहे, पण राजकारण करण्यासाठी जातीवादावरच जास्त बोलतात,... सारखे ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलतात, असे बोलल्यामुळे यांना राजकीय फायदा होतो... सर्व समाज हिंदु म्हणून एकत्र होऊच नये यासाठी राजकारणी लोक प्रयत्न करतात
जाती कोणी तयार केल्या?
Musalmananche jaude,parantu jat koni nirman keli sarv jatimadhe bhandan laun Brahman sarvat shresht
घ्या आता अण्णाजी पंताच्या औलादी आम्हाला सत्य असत्य शिकवणार
आता तरी सुधारा, त्याच अण्णाजी दत्तोच्या मुलाने संभाजी राज्यांचे प्राण वाचवले होते हा खरा इतिहास आहे. ज्यांना खरा इतिहास माहीत नाही त्यांनी खोटा इतिहास शिकण्यासाठी शरद पवार पुरस्कृत श्रीमंत कोकाटे कडे जावे.
काय करणार?
जर सुर्याची पिसाळ आणि गणोजी शिर्के यांच्या औलादिंना जमत नसेल तर अनाजी दत्तो लाच यावं लागणार.
आपला ज्ञान बास करा चातुर वरणांचे काय सांगा आणि त्यातुन झालेले अत्याचाराच्या काय ते सांगा
ब्राह्मण हे सोयीनुसार बोलतात.
Brutal truth is required in any study and analysis. Gajanan Mehendale propagates that. But i wonder why he stops when it comes to BJP / RSS propagation of fictional history.......
कारण वरती लिहिलेल्या सगळ्यांचा इतिहास एनसीआरटी व सरकारी इतिहास म्हणून मान्य आहे
@@GD_Talk i didn't understand
@@nirvanabliss73 ते तुम्हाला कुणाच्या कमेंटमधून कळेल हा भ्रम ठेऊ नका. तुम्ही बरोबर बोलताय पण मेहेंदळे सरांना हा प्रश्न विचारून उत्तर मिळेल. ते उत्तरच खरे. बाकी कुणाचे मत कामाचे नाही
@M U if abusive speech is the way you fulfill your dharma i have nothing to say. Have a good life....
The expectation you Keep from speaker to speak against BJP etc is just whataboutery you are doing. There has been hell lot of media since our independence who was just bashing right wing like BJP, RSS and still those intellectuals are very large in numbers... So if you like anti BJP and anti RSS speech then you should watch the videos of psudo liberals.... Also if possible you can ask them too that why they don't speak what this gentleman is speaking here 🙏🙂👍
रामा ने शंबूकाची हत्या का केली?
हो केली त्यासाठी रामायण वाच मित्रा
@@ihita7979 रामाने नेमके काय चांगले काम केले? सावत्र आईच्या सांगण्यावरून वनवासात गेला. तिथे एकाच्या बहिणीला विद्रूप केले. मग त्या माणसाने रामाची बायको पळवली तर तिची त्याच लोकांच्या मदतीने सुटका केली ज्यांचे माणूस असणे सुद्धा कधी मान्य केले नव्हते. आणि मग तीच सोडवून आणलेली अन् गर्भवती असलेली बायको एका loose talking व्यक्तिच्या बोलण्यावरून जंगलात हाकलुन दिली. काय कामाचा तो राम अन् काय कामाचे ते रामायण. सोड त्याला. आपल्याजवळ साक्षात श्रीमंत योगी प्रभू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खरे शौऱ्याचे प्रतीक अन् धर्मरक्षक. "यदा यदा हि धर्मस्य..." म्हणून मोठ्या बाता मारणारा तुझा कृष्ण बसला गोपिकांसोबत लीला करीत येवढे मुसलमानी आक्रमण झाले तरी. शेवटी खरा अवतार महाराजच.
जय शिवराय!🚩
हरामखोर फुले इंग्रजांना "इंग्रज माउली " का म्हणायचा ?
@@panghoda2003 कारण इंग्रज तुझ्या माफीवीर, होमोबाझ सावरकर ची माऊली आहे असे सावरकर ने स्वतः व्हाइसरॉय ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे (your prodigal son😜)
ruclips.net/video/4D9b_mEZ-pM/видео.html
👆🏻
खोटा इतिहास सांगण्यात ह्यांचा हात कोणी धरू शकत नाही.
tumchya saat pidhyanpeksha jasta abhyas aahe Mehendalencha
lol tujhi laiki tari aahe ka mehendale sir baddal bolaychi? Tula itihas madhla ABCD tari yeta ka? Tyanni 40 varsha itihaas cha abbhyas kela aahe
जे सांगतात ते निपक्षपणे खरेखोटे पुराव्यानिशी सांगतात...
मेहदळे तुम्ही समाजात आता ही माहीती देऊन आग लावत आहात. आता देशात गरज नोकऱ्या महागाईने जनता होर पळत आहे . माझा हा भारत देश कायम सेक्युलारीझम वरच चालणार. कधिही हिदू देश होनार नाही.
तुमही कितीही आग लावायचा
प्रयत्नं केलात तरीही.
@@satishsawant9405 aatankwadyani hindunvar Halle kele he khara sangitla tar samajat kashi aag lagel? Aag kadhi lagli? Jeva 1993 madhye blasts kele. Mag hyat pan hindunchi chuk aahe ka? Kadhi pan kahihi zhala tar tumchya sakhe dhimmi hinduch aatankwadi chya sathi la yeta. Mehendale he historian aahet aani khari history hi baher kadhla ha tyancha job aahe. Khara aikun tumhala itka vaait ka vatla? Tumcha secularism khatrya madhye aala ka?